महाराष्ट्र
इंद्रायणी नदीत विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, दुसरा विद्यार्थी बेपत्ता; वाचविण्याच्या प्रयत्नात तरुण गंभीर जखमी.
मोसि परिसरातील इंद्रायणी नदीत बुडून पिंपरी चिंचवडच्या वेदश्री तपोवन शाळेच्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरा विद्यार्थी बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. सोमवारी सकाळी ‘श्रावण उपाकर्मा’ निमित्ताने ७१ विद्यार्थ्यांचा एक गट नदीकिनारी ‘नदी पूजन’ करण्यासाठी आला होता. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, लातूरच्या ओमकार श्रीकृष्ण पाठक (१६) याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे, तर बीड जिल्ह्याच्या प्रणव रामकांत...
मुंबईकरांसाठी कायमचा धोक्याचा इशारा! मिठी नदीचा रौद्र इतिहास आणि घोटाळ्यांची काळी छाया
मुंबई : मान्सून म्हणजे मुंबईकरांसाठी नेहमीच कसोटीचा काळ. रस्त्यांवरील पाणी, ठप्प झालेली लोकल सेवा आणि तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकलेले प्रवासी हा दरवर्षीचा चित्रपट जणू नित्याचा झाला आहे. याच काळात मुंबईकरांना सर्वाधिक भीती वाटते ती मिठी नदीची. तिचे नाव गोड असले तरी इतिहास मात्र वेगळाच सांगतो. सतत वाढणारा जलस्तर आणि स्थलांतरित नागरिक सध्या मिठी नदीचा जलस्तर 3.9 मीटरपर्यंत पोहोचला आहे. कुर्ला, सायन, चुनाभट्टीसह...
दावोसहून गडचिरोलीकडे विकासाचा महामार्ग – २०,००० कोटींच्या गुंतवणुकीने विदर्भाच्या औद्योगिक नकाशाला नवी दिशा
गडचिरोलीच्या विकासाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण दावोस येथे घडला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने दावोस (Davos 2026) येथे सुरजागड इस्पात लिमिटेड सोबत तब्बल २०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. हा करार मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वेदांश जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा प्रकल्प केवळ औद्योगिक गुंतवणूक नसून, गडचिरोली...
उद्या रक्षाबंधनाला सकाळपासून दुपारी दीडपर्यंत भद्रा:जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, मंत्र, भद्रा काळाशी संबंधित मान्यता.
उद्या रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त:रक्षाबंधन सणाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेणे महत्त्वाचे असते. उद्या सकाळपासून दुपारी दीड वाजेपर्यंत भद्रा काळ आहे, ज्यात राखी बांधणे शुभ मानले जात नाही. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त: भद्रा संपल्यानंतर राखी बांधण्यासाठीचा शुभ मुहूर्त दुपार 1:50 नंतर सुरू होतो. या मुहूर्तावर राखी बांधणे विशेष शुभ मानले जाते. भद्रा काळाशी संबंधित मान्यता: भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य...
“वयस्कांचा सन्मान आणि संवेदना हाच आपल्या संस्कृतीचा आधार” – मुख्यमंत्री फडणवीस यांचे भावनिक प्रतिपादन, मिलन वृद्धाश्रमाचे उद्घाटन सोहळा संपन्न
रत्नागिरी :- भारतीय समाजातील पारंपरिक कौटुंबिक मूल्यांचा परिपाठ अधोगतीला लागल्याने वृद्ध नागरिकांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि स्नेहपूर्ण वातावरणाची गरज अधिक तीव्र झाली आहे. अशा काळात मंडणगड तालुक्यातील टाकेडे येथे "मिलन वृद्धाश्रम" या नाविन्यपूर्ण आणि निसर्गरम्य वृद्धाश्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. "वृद्धाश्रम नव्हे तर सन्मानगृह" – डॉ. जलिल पारकर यांच्या संकल्पनेला मुख्यमंत्री फडणवीस यांचा सलाम मुख्यमंत्री म्हणाले, “डॉ. जलिल...
महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय: ९६३ शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत देण्याची घोषणा
महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वर्षे शासनाकडे जमा राहिलेल्या ४,९४९ जमिनींपैकी ९६३ शेतकऱ्यांना त्यांची हक्काची जमीन परत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होण्यास सुरुवात झाली असून, त्यांच्या जीवनात नवा प्रकाश दिसू लागला आहे. शासनाचा निर्णय: शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण शासनाकडे विविध कारणास्तव जमा झालेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या होत्या. परंतु, शासन नियम आणि प्रक्रियांमुळे...
अटल सेतूवर थरारक घटना: महिलेने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, वाहतूक पोलिसांच्या वेळीच केलेल्या कृतीने जीव वाचला
नवी मुंबई: अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५६ वर्षीय महिलेचा जीव नावाशेव्हा वाहतूक पोलिसांनी वाचवला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली, आणि या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. मुलुंड येथील राहणारी ही महिला आत्महत्या करण्याच्या उद्देशाने अटल सेतूवर आली होती. मात्र, वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि समयसूचकतेमुळे वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण मात्रे, यश...
भरधाव कारची भीषण धडक; अल्पवयीन मुलाचा मृत्यू – कोंढवा पोलिसांनी आरोपी चालकास केली तात्काळ अटक
कोंढवा परिसरातील भोलेनाथ चौकात भरधाव वेगात चालविलेल्या कारच्या धडकेत एक १३ वर्षांचा अल्पवयीन मुलगा जागीच ठार झाला असून, या प्रकरणाने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. अपघातानंतर कोंढवा पोलिसांनी तात्काळ कार चालकाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. अपघाताची संपूर्ण घटना दि. १८ मे रोजी जैद नसिर शेख (वय २३, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) हा त्याच्या काही...
पुण्याच्या साईलीचा ‘आयर्नमॅन’ विजय; १२.२६ तासांत पूर्ण केली आव्हानात्मक स्पर्धा.
पुण्याच्या ४१ वर्षीय साईली वाघ गंगाखेडकर यांनी आयर्नमॅन चॅलेंजमध्ये १२.२६ तासांत जबरदस्त कामगिरी करत आपली छाप सोडली आहे. १८ ऑगस्ट रोजी झालेल्या फ्रँकफर्ट आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून देशातील सर्वात जलद महिला खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. आयर्नमॅन ट्रायथलॉन ही विश्व ट्रायथलॉन कॉर्पोरेशनद्वारे आयोजित लांब पल्ल्याची स्पर्धा आहे. फ्रँकफर्ट आयर्नमॅन स्पर्धेत ३.८ किमी जलतरण, १८०.२ किमी सायकलिंग, आणि ४२.२ किमी धावणे...
मोक्का गुन्ह्यातील दीड वर्षांपासून फरार आरोपीला पुणे पोलिसांची शास्त्रशुद्ध कारवाई — अखेर जेरबंद
पुणे : पुणे शहराच्या गुन्हे शोध यंत्रणेने आणखी एक मोठी धमाकेदार कारवाई करत मोक्का (MCOCA) गुन्ह्यातील दीड वर्षांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी अचूक माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सतर्कतेने काम करत आरोपी अथर्व लक्ष्मीकांत राजमाने (वय २३) यास धायरी येथून ताब्यात घेतले. ही कारवाई पुणे शहराचे मा. पोलीस...













