मुंबई

Home मुंबई

ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाने गमावला एक संयमी, सुसंस्कृत आणि दूरदर्शी नेता

0

ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक अढळ, संतुलित आणि मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले आहे. देशाच्या राजकीय, सामाजिक आणि संसदीय क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचा पट अत्यंत व्यापक आणि प्रेरणादायी आहे. शांत, सौम्य वर्तन, विचारांची परिपक्वता आणि निर्णयक्षम नेतृत्व या त्यांच्या ओळखीच्या खास वैशिष्ट्यांनी त्यांना देशातील सर्वपक्षीय आदर प्राप्त करून दिला होता. आमदार, खासदार, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, लोकसभेचे...

मुंबईत भीषण अपघात : फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचा BEST बसखाली येऊन मृत्यू

0

मुंबई : मुंबईच्या प्रभादेवी परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय सार्थक जंगम या युवकाचा BEST बसखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अप्पासाहेब मराठे रोडवर ही दुर्घटना घडली. सार्थक जंगम, वय २१, वांद्रे (पश्चिम) येथील सहकारी भंडार येथे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. अपघाताच्या वेळी तो एका डिलिव्हरी कॉलवर जात असताना दुर्दैवीरित्या...

नालासोपाऱ्यात पोलिसांच्या मानसिक छळाला कंटाळून बिल्डरचा आत्महत्येचा टोकाचा निर्णय; चौकशीची मागणी तीव्र

0

नालासोपारा (जि. पालघर) – नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, जयप्रकाश (JP) चौहान या स्थानिक बिल्डरने पोलिसांच्या मानसिक छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. चौहान यांच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जयप्रकाश चौहान यांच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी दोन पोलीस अधिकारी – शाम शिंदे आणि...

लवळे, पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिम्बॉयसिस आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन्स्टिट्यूट (SAII) चे भव्य उद्घाटन

0

पुणेच्या लवळे कॅम्पसमध्ये आज राज्याच्या भविष्यास आकार देणारा ऐतिहासिक सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सिम्बॉयसिस आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन्स्टिट्यूट (SAII)’ चे भव्य उद्घाटन करण्यात आले. या विशेष प्रसंगी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक व कुलपती पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्यासह अनेक मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे...

गोरेगाव फिल्मसिटीतील ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटला आग – मोठा अनर्थ टळला, शॉर्टसर्किटची शक्यता, NOC नसल्यानं प्रश्नचिन्ह

0

मुंबई, २३ जून २०२५ – गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतील लोकप्रिय हिंदी मालिका ‘अनुपमा’च्या सेटला सोमवारी पहाटे आग लागली. ही घटना सकाळी ६.१० वाजता घडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मुंबई फायर ब्रिगेडने दिली आहे. आग ५००० चौ.फु. परिसरात पसरली होती, ज्यात इलेक्ट्रिक वायरिंग, कॅमेरे, पोशाख, लाईटिंग सिस्टीम व सेटवरील सजावटीच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

राजकारण बाजूला ठेवत मातृप्रेमास सलाम! प्रा. राम शिंदे यांच्या मातोश्रींचा विधीमंडळात सन्मान – एक भावनिक क्षण…

0

मुंबई | विधीमंडळ अधिवेशन २०२५ – "राजकीय विरोधक असो वा सहकारी, संस्कृती आणि मूल्यांपुढे सगळं गौण आहे." – असं म्हणत एका हृदयस्पर्शी क्षणी प्रा. राम शिंदे साहेबांच्या मातोश्रींना विधीमंडळात भेट देणं आणि त्या क्षणाला सन्मानाने वंदन करणं, ही घटना अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली आहे.  एक प्रेरणादायी दृश्य ▪️ विरोधी पक्षाचे नेते असले तरी त्यांनी प्रा. राम शिंदे यांचं कौटुंबिक वळण...

महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सर्व ...

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल उद्या जाहीर होणार; महाराष्ट्राच्या प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांची होणार गौरवमुद्रा!

0

मुंबई – राज्य शासनाने राबवलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा बहुप्रतिक्षित निकाल उद्या १ मे रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने राज्यातील उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या घोषणेकडे लागले आहे. या अभिनव उपक्रमामध्ये कार्यक्षमतेवर आधारित मूल्यांकन करण्यात आले असून, विविध प्रशासनिक स्तरांवरील अधिकाऱ्यांच्या कामाचा वेध घेतला गेला. या...

हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प — राज्यात १० कोटी झाडांची लागवड, पर्यावरण संतुलनासाठी व्यापक योजना जाहीर

0

मुंबई | प्रतिनिधी :- राज्याला हरित व समृद्ध बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानासाठी १० कोटी वृक्षलागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी वर्षीही तितक्याच झाडांची लागवड करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वृक्षारोपण ही लोकचळवळ होण्यासाठी...

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा भयंकर फटका! मशिद बंदरजवळ लोकलखाली चिरडले ४ प्रवासी; २ ठार – मुंबईत रेल्वे वाहतूक ठप्प!

0

मुंबईच्या लोकल प्रवासाला पुन्हा एकदा हादरा बसला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या अचानक आंदोलनामुळे गुरुवारी सायंकाळी संपूर्ण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.या आंदोलनाचा फटका थेट प्रवाशांना बसला असून, मशिद बंदर स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात लोकलखाली ४ जण उडाले, त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४५ वर्षीय पुरुष आणि १९ वर्षीय तरुणीचा समावेश असल्याची...

Copyright ©