महाराष्ट्र
मुंबईतील गणेश दर्शनासाठी भाविकांवर रेल्वे ब्लॉक रद्द; मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे मिळाला दिलासा
मुंबई – मुंबईतील मध्य रेल्वे विभागाने रविवारी रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरच्या देखभालीसाठी ब्लॉक घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात लाखो भाविक गणपती दर्शनासाठी मुंबईत येतात, हे लक्षात घेता, ब्लॉकमुळे प्रवाशांना अडचण येण्याची शक्यता होती. ‘लोकसत्ता’मध्ये या ब्लॉकबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मध्य रेल्वेने रविवारीचे ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला. रविवारी...
पुण्यात भरदिवसा खून! आरोपीस घटनास्थळावरून पळताना अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची तत्पर कारवाई
पुणे | पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना ११ जुलै २०२५ रोजी समोर आली. वैष्णवी बिल्डिंगजवळील एचडीएफसी एटीएम समोर, सार्वजनिक ठिकाणी भरदिवसा झालेल्या या खुनानं परिसरात खळबळ माजवली आहे. फक्त काही तासांत आरोपीस ओळखून त्याला अटक करून पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या वेगवान व कुशल तपास कौशल्याचं दर्शन घडवलं. घटनेचा तपशील दिनांक ११ जुलै २०२५, सायंकाळच्या...
धुळेच्या औद्योगिक विकासाला नवे पंख! ‘लॉजिस्टिक हब’ उभारणीस मुख्यमंत्री फडणवीस यांची गती
मुंबई – धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे धुळे विधानसभा मतदारसंघाच्या विविध मुद्द्यांवर बैठक पार पडली. या बैठकीत शहराच्या नागरी सुविधा, उद्योग विस्तार आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. धुळे येथे औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ‘लॉजिस्टिक हब’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि आर्थिक...
कल्याण-डोंबिवलीच्या २७ गावांचा पाण्याचा प्रश्न होणार कायमस्वरूपी सुटणार: ३५७ कोटींचा प्रकल्प मंजूर
कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांतील नागरिकांना अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने ३५७ कोटी रुपयांचा जलपुरवठा प्रकल्प मंजूर केला आहे, जो या गावांमध्ये कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुनिश्चित करेल. प्रकल्पाचा मुख्य उद्देश: या प्रकल्पामार्फत गावांमध्ये सतत व शुद्ध पाणीपुरवठा करणे आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे...
विश्रांतवाडीत पिस्तुलचा धाक दाखवणारा गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात! विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुस जप्त
पुणे | विश्रांतवाडी परिसरात पिस्तुलचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हेगाराकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. घटनेचा सविस्तर तपशील: दि. 10 जुलै रोजी विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथक गस्त घालत असताना पो. अं. संपत...
पिंपरी-चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना: लोखंडी गेट कोसळून ३.५ वर्षीय मुलीचा मृत्यू
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे, ज्यात ३.५ वर्षीय मुलगी लोखंडी गेट कोसळल्याने मृत्युमुखी पडली. ही दुर्दैवी घटना बुधवार, ३१ जुलै रोजी दुपारी बोपखेल येथील गणेश नगरमध्ये घडली, जेव्हा काही मुले खेळत होती. सीसीटीव्हीमध्ये ही दुःखद घटना कैद झाली आहे. मृत मुलीची ओळख गिरीजा गणेश शिंदे अशी पटली आहे. बुधवारच्या दुपारी चार मुले गणेश नगरमध्ये खेळत होती. दोन मुले...
मुंबई वाहतूक पोलिसांच्या जवानांना बढतीचा आनंद — ‘पिपिंग सेरेमनी’त हसरे चेहरे आणि अभिमानाचा क्षण
मुंबई, ४ नोव्हेंबर २०२५ – मुंबई वाहतूक विभागात आजचा दिवस विशेष ठरला! एका भावनिक आणि सन्माननीय ‘पिपिंग सेरेमनी’त पोलीस कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल यांना उच्च पदांवर बढती देण्यात आली. या समारंभाला अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) डॉ. प्रियंका नर्णवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात बढती मिळालेल्या पोलिस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग उत्साहवर्धक होता. अनेक पोलिस जवानांच्या डोळ्यांत आनंदाश्रू...
‘सुपोषित ग्रामपंचायत अभियान’मध्ये महाराष्ट्र अव्वल – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
देशभरातील १००० ग्रामपंचायतींच्या मूल्यांकनात महाराष्ट्रातील तब्बल १९२ ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी करत ‘सुपोषित ग्रामपंचायत अभियान’ अंतर्गत राज्याला पहिला क्रमांक मिळवून दिला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. ‘सुपोषित ग्रामपंचायत अभियान’ ही कुपोषणमुक्त, निरोगी आणि सक्षम गाव निर्माण करण्यासाठी राबवली जाणारी उपक्रमात्मक मोहीम आहे. या...
पुणे-मुंबई महामार्गावर शासकीय पोलिस अडथळ्यावर धडक देऊन हेड कॉन्स्टेबलला चिरडले; ट्रक चालक व सहाय्यक अटकेत.
पुणे : मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव फाट्याजवळ मंगळवारी रात्री एका बेफाम ट्रक चालकाने अडथळा लावलेल्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या पोलिस हेड कॉन्स्टेबलला चिरडून ठार मारले. हा दुर्दैवी प्रकार रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. संबंधित ट्रक चालक व त्याचा सहाय्यक या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली असून, दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्दैवी हेड कॉन्स्टेबलची...
फुरसुंगी येथील मिळकतीबाबतचा दस्त गहाळ आणि कुलमुखत्यार रद्द – नागरिकांनी सतर्क राहावे!
पुणे शहरात जमीन व्यवहारांबाबत वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची नोटीस जाहीर करण्यात आली आहे. आमचे अशील श्री. कुणाल राजेंद्रसिंग राजपुत यांच्या माहितीनुसार, दिनांक १९/०३/२०२५ रोजी त्यांनी श्री. आकाश बसंत वाल्मिकी आणि इरशाद अबरार शेख यांना दिलेला कुलमुखत्यारपत्र दस्त हवेली क्र. २, दस्त क्र. ७२४०/२०२५ अन्वये विधिवत नोंदणी करण्यात आला होता. मात्र, वैयक्तिक कारणास्तव हा कुलमुखत्यार दस्त दिनांक ०७/०८/२०२५...














