महाराष्ट्र
“वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा” उत्सवात रंगणार पुणे; रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
पुणे, ११ जुलै २०२५ : पारंपरिक वाद्यसंस्कृती आणि सांगीतिक परंपरेला जपणाऱ्या रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता हा विशेष सोहळा दत्तवाडी कमानी शेजारी, म्हात्रे ब्रिज जवळ, दत्तवाडी, पुणे येथील ग्राउंड झिरो या ठिकाणी संपन्न होणार आहे. प्रमुख उपस्थिती: या सोहळ्याला मा. श्री....
‘स्मृतिगंध’ स्मारकात रुजलेली प्रेरणा; सुरंगीचे झाड आजही सांगते अजितदादांच्या समाजसेवेची कहाणी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या स्व. गोविंदराव निकम साहेब यांच्या ‘स्मृतिगंध’ स्मारकाच्या उद्घाटनावेळी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. Ajit Pawar यांच्या हस्ते लावण्यात आलेले सुरंगीचे झाड आज दिमाखात उभे आहे. काळाच्या ओघात वाढत गेलेले हे झाड आता त्या ऐतिहासिक क्षणाचे जिवंत स्मारक बनले आहे. उद्घाटनावेळी वृक्षारोपण करताना अजितदादांनी व्यक्त केलेली शिक्षणाविषयीची आस्था आणि समाजसेवेची...
मुंबई: पोलीस शिपायाने पोस्टल मतदार चिठ्ठीचे सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले; निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेला धक्का.
मुंबई : निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेला धक्का देणाऱ्या एका प्रकरणात, मुंबईतील एका पोलीस शिपायावर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक शस्त्र पोलीस विभागातील पोलीस शिपाई गणेश शिंदे याने पोस्टल मतदार चिठ्ठीचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने, निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपशील: गणेश शिंदे, बीड जिल्ह्यातील अस्ती मतदारसंघाचा मतदार असून, मुंबईतील ताडदेव येथील...
वाघोलीत वाहनचोरांवर पोलिसांची मोठी कारवाई; बाहेर जिल्ह्यातून येऊन चोरी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद, तीन गुन्हे उघड
पुणे शहर व परिसरात वाढत चाललेल्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी उत्कृष्ट तपास करत दोन सराईत वाहनचोर आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तीन वेगवेगळे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १ वाजण्याच्या...
दक्षिण मुंबई पोलिसांची मोठी कारवाई: ८५ हरवलेले आणि चोरीला गेलेले फोन शोधून दिले
दक्षिण मुंबई पोलिसांनी दाखवलेले कौशल्य आणि तत्परता यामुळे ८५ हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल फोन मालकांना परत मिळाले आहेत. या कारवाईत २०६ संशयितांना अटक करण्यात आली असून, हरवलेले फोन IMEI (इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी) नंबरच्या साहाय्याने शोधण्यात आले. फोन परत मिळाल्यावर मालकांचा आनंद ओसंडून वाहत आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्यावर संबंधित नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिस अधिकारी म्हणाले, "फोन मिळाल्यावर मालकांच्या...
पुण्यात भर पावसात रस्त्यांचे डांबरीकरण; नागरिकांत संताप
पुणे : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच, महापालिकेने रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सुरू ठेवल्याने चर्चा रंगली आहे. पावसाच्या पाण्यात डांबर टाकण्याची पद्धत कितपत योग्य आहे? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता, पावसाळ्यात डांबर टाकलेल्या रस्त्यांवर काही दिवसातच खड्डे पडतात आणि मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीसाठी पैसे खर्च होतात. त्यामुळे अशा प्रकारचे काम...
नवी मुंबई मनपाच्या गार्डन विभागातील कोट्यवधींच्या घोटाळ्याबाबत मनसे आक्रमक; आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची शिष्टमंडळाने घेतली भेट
नवी मुंबई | नवी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन विभागात कोट्यवधी रुपयांच्या खेळणी तसेच ओपन जिम साहित्याच्या खरेदी व दुरुस्ती प्रक्रियेत झालेल्या कथित घोटाळ्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाबाबत नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) शिष्टमंडळाने थेट मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान मनसेने संबंधित घोटाळ्याचे ठोस पुरावे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले....
‘सत्य’ विरुद्ध ‘सत्ता’! भारतीय राजकारणाच्या वाटचालीवर कन्हैया कुमार यांचे परखड मत
📍 पुणे | १० फेब्रुवारी २०२५ राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून सत्यासाठी असले पाहिजे! असे स्पष्ट मत राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) चे राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार यांनी व्यक्त केले. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४व्या भारतीय विद्यार्थी संसदेत ते बोलत होते. यावेळी “भारतीय राजकारणाची विचारसरणी – डावा, उजवा की अस्पष्ट?” या चर्चासत्रात त्यांनी...
“मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? फडणवीस तिसऱ्या नंबरवर, पवारांना अधिक मतं – महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकता ताणली!”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा रंग जमू लागला आहे. महाविकास आघाडी की महायुती – यंदा विजयाचा गुलाल कोण उधळणार, याबाबत संपूर्ण राज्यात उत्सुकता आहे. यंदा आघाडी आणि युतीमध्ये तीन-तीन प्रमुख पक्ष असल्याने निवडणुकीत रंगत आणखी वाढली आहे. शिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन आघाडी, एमआयएम, रासप, आणि नव्याने चर्चेत असलेला "जरांगे फॅक्टर" यामुळे राजकीय समीकरणे अधिकच रोचक बनली आहेत. राज्यातील...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संसदीय अंदाज समिती अध्यक्ष डॉ. संजय जायसवाल यांच्यासोबत शिष्टाचार भेट; मंत्रालयात विविध विषयांवर सविस्तर चर्चा
मुंबई – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संसदीय अंदाज समितीचे अध्यक्ष व बिहारचे खासदार डॉ. संजय जायसवाल यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. २४ जून २०२५ रोजी दुपारी २.१५ वाजता झालेल्या या शिष्टाचार भेटीत राज्याच्या आर्थिक, पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण आणि योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा झाली. या भेटी दरम्यान राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील वित्तीय सहकार्य, केंद्र...













