राजकीय

Home राजकीय Page 32

एका मार्काने नापास… पण थांबली नाही! मृदुपाणी नंबीने UPSC IES मध्ये देशात पटकावला २१वा क्रमांक!

0

दिल्ली | जुलै २०२५ – “एका मार्काने अपयश आलं, तरी रडून वेळ घालवण्याऐवजी पुन्हा उभं राहा आणि जिद्दीने लढा!” – हे फक्त सांगण्यापुरतं नाही, तर मृदुपाणी नंबी या जिद्दी तरुणीने ते प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. UPSC IES (Indian Engineering Services) परीक्षेत देशात २१वा क्रमांक पटकावणारी ही लढवय्या मुलगी आता लाखो विद्यार्थ्यांची प्रेरणा ठरली आहे. एका मार्काने फसली... पण स्वप्नं...

“नवीन कर्मभूमीला वंदन” – काँग्रेस भवनातून देशसेवेचा नवा संकल्प

0

पुणे | प्रतिनिधी “नवीन कर्मभूमीला वंदन” अशा भावनिक शब्दांत काँग्रेस पक्षात प्रवेशानंतरचा पहिला अनुभव व्यक्त करत आज पुण्यातील ऐतिहासिक काँग्रेस भवनात पहिल्यांदा अधिकृत पाऊल टाकण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा कणा असलेल्या आणि देशाला दिशा देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या या वास्तूत प्रवेश करताना केवळ अभिमान नव्हे, तर मोठ्या जबाबदारीची जाणीव झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यापूर्वी अनेकदा काँग्रेस भवनला भेट दिली असली, तरी...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत पुन्हा अजिंक्य; सलग दहा वर्षे विजेतेपदाची अभिमानाची परंपरा कायम

0

पिंपरी: पुणे आंतर कचेरी असोसिएशनतर्फे आयोजित अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धा दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना व्हॉलीबॉल कोर्ट येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठित स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवत विजेतेपद पटकावले. एकूण १४ खेळाडू, संघव्यवस्थापक आणि मार्गदर्शकांसह महापालिकेच्या दोन संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सदर संघात महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभाग, पर्यावरण अभियांत्रिकी...

श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकासाला नवी दिशा; भव्य आणि शाश्वत आराखड्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्धार

0

मुंबई : मराठवाड्याच्या श्रद्धास्थानाचा मुकुटमणी असलेल्या Tulja Bhavani Temple विकासकामांना भव्यतेची आणि दिव्यतेची नवी उंची देण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री Pratap Sarnaik यांनी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केला. संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. कोट्यवधी भाविकांच्या अखंड श्रद्धेचे केंद्र असलेल्या या तीर्थक्षेत्राचा विकास केवळ तात्पुरत्या गरजांसाठी...

भारत सागरी महासत्ता होण्यात महाराष्ट्र अग्रगण्य : जेएन पोर्ट टर्मिनल फेज-2 उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

0

नवी मुंबई : देशाला सागरी अर्थव्यवस्थेत महासत्ता बनविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2 च्या विस्तारामुळे भारताच्या सागरी क्षमतेत प्रचंड वाढ झाली असून, महाराष्ट्र यामध्ये प्रमुख भूमिका बजावणार आहे. “भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उरण (रायगड) येथे केले. महत्त्वाचा सोहळा –...

मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे : मानव - बिबट संघर्षात आता पर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे यावर तात्पुरती उपाययोजना न करता कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरुर, आंबेगाव, खेड आणि दौंड तालुक्यांमध्ये वाढलेल्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे, सोलर कुंपण, सायरन पोल, बिबट रिस्कयू सेंटर उभारण्याबाबत गतीने कार्यवाही करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले.  ...

पाकिस्तानी सेनाप्रमुख असीम मुनीरचा मुकेश अंबानीवर धमकी भरला बयब; भारतीय सुरक्षा तंत्र चिंतित.

0

बई/नई दिल्ली: पाकिस्तानच्या सेनाप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अलीकडे अमेरिकेच्या टॅम्पा, फ्लोरिडा येथे झालेया एका डिनरमध्ये भारताच्या प्रतिष्ठित उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर धमकी भरलेल्या टिप्पण्या केल्याचे समोर आले आहे. हा बयब भारतीय सुरक्षा संस्थांनी गंभीरपणे घेतला आहे. त्यांनी अंबानीच्या फोटोसह एक ट्वीट करून "सूरह फील" चा उल्लेख केला होता, ज्यात अल्लाच्या सर्वशक्तिमानतेचे वर्णन आहे आणि कोणत्याही शत्रूला मात देण्याच्या क्षमतेचा उल्लेख आहे. धमकीचा संदर्भ: मुनीरने पाकिस्तानी प्रवासी समुदायासमोर म्हटले, "एक ट्वीट...

प्रशांत किशोरांचे वक्तव्य : “अर्ध्याहून अधिक हिंदू भाजपसोबत नाहीत; गांधी-आंबेडकर-लोहियांच्या अनुयायी हिंदूंनी मुस्लिमांसोबत युती करावी”

0

नवी दिल्ली : देशातील प्रख्यात निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज वक्तव्य करत सध्याच्या राजकीय समीकरणांना हादरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, “देशातील अर्ध्याहून अधिक हिंदू वैचारिकदृष्ट्या भाजपसोबत नाहीत. गांधी, आंबेडकर आणि लोहिया यांचे विचार मानणाऱ्या हिंदूंनी जर मुस्लिम समाजासोबत हातमिळवणी केली, तर भाजपला पराभूत करणे अशक्य नाही.” प्रशांत किशोर यांनी पुढे स्पष्ट केले की, हिंदू समाज एकसंधपणे...

दलितांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी महाराष्ट्र बीजेपीने काँग्रेसवर आरक्षणविरोधी असल्याचा आरोप केला.

0

महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी, भाजप पुन्हा दलित समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेसवर निशाणा साधत आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपवर ‘असंविधानिक’ असल्याचा आरोप करून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या मतांमध्ये घसरण घडवली होती. राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरक्षणावरील वक्तव्यांमुळे भाजप आता काँग्रेसला ‘आरक्षणविरोधी’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत विद्यार्थ्यांशी बोलताना भारतातील आरक्षण व्यवस्था केवळ 'न्याय्य भारत'...

प्रभाग २४ मध्ये कमळाचा जल्लोष; जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने, चारही उमेदवारांचा दणदणीत विजय

0

पुणे | प्रतिनिधी पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती – कमला नेहरू रुग्णालय – के. ई. एम. हॉस्पिटल परिसर) मधून भारतीय जनता पक्षाने यश मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या प्रभागातून नगरसेवक पदासाठी उभे असलेले भाजपाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून, “कौल जनतेचा, विजय कमळाचा” हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. या...

Copyright ©