पालखी सोहळा २० जून २०२५ – पुणे शहरात वाहतुकीत तात्पुरते बदल; नागरिकांसाठी पर्यायी मार्गांची घोषणा
पुणे (दि. १९ जून २०२५) – संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुणे शहरात २० जून रोजी आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूककोंडी टाळण्यासाठी तसेच पालखी मार्गावरील शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक विभागाने अनेक रस्त्यांवर तात्पुरते निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी माहिती दिली की,...
दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना समर्थ पोलिसांनी अटक; ८.११ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरात दिवसा घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना समर्थ पोलीस स्टेशनने मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मंगळवार पेठ परिसरात दिवसा घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून चोरीचा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मंगळवार पेठ येथील एका नागरिकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश...
पुण्यात बस प्रवासादरम्यान महिलेची दोन लाखांच्या मंगळसूत्रावर हातसफाई!
🔹 गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याची शक्कल – पोलिसांकडून तपास सुरू पुणे : शहरात सार्वजनिक वाहतुकीत चोरीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशाच एका प्रकारात, पंचमी बस स्टॉप (मार्केट यार्ड) ते बाजीराव रोड येथील नु. म. वि. शाळा बस स्टॉप दरम्यान एका महिलेचे तब्बल दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबवले. ही घटना ५ फेब्रुवारी २०२५...
खडकी पोलीस ठाण्यात महिलेला आर्थिक फसवणुकीचा शिकार
खडकी पो. स्टे २६/२०२५, भा. न्या. सं. कलम २०४, ३१९ (२), ३१८ (४), सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६(डी) अंतर्गत खडकीतील ६९ वर्षीय महिलेला ऑनलाईन माध्यमांद्वारे आर्थिक फसवणुकीचे शिकार होण्याचा प्रकार समोर आले आहे. महिलेस नमूद मोबाईल धारकाने मनी लॉड्रिंगच्या आरोपाची खोटी माहिती देऊन तिला अटक वाचवण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे सांगितले. त्यानंतर महिलेस तिच्या बॅक खात्याची सर्व माहिती विचारली...
पाकिस्तानला धास्ती; आता भारतीय गाण्यांवरही बंदी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर संताप उसळला असून, २६ निष्पाप नागरिकांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू नदी करार स्थगित केला, अटारी बॉर्डर बंद केली आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. या भारताच्या निर्णायक भूमिकेनंतर पाकिस्ताननेही बिचकून प्रत्युत्तर दिलं असून, आता भारतीय गाण्यांवर थेट बंदी घालण्याचा निर्णय घेतला...
“पुण्यात पेट्रोल पंप असोसिएशनचे वरिष्ठ प्रतिनिधी सरकारकडे वाढत्या समस्यांवर तोडगा मागतात; इंधन दर, सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणींवर भर”
पुणे : स्थानिक पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे वरिष्ठ प्रतिनिधींनी इंधन वितरण प्रणालीमधील वाढत्या समस्यांकडे लक्ष वेधत प्रशासन आणि राज्य शासनाकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे. विविध मुद्द्यांमुळे पेट्रोल पंप चालक, कर्मचारी आणि ग्राहक या तिघांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलीकडच्या काळात पेट्रोल पंपांवर — वाढलेले ऑपरेशनल खर्च डिजिटल पेमेंटवरील तांत्रिक अडचणी बँकांच्या सेटलमेंटमध्ये होणारा उशीर पेट्रोल-डिझेल दरांमधील...
वाघोलीत मोठी कारवाई! टेम्पोमध्ये लपवून आणला जात होता 1 किलो 502 ग्रॅम गांजा — तीन आरोपी जेरबंद
वाघोली परिसरात अंमली पदार्थांच्या विरोधात पुणे पोलिसांनी आणखी एक यशस्वी धाड टाकत तीन आरोपींना जेरबंद केले आहे. सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या टेम्पोमधून 1.502 किलो गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणात इंदापूर तालुक्यातील तीन युवकांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांचा वाढता वापर व तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. संशयास्पद टेम्पोमुळे उलगडला गांजा...
विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पुढचे पाऊल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर गौरवोद्गार
मुंबई:- महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प साकार करण्यासाठी सादर झालेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख आणि संतुलित अर्थसंकल्प असून, तो राज्याच्या प्रगतीस नवी दिशा देणारा ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, उद्योग, शेती, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर हा अर्थसंकल्प आधारित असून, हे पाच घटक राज्याच्या समृद्धीला गती देणार आहेत. महाराष्ट्राचा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी सौजन्यभेट – दिल्ली दौऱ्यात राजकीय चर्चांना उधाण!
नवी दिल्ली | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली दौऱ्याच्या दरम्यान केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांची सौजन्यभेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक चर्चा झाली. दोन राज्यांचे नेते एकत्र – विकासावर भर या भेटीदरम्यान हरियाणा आणि महाराष्ट्रातील शासकीय योजनांची अंमलबजावणी, केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाचे मुद्दे आदी विषयांवर चर्चा झाली. फडणवीस आणि खट्टर यांची ही भेट राजकीय...
बीड: सोंडणा गावच्या सरपंचाचा अपघाती मृत्यू; फ्लाय-ॲश माफियाचा संशय?
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात फ्लाय-ॲश वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत सोंडणा गावाचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात शनिवारी रात्री मिरवट फाट्याजवळ घडला. या घटनेमुळे फ्लाय-ॲश वाहतुकीच्या बेकायदेशीर प्रकरणाला पुन्हा उजाळा मिळाला आहे. घटनाक्रम: पोलिसांच्या माहितीनुसार, सरपंच अभिमन्यू क्षीरसागर मोटारसायकलवरून सोंडणा गावाकडे जात असताना फ्लाय-ॲश वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जबरदस्त...











