महाराष्ट्र
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाकडे यशस्वी वाटचाल: आर्थिक विकास, सहकार आणि सामाजिक न्यायात राज्याची आघाडी*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाकडे यशस्वी वाटचाल: आर्थिक विकास, सहकार आणि सामाजिक न्यायात राज्याची आघाडी* - आमदार अमित गोरखे यांची विधानपरिषदे मध्ये 260 अंतर्गत प्रस्तावावर भाष्य विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात बोलताना महायुती सरकारचे आणि मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत राज्याच्या विकासाचा सर्वंकष लेखाजोखा सादर केला. यावेळी सभागृहात बोलताना ते म्हणाले की, फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने...
“बनावट दागिन्यांच्या साहाय्याने लाखोंची फसवणूक — विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराफ व्यावसायिकांना लुबाडणारा भामटा अखेर जेरबंद”
पुणे : नामांकित सराफ दुकानदारांना लक्ष्य करून बनावट दागिन्यांच्या सहाय्याने फसवणूक करणाऱ्या हुषार भामट्याला पुणे विमानतळ पोलिसांनी अखेर पकडले आहे. दीर्घकाळापासून ज्वेलरी शॉप्सना चकवणारा हा आरोपी विविध शाखांमध्ये हातचलाखीने खऱ्या सोन्याच्या अंगठ्या लंपास करून गायब होत असे. अखेर पोलिसांच्या सततच्या तपासामुळे हा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आला. घटना कशी घडली? २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी पी.एन.जी. ज्वेलर्स, विमाननगर शाखेत एक ग्राहक अंगठ्या...
दुर्दैवी घटना! महिला दुचाकीवर येत असताना विजेचा खांब अंगावर कोसळला; नागरिकांत संतापाची लाट
शहरातील रस्त्यावरील निष्काळजीपणाचे आणखी एक भीषण उदाहरण आज समोर आले. एक महिला दुचाकीवरून जात असताना अचानकपणे विजेचा जुना आणि खराब अवस्थेत असलेला पोल तिच्या अंगावर कोसळला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले आहे....
शासकीय सेवेत निर्णयक्षमता, प्राधान्यक्रम व सकारात्मकता महत्त्वाची; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे प्रतिपादन, इक्बाल सिंग चहल यांच्या सेवेला गौरवपूर्ण निरोप
मुंबई | प्रतिनिधी शासकीय सेवेत कार्यरत असताना केवळ पद नव्हे, तर निर्णय घेण्याची क्षमता, परिस्थितीनुरूप विचार, कामाचा अचूक प्राधान्यक्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन हे अत्यंत महत्त्वाचे गुण असतात. या गुणांच्या आधारेच अधिकारी आपल्या सेवाकाळात वेगळा ठसा उमटवू शकतात, असे मत राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले. मंत्रालयातील परिषद सभागृहात गृह विभागाचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव श्री. इक्बाल सिंग चहल यांच्या...
खडक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : खुनाचा आरोपी अवघ्या २ तासांत जेरबंद
पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अतिशय धाडसी आणि शिताफीने कामगिरी करत अवघ्या २ तासांत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून कायद्याच्या तावडीत आणले आहे. ही कारवाई केवळ पोलिसांच्या सजगतेचेच नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतच्या त्यांच्या बांधिलकीचेही उत्तम उदाहरण ठरली आहे. दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी लोहीयानगर येथील इनामके मळा भागात सागर राजु अवघडे (वय ३३) याचा त्याच्या मामाच्या मुलानेच – सुरज नंदु...
वानवडी पोलीसांची धडाकेबाज कारवाई; जेष्ठ नागरिकाला निर्जनस्थळी गाठून लूट करणारा आरोपी अटक
पुणे शहरात जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वानवडी पोलीस स्टेशनने अत्यंत प्रभावी कारवाई करत रस्त्याने जाणाऱ्या एका वयोवृद्ध नागरिकाला निर्जनस्थळी अडवून लूट करणाऱ्या आरोपीस जेरबंद केले आहे. ही घटना शहरात वाढत चाललेल्या रस्तालुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत दिलासादायक मानली जात आहे. दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी मधुबन सोसायटीकडून हिलसाईड अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया परिसरात टेकडीजवळील निर्जन ठिकाणी चार अनोळखी इसमांनी एका...
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कुंदेश्वर मंदिरात भीषण अपघात: ७ ठार, २० जखमी.
पुणे: सोमवारी पुणे जिल्ह्यातील महालुंगे मिडसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पापलवाडी गावाजवळ कुंदेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या एका पिकप व्हॅनमध्ये घडलेल्या भीषण अपघातात ७ महिला व मुलांचा मृत्यू झाला असून २०हून अधिक जखमी आहेत. घटनेत वाहन २५-३० फूट उंचीवरून घसरून खाली कोसळल्याने प्रवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे उपायुक्त शिवाजी पवार यांनी जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली...
स्वेटरने दिलं जीवनदान! दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावली महिला; आंबेगावमध्ये भीतीचे सावट
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव चिचगाईवस्ती येथे घडलेली एक थरारक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका २९ वर्षीय महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, मात्र तिच्या अंगावरील स्वेटरमुळे तिचं प्राण वाचलं. या प्रसंगानंतर संपूर्ण गावात भीती आणि दहशतीचं वातावरण पसरलं आहे. घटनेतील पीडित महिला अश्विनी शिवाजी ढोबळे या रात्री सुमारे ९ वाजता घराबाहेर लघुशंकेसाठी गेल्या होत्या. अंधाराचा फायदा...
अकोला पोलीस सज्ज! कावड पालखी उत्सवासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची सार्वजनिक मंडळांसोबत बैठक
"शांततेचा संदेश, सुरक्षिततेची हमी!" आगामी कावड पालखी उत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील उत्साही वातावरणात सुरक्षा आणि समन्वयाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. अकोला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक (IPS) (@archit.59) यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील सार्वजनिक कावड पालखी मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती लक्षणीय होती. मंडळांशी संवाद साधताना श्री. चांडक यांनी त्यांच्या...
अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालातील ७ धक्कादायक मुद्दे; वैमानिक संभाषणाने निर्माण केली खळबळ!
अहमदाबाद | 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर तब्बल 260 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यातील 241 प्रवासी होते. आता या दुर्घटनेच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरो (AAIB) ने दिलेल्या प्राथमिक अहवालामुळे अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. हा अहवाल अंतिम निष्कर्ष नसला तरी, यातून अपघाताच्या क्षणांमधील घटनाक्रमाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या या रिपोर्टमध्ये कॉकपिट...












