शैक्षणिक
इलेक्ट्रीक ट्रक निर्मितीसाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : ब्ल्यू एनर्जी मोटर्स निर्मित स्वॅपेबल बॅटरी असलेला इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे 'रिव्होल्यूशन ऑन व्हील' असून त्यातील तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता लक्षात घेता येत्या काळात या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. राज्य शासन मुंबई- पुणे इलेक्ट्रीक कॉरिडोअरसारखे अन्य कॉरिडोर करण्यासाठी सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. निघोजे येथील ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकच्या शुभारंभ प्रसंगी ते...
रहस्यमय मृत्यूचे गूढ उलगडले – भिंतीवरचा अर्धवट पासवर्ड ठरला धागा
मुंबई : गोरेगाव ओबेरॉय स्क्वेअर कॉम्प्लेक्समध्ये 14 ऑगस्ट रोजी घडलेल्या 17 वर्षीय प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीच्या मृत्यूने संपूर्ण शहर हादरले होते. 23व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर या मृत्यूचे गूढ उलगडले असून, हा प्रकार आत्महत्या नसून दुर्दैवी अपघात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही तरुणी अकरावीमध्ये शिक्षण घेत होती आणि पुढील उच्च शिक्षणासाठी...
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी शासनाची नवी कार्यपद्धती – हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदींवर आधारित निर्णय
मुंबई, दि. २ सप्टेंबर : मराठा समाजाच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने स्पष्ट कार्यपद्धती जाहीर केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेल्या या शासन निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मा. न्यायमूर्ती...
अभिषेक–रिंकूचा धडाका, न्यूझीलंडसमोर भारताचे 239 धावांचे आव्हान
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत विक्रमी धावसंख्या उभारली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून तब्बल 238 धावा केल्या असून न्यूझीलंडसमोर 239 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात युवा फलंदाज अभिषेक शर्मा याने आपल्या तुफानी खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या 35 चेंडूत 84 धावा करताना त्याने 5...
जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचा दमदार शक्तिप्रदर्शन! स्नेहल खोत यांच्यासह उमेदवारांना प्रचंड समर्थन; अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
जुन्नर — जुन्नर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेली प्रचार सभा जोरदार उत्साहात पार पडली. नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. स्नेहल निलेश खोत यांच्या नेतृत्वाखाली ही सभा भव्यतेनं पार पडली. सभेत पक्षाचे नेते, पदाधिकारी, हजारोंच्या संख्येने नागरिक आणि तरुण कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा बळकटी देणारी घटना घडली— इतर पक्षातील...
आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीपूर्व मंजूर कामांची माहिती मागवली! तुषार कामठे यांची पारदर्शकतेसाठी ठाम भूमिका — महापालिकेतील घोटाळ्यांवर नव्या चौकशीची मागणी जोरात
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीनंतर अनेक प्रलंबित आणि मंजूर कामांबाबत अनियमिततेचे आरोप पुढे आले आहेत. विशेष म्हणजे, या सर्व संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पुढाकार घेतला आहे. तुषार कामठे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीपूर्व ३० दिवसांत मंजूर झालेल्या सर्व भांडवली कामे...
मुंबई रेल्वे स्थानकांवर मराठ्यांचे वादळ, प्रत्येक ठिकाणी एकच आवाज – आरक्षण हक्काचा!
मुंबई : राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईकडे धाव घेत आहे. रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली असून, डबाबंद गाड्यांमध्येही मराठ्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. प्रत्येक स्थानकावर "आरक्षण आमचा हक्क आहे, तो आम्ही मिळवणारच!" या घोषणांचा गजर दुमदुमत आहे. छोट्या गावांपासून ते शहरांपर्यंत, हजारो कार्यकर्ते कुटुंबांसह रेल्वेतून मोर्चाकडे रवाना होत आहेत. मुंबईतील दादर, सीएसएमटी, ठाणे, वांद्रे, मानखुर्द या प्रमुख स्थानकांवर मराठा...
लाडली बहनांना मोठा दिलासा! दोन महिन्यांची आर्थिक हप्ता एकत्र मंजूर
मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या लाभार्थी महिलांना सरकारकडून मोठी आनंद वार्ता मिळाली आहे. राज्य सरकारने दोन महिन्यांची हप्ता रक्कम एकत्र देण्याचा निर्णय घेतला असून यामुळे लाखो महिलांच्या घरखर्चाला आणि दैनंदिन गरजांना मोठा हातभार लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महिला बचतगट, घरगुती खर्च करणाऱ्या गृहिणी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दिलासा मिळणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचा मिळून एकूण हप्ता थेट लाभार्थींच्या...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा
मुंबई, दि.20 : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील नागरिकांना डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य...







