Breaking News

Home Breaking News Page 36

‘विकसित महाराष्ट्र, औद्योगिक संवाद’: औद्योगिक भविष्याचा महामार्ग खुले — मुंबईत ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न

0

मुंबई: महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीस चालना देण्यासाठी आणि विविध उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदारांसोबत थेट संवाद साधण्यासाठी 'विकसित महाराष्ट्र – महाराष्ट्र उद्योग संवाद' या भव्य कार्यक्रमाचे आयोजन २५ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले. हा कार्यक्रम मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर, बीकेसी येथे पार पडला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण: प्रमुख चर्चा विषय: औद्योगिक धोरणांची अंमलबजावणी राज्यातील विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीच्या संधी नव्या औद्योगिक प्रकल्पांमुळे होणारी रोजगारनिर्मिती प्रादेशिक उद्योगवाढीतील...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई : विधीसंघर्षित बालकाकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस हस्तगत!

0

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी यशस्वी कारवाई करत एका विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यातून अवैध गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात संभाव्य गंभीर गुन्हा घडण्यापासून बचाव झाला आहे. दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकातील पोलीस...

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋषभ दासचा ऐतिहासिक विक्रम! श्रीहरी नटराजचा विक्रम मोडत सुवर्णपदकाची कमाई

0

भुवनेश्वर | ७८ वी वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा २०२५ महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या ७८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या दिवशी, ऋषभ अनुपम दासने ऐतिहासिक विक्रम नोंदवून सुवर्णपदक पटकावले. त्याने २ मिनिटे ०.६५ सेकंदांची जबरदस्त वेळ नोंदवत कर्नाटकच्या श्रीहरी नटराजचा स्पर्धा विक्रम मोडला. यामुळे त्याचे नाव भारतीय...

“India-Pakistan War 2025: पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला भारताचं जोरदार प्रत्युत्तर; कराची बंदरावर जबरदस्त धडक!”

0

नवी दिल्ली | 9 मे 2025 – पाकिस्तानने उघड उघड कुरापती करत भारताच्या जम्मू आणि काश्मीर भागात आठ क्षेपणास्त्र डागल्याने पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली. भारताच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेनं सर्व क्षेपणास्त्रं मार्गामध्येच निष्क्रिय करत पाकिस्तानच्या हल्ल्यांना पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराने या हल्ल्यांना 'दहशतवादी कारवाया' असे संबोधले असून, यामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि...

यामाहा मोटारसायकल चोरी प्रकरणातील सराईत गुन्हेगार जेरबंद; भारती विद्यापीठ पोलिसांची जलद कारवाई

0

पुणे, १९ एप्रिल २०२५ –कात्रज चौकात उसाचा रस विक्रीच्या दुकानासमोरून चोरीस गेलेल्या यामाहा कंपनीच्या दुचाकीचा पर्दाफाश करत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका सराईत आरोपीला अटक करून चोरलेली गाडी जप्त केली आहे. हा प्रकार १६ एप्रिल रोजी घडला होता, आणि केवळ काही दिवसांत पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीला गजाआड केले. दि. १६ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादी यांनी त्यांची यामाहा...

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्वप्नांची पूर्ती – मोदी सरकारच्या योजनांनी जनसेवेचा नवा आयाम!

0

पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचावा, यासाठी अंत्योदयाचा विचार मांडला होता. त्यांच्या या विचारांना प्रत्यक्षात उतरवत मोदी सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवून जनसेवेचा नवा आयाम दिला आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांसाठीच्या योजनांमुळे समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत विकासाची गंगा पोहोचत आहे. जनकल्याणकारी योजनांचा व्यापक लाभ मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत,...

“नेत्रदान हे श्रेष्ठ दान” – अशोक जोशी यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजासाठी दिला प्रेरणादायी संदेश!

0

खोपोली | ७ मे २०२५ :- “मरावे परी नेत्र रुपी उरावे” या विचाराला वास्तवात उतरवत खोपोलीतील अशोक जगन्नाथ जोशी (वय ८५) यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. समाजसेवेची जाणिव आणि सामाजिक बांधिलकी जपणारे अशोक जोशी यांचे ६ मे रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. नेत्रदानाची इच्छा – कुटुंबीयांचा उदात्त निर्णय स्वतःच्या मृत्यूनंतर देखील कुणाच्या तरी जीवनात...

मुंबईत FASTag सक्तीची : १ एप्रिलपासून टोल भरण्यासाठी FASTag बंधनकारक; नियम न पाळल्यास दुप्पट दंड लागू!

0

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबईत वाहनचालकांसाठी FASTag किंवा E-Tag बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०२५ पासून सर्व वाहनधारकांना टोल भरण्यासाठी FASTag वापरणे अनिवार्य असेल. FASTag नसल्यास वाहनचालकांना टोल देण्यासाठी दुप्पट रक्कम भरावी लागेल, अशी माहिती MSRDC कडून देण्यात आली आहे. सरकारचा मोठा निर्णय : FASTag सक्तीचा आदेश जारी MSRDC ने यासंदर्भात सार्वजनिक नोटीस जारी केली...

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी शासनाची नवी कार्यपद्धती – हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदींवर आधारित निर्णय

0

मुंबई, दि. २ सप्टेंबर : मराठा समाजाच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने स्पष्ट कार्यपद्धती जाहीर केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या या शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मा. न्यायमूर्ती...

गंगाधाम रस्त्यावर जड वाहनांवर बंदी; अपघात रोखण्यासाठी पोलीस उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू

0

पुणे (दि. १९ जून २०२५) – पुणे शहराच्या मार्केटयार्ड वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या गंगाधाम परिसरातील वाढती वाहतूक समस्या, अपघाताचे वाढते प्रमाण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता पुणे वाहतूक पोलीस आणि महापालिकेने संयुक्तपणे महत्वाचे निर्णय घेतले आहेत. विशेषतः कान्हा हॉटेल ते गंगाधाम चौक आणि टिळेकर चौक दरम्यान जड वाहनांच्या प्रवेशावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. वाहतुकीवर निर्बंध – अवजड वाहनांवर बंदी: २४...

Copyright ©