0
0
0
0
0

महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 177

पत्रकार दिन विशेष: सत्य, नीतिमत्ता आणि समाजसेवेचा वसा घेणाऱ्या पत्रकारांना सलाम!

0

आज ६ जानेवारी, 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जात आहे. समाजाचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता ओळखली जाते आणि या दिवसाचे औचित्य साधत पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो, ज्यांनी १८३२ मध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. पत्रकार दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी...

माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी; प्रशासनाने परवानगी नाकारल्याने गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, गावात संचारबंदी लागू.

0

सोलापूर, मरकडवाडी: माळशिरस तालुक्यातील मरकडवाडी गावात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) प्रणालीवर अविश्वास व्यक्त करत गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीस नकार दिल्याने गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गावातील परिस्थिती बिघडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने २ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत गावात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी आणि कायदा...

पुण्यात थंडीला तात्पुरता दिलासा; १९ डिसेंबरपासून पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता

0

पुणे | गेल्या आठवडाभरापासून तीव्र थंडीचा सामना करणाऱ्या पुणेकरांना बुधवारी रात्री तात्पुरता दिलासा मिळाला. शहरात किमान तापमान दुहेरी अंकात नोंदवले गेले असून, शिवाजीनगर येथे किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते हा दिलासा अल्पकालीन असून १९ डिसेंबरपासून पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही थंडी २०२५ वर्षाच्या अखेरपर्यंत टिकून राहण्याची चिन्हे आहेत. सध्या पुणे...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे – आजारांचे पुनर्विलोकन, अर्थसहाय्याची नव्याने निश्चिती, रुग्णालय संलग्नीकरण निकष ठरविण्याकरिता समिती

0

मुंबई दि. २९ : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरिता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करणेबाबत समिती गठित करण्यात आली आहे. याबाबत शासननिर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. या समितीमध्ये संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) हे अध्यक्ष असतील....

कांदिवलीत गुंडांची मुजोरी; पोलिसांवर हल्ला, व्हिडिओ व्हायरल – रोहित पवारांचा सरकारवर थेट सवाल

0

मुंबई | प्रतिनिधी :- मुंबईच्या कांदिवली पश्चिम भागातील एकतानगर परिसरात स्थानिक गुंडांच्या दोन गटांमध्ये झालेल्या राड्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या वादाची माहिती मिळताच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरच गुंडांनी हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पोलिसांची कॉलर पकडणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत असून, हा व्हिडिओ सध्या सोशल...

“गुगल मॅपवर BEST बस मार्गाची माहिती आता तुमच्या बोटांच्या टप्प्यात!” – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नव्या युगाची सुरुवात

0

मुंबई | मंत्रालय :- मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सुविधाजनक अशी योजना आज प्रत्यक्षात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘गुगल मॅपवर बस मार्ग माहिती प्रणाली’चे भव्य उद्‍घाटन मंत्रालयात पार पडले. यामुळे आता BEST बसेसच्या मार्गांची, थांब्यांची आणि वेळापत्रकाची माहिती नागरिकांना थेट गुगल मॅपवर सहज मिळणार आहे. स्मार्ट सिटी आणि डिजिटलीकरणाकडे एक ठोस पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबईसारख्या महानगरात नागरिकांचा...

खंडणीविरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त

0

पुणे शहरातील वाढत्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अत्यंत प्रभावी आणि वेळेत कारवाई करत एका सराईत गुन्हेगारास अटक केली असून त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा धक्का बसला आहे. दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी खंडणीविरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे व पथकातील...

व्ही बी- जी राम जी’ च्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी विकास साधावा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

0

 केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या ‘व्ही बी- जी राम जी’ म्हणजेच ‘विकसित भारत - गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ या नवीन कायद्याच्या माध्यमातून कामाचे नियोजन ग्रामसभेत ठरविले जाणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासन निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश असून, या माध्यमातून ग्रामपंचायतींनी गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज...

हिंजवडीतील भीषण दुर्घटना: पंचरत्न चौकात कंपनीच्या बसखाली 5 जण चिरडले; निरागस बहीण-भावाचा जागीच मृत्यू

0

हिंजवडी IT पार्क परिसरात बेदरकार वाहतूक आणि निष्काळजी वाहनचालकांचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा जीवघेणे ठरले आहे. पंचरत्न चौकात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला असून रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल (दि. 1) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कामगारांना घेऊन जाणाऱ्या कंपनीच्या बसचे नियंत्रण सुटल्याने हा भयावह अपघात घडला. भरधाव वेगात असलेली बस अचानक थेट फुटपाथवर चढली आणि तिथून...

“८०० वर्षे जुना महिम किल्ला पुन्हा उजाळणार! अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुनर्स्थापना कामाला अखेर हिरवा कंदील”

0

मुंबई – अनेक वर्षे रखडलेल्या आणि महापालिका निवडणुकांमुळे नव्याने गती मिळालेल्या महिम किल्ल्याच्या पुनर्स्थापना कामाला अखेर सुरुवात होणार आहे. मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील हा ऐतिहासिक वारसा वर्षानुवर्षे दुर्लक्ष, अतिक्रमण आणि समुद्री क्षरणामुळे धोक्यात आला होता. आता मात्र महापालिका प्रशासनाने ढिगारा, दगड आणि समुद्रकिनारी साचलेली अडथळे हटवून सुरू होणाऱ्या या कामामुळे किल्ल्याला नवे जीवन मिळणार आहे. 🔹 पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू — VJTI...

Copyright ©