वाशी इनऑर्बिट मॉलमध्ये बॉम्बची धमकी, पण शोधानंतर काहीच आढळले नाही; मॉल पुन्हा खुला.
नवी मुंबई: वाशी येथील इनऑर्बिट मॉलला शनिवारी सकाळी बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर मॉल तात्काळ रिकामे करण्यात आले. बॉम्ब शोध व निकामी पथक (BDDS), अँटी-टेररिज्म स्क्वाड (ATS), अग्निशमन दल आणि पोलिसांनी कुत्र्यांच्या मदतीने मॉलची सखोल तपासणी केली. तपासणीत कोणताही बॉम्ब किंवा संशयास्पद वस्तू आढळली नाही. वाशीच्या सेक्टर 1 मधील या प्रमुख मॉलला सकाळी 9.27 वाजता ‘hiddenbones101@gmail.com’ या ईमेल...
मुंबई हवामान अपडेट: आज हलक्याशा सरींसह अंशतः ढगाळ वातावरण; मान्सूनचं पाऊल शहराकडे!
मुंबई, १० जून २०२५: मुंबईकरांनी आज अंशतः ढगाळ आकाश आणि हलक्याशा पावसाच्या सरींसाठी सज्ज राहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शहर आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर आकाश ढगाळ राहणार असून, काही भागांत हलकासा पाऊस किंवा विजेच्या कडकडाटासह सरी येण्याची शक्यता आहे. शहरातील आर्द्रता वाढलेली असून वातावरण उष्ण व दमट राहणार आहे. पावसाच्या हलक्याशा सरी काही भागांमध्ये तुरळक स्वरूपात येतील, त्यामुळे...
मुंबई हादरली! पवईतील आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवलं — पोलिसांची शौर्यपूर्ण कारवाई, आरोपीचा जागीच अंत!
मुंबईच्या पवई भागात बुधवारी घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने तब्बल 17 लहान मुलांना ओलीस ठेवत, त्यांना मारण्याची धमकी देत व्हिडिओद्वारे समाजमाध्यमांवर भीतीचं वातावरण निर्माण केलं. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि अत्यंत शौर्य, संयम आणि बुद्धिमत्तेने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, आरोपीवर गोळीबार करण्यात आला आणि त्यात...
मुंबईतील दररोज 4,200 दशलक्ष लिटर पाण्याचा वापर – पाणीवाचवण्याच्या उपाययोजनांची तातडीची गरज
मुंबईसारख्या महानगरात दररोज प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. एका धक्कादायक अहवालानुसार, मुंबई शहरातील abhiman दररोज तब्बल 4,200 दशलक्ष लिटर पाणी खर्च होत आहे. हा आकडा अतिशय मोठा असून, पाण्याचा अपव्यय गंभीर पातळीवर पोहोचल्याचे स्पष्ट होते. पाण्याचा वापर: पाण्याचा वापर मुख्यतः वाहनांची धुलाई, शीतकरण प्रणाली आणि विविध तांत्रिक प्रक्रियांसाठी केला जातो. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात लाखोंच्या संख्येने वाहनं वापरात असल्यामुळे, गॅरेजचा वापरही...
‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ – आदित्य ठाकरे यांचे मुंबईकरांना सादरीकरण; “मुंबई अदानीस्तान होऊ देऊ नका” असा थेट इशारा
मुंबई | मुंबई महानगरपालिकेत तब्बल २५ वर्षे सत्ताधारी राहून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुंबईकरांना अभिमान वाटेल अशी भरीव आणि दूरदृष्टीपूर्ण विकासकामे केली असल्याचे ठामपणे मांडत ‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ या संकल्पनेअंतर्गत भव्य सादरीकरण आज वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम येथे पार पडले. हे सादरीकरण युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सादर केले. या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या...
राज्यातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय! घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वीज दरात ५ वर्षांत २६% कपात; मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली मोठी घोषणा
मुंबई | राज्यातील वीज ग्राहकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. महावितरणने सादर केलेल्या वीजदर कपातीच्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) ने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आगामी पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वीज दरात तब्बल २६ टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षातच ग्राहकांना १०% दर कपात मिळणार आहे. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक या तिन्ही प्रकारच्या ग्राहकांना या निर्णयाचा थेट...
“कबुतरखाना निमित्तमात्र… मूळ उद्देश समाजाची ताकद दाखवण्याचा! – मुंबईत मराठी अस्मितेवर घाला?”
मुंबईतील ऐतिहासिक कबुतरखाना परिसर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या घडत असलेल्या घटनांवर नजर टाकल्यास स्पष्ट होते की, कबुतरखाना हा फक्त निमित्त आहे. यामागील मूळ उद्देश काही विशिष्ट समाजांनी आपली संख्या, संघटना आणि ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणे आहे. ही केवळ धार्मिक वा सांस्कृतिक घडामोड नसून, ही एक ठरवून आखलेली रणनीती आहे – जिच्या माध्यमातून मुंबईसारख्या महानगरावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न...
महिला टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विश्वविजेत्या संघाचा गौरव
मुंबई | विशेष प्रतिनिधी भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी करत विश्वविजेतेपद पटकावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संघातील खेळाडूंचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या या विशेष समारंभात देशाचा तिरंगा उंचावणाऱ्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी खेळाडूंना संबोधित करताना सांगितले की, दृष्टिबाधित महिला खेळाडूंनी...
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! समुद्रकिनाऱ्यावरील ‘सीसाईड प्रोमेनेड’ १५ जुलैपासून खुली होणार – दोन प्रमुख पट्ट्यांमध्ये प्रवेश
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्याची चाहत्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. बहुप्रतिक्षित आणि आकर्षक ‘सीसाईड प्रोमेनेड’ १५ जुलै २०२५ पासून सर्वसामान्यांसाठी अधिकृतपणे खुली होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या दोन महत्त्वाच्या पट्ट्यांवरून मुंबईकरांना समंदराच्या लाटांसोबत चालण्याचा आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा अनुभव मिळणार आहे. दोन प्रमुख पट्ट्यांमध्ये प्रवेश:हा सीसाईड प्रोमेनेड दोन टप्प्यांमध्ये खुला करण्यात येणार आहे. 1) नेहरू प्लॅनेटेरियमजवळील पट्टा –...
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघात! तब्बल १३ वाहनांचा झाला चुराडा, वाहनचालकांत घबराट
पुणे | मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी एक भीषण साखळी अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल १३ वाहने एकमेकांवर आदळून चुरडून गेली, परिणामी महामार्गावर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. धुकं, भरधाव वेग आणि निष्काळजीपणा ठरले कारण! प्राथमिक माहितीनुसार, घनदाट धुकं, ओला रस्ता आणि वाहनचालकांचा भरधाव वेग हे या दुर्घटनेचे प्रमुख कारण ठरले आहे. अनेक वाहनचालकांना वेळेत ब्रेक न लागल्याने, एकामागोमाग एक...







