मुंबईच्या प्रवेशद्वारावर दहिसर टोल प्लाझा परिसरात खड्ड्यांचा फज्जा; नाईक फॅक्टरी आउटलेटजवळ नागरिकांची गैरसोय
मुंबई :- भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच दहिसर टोल प्लाझा परिसरात, नाईक फॅक्टरी आउटलेटजवळ खड्डे भरण्याच्या कामाचा विचित्र आणि निष्काळजी नमुना पाहायला मिळाला आहे. खड्डे भरण्याऐवजी ते जणू औपचारिकता म्हणून भरले गेले असून, पावसाच्या पाण्यामुळे आणि अवजड वाहनांच्या दाबामुळे पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांचा संतापदररोज हजारो वाहनांची वर्दळ...
सावलीच्या छायेतून लोकशाहीकडे वाटचाल!
पिंपरी : कोणाची आयुष्याच्या प्रवासात नाती दूरावली, तर कोणी परिस्थितीच्या ओघात एकाकी पडलेला… कोणाच्या नात्यांची ऊब हरवलेली, तर कोणाचा ओळखींचा आधार तुटलेला... समाजातील अशा निराधारांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने रिअल लाईफ रिअल पीपल या संस्थेच्या सहकार्याने चालवण्यात येणाऱ्या “सावली निवारा केंद्रा”मध्ये मायेच्या छायेखाली पुन्हा जगण्याची उमेद फुलू लागली आहे. येथे निवारा मिळतोच; पण त्याहून अधिक मिळते ते माणूस म्हणून...
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर उभं शहर पुन्हा सुवर्णकाळाकडे; राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचारमुक्त विकासाचा निर्धार
पिंपरी-चिंचवड हे शहर शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन, धर्मनिरपेक्ष मूल्यांवर उभं राहिलं आहे. गेल्या २५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसवर एकही भ्रष्टाचाराचा ठोस आरोप सिद्ध झालेला नाही. उलट, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (JNNURM) यांसारख्या महत्त्वाच्या योजनांतून हजारो कोटी रुपयांचा निधी शहरासाठी आणून पिंपरी-चिंचवडला आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेची ओळख मिळवून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोलाचा वाटा आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक...
पुण्यात मुसळधार पावसाचा जोर वाढला; धरणांतून विसर्ग सुरू, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पुणे : पुण्यात आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार सरींमुळे अनेक सखल भागांत पाणी साचू लागले असून वाहतुकीवर परिणाम होत आहे. हवामान खात्याने पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्यावरील भागातही पावसाची संततधार सुरूच आहे. 🔹 धरण क्षेत्रात पाण्याची मोठी वाढ सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे....
टाळगाव चिखली येथील संत तुकाराम महाराज संतपीठ: वारकरी सांप्रदायाचा सन्मान आणि अध्यात्म शिक्षणाचा दीपप्रज्वलन
टाळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथे आज चिंतन समितीच्या मान्यवरांशी सुसंवाद साधण्यात आला. या प्रसंगी वारकरी सांप्रदायातील मान्यवरांनी अद्वितीय सन्मान करत उत्साहाने सहभाग घेतला. महाराष्ट्रातील पहिले संतपीठ आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात आले असून, ते अध्यात्म आणि आधुनिक शिक्षणाचा संगम साधत आहे. संतपीठाचे शिक्षण आणि उद्दिष्ट: संतपीठामध्ये सध्या १,६०० हून अधिक विद्यार्थी अध्यात्म, वारकरी सांप्रदाय, तसेच आधुनिक शिक्षणाचे धडे...
सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्यांवर पुणे पोलिसांचा धडक अॅक्शन! चार जणांना अटक, १३ इंस्टाग्राम अकाऊंटवर गुन्हा दाखल
पुणे शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करून समाजात भीती आणि दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही धडक मोहीम हाती घेतली. 📌 गुन्हेगारीच्या महिमा मंडनाविरोधात कठोर पावले! गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विशेषतः इंस्टाग्राम आणि फेसबुकवर गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या....
भारतीय बुद्धिबळाची मान अभिमानाने उंचावली! दिव्या देशमुख यांचा नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भव्य नागरी सन्मान
प्रतिनिधी | नागपूर :- २०२५ च्या FIDE महिला विश्वचषक स्पर्धेची विजेती ठरलेली आणि भारतासाठी अभिमानाची ठरणारी पहिली भारतीय महिला ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख हिचा आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सन्मान करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे. या सन्मान समारंभाला मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ....
‘मिशन 100 डेज’ मोहिमेची जोरदार तयारी; हेमंत रासने यांनी स्वच्छतेच्या दूतांसोबत संवाद साधत प्रश्नांची सोडवणूक केली, विकासाला नवी गती!
कसबा विधानसभा | प्रतिनिधी :- ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ या सामूहिक ध्येयपूर्तीसाठी सुरू होणाऱ्या ‘मिशन 100 डेज’ उपक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्र. १६ व १७ मधील आरोग्य हद्दीचा प्रत्यक्ष दौरा करण्यात आला. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा करताना, त्यांच्या अडचणी जाणून घेत तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. या दौऱ्यात सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या...
आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नांमुळे श्रीनगरमध्ये अडकलेले १४ प्रवासी सुखरूप पिंपरी-चिंचवडला परतले
पिंपरी-चिंचवड | २६ एप्रिल २०२५ :- पिंपरी-चिंचवडमधील एकाच कुटुंबातील १४ जण श्रीनगरमध्ये अडकले होते, मात्र पिंपरी-चिंचवडचे लोकप्रिय आमदार शंकर जगताप यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांनी सुखरूपपणे परत पुणे पोहोचले. श्रीनगरमधील स्थानिक परिस्थिती आणि तिकीटांच्या अडचणीमुळे या कुटुंबाला परत जाणे कठीण होतं. पण आमदार शंकर जगताप यांच्या मदतीने ते सर्व श्रीनगर ते पुणे हवाई मार्गाने परत येऊ शकले. संकटात असलेल्या प्रवाशांना मदत या...
पुणे रेल्वे स्थानकाला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्याची मागणी – खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुढाकार! सौंदर्यीकरण व सुधारणा यांवरही भर
पुणे– देशभरात विविध रेल्वे स्थानकांची व शहरांची नावे बदलण्याच्या मोहिमेला वेग मिळत असतानाच, आता पुण्यातूनही अशाच एक ऐतिहासिक नाव बदलण्याची सशक्त मागणी पुढे आली आहे. भाजपच्या पुणे शहराच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलून 'श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक' ठेवण्याची मागणी केली आहे. खासदार कुलकर्णी यांनी सांगितले की, "पुण्याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी हे नाव...









