ऐश्वर्य कट्टा पुणे – पाचव्या वर्धापन दिनानिमित्त नामवंतांचा सामाजिक संवाद आणि गप्पांची रंगत
पुणे : पुणे शहरातील चर्चित सामाजिक आणि वैचारिक मंच ‘ऐश्वर्य कट्टा’ आज आपल्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त रंगला. चार वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर, ऐश्वर्य कट्ट्याने समाजातील नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आपल्या पुढच्या वर्षासाठी नवीन अध्याय सुरु केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता मा. डॉ. संजय तांबट, सातारा ‘तरुण भारत’चे संपादक मा. दीपक प्रभावळकर, भाजपचे...
महापालिकेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.
पिंपरी, दि. १७ फेब्रुवारी २०२६ : "जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी" अशी क्रांतिकारी घोषणा करणारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि त्यांना साथ देणारे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे देशासाठी दिलेले योगदान देशभक्तीची सतत प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त...
पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर; गोळीबारात तरुणाचा मृत्यू
पुणे | गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहर हादरवणारी मोठी घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात झालेल्या गँगवॉरमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. या गँगवॉरमध्ये गोळीबार झाला असून, त्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पेठेत झालेल्या गोळीबारात वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा...
20 वर्षांच्या प्रयत्नांतून 2000 हून अधिक अडकलेल्या भारतीयांचे मायदेशी पुनर्वसन.
बीजेपी खासदार बैजयंत पांडा यांच्या 20 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या अभियानाने तब्बल 2000 हून अधिक भारतीयांचे परतण्याचे स्वप्न पूर्ण केले. तसेच परदेशात मृत्यू पावलेल्या भारतीयांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही या अभियानाने घेतली आहे. ओडिशातील लोकांसाठी सुरू केलेले हे अभियान आज जागतिक स्तरावर कार्यरत असून, विविध राज्यांमधील भारतीयांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार आणि कांसुलेटच्या सहाय्याने सक्रियपणे कार्यरत आहे. अडचणीत अडकलेल्या भारतीयांसाठी...
बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर गोळीबार; पुण्यातून चार आरोपी अटकेत
मुंबई | प्रतिनिधी बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे १२.४० वाजता अज्ञात व्यक्तीने जुहू येथील ‘शेट्टी टॉवर’ या १० मजली इमारतीबाहेर तब्बल पाच गोळ्या झाडल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच पुणे पोलिसांनी मोठी कारवाई...
भारत सागरी महासत्ता होण्यात महाराष्ट्र अग्रगण्य : जेएन पोर्ट टर्मिनल फेज-2 उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
नवी मुंबई : देशाला सागरी अर्थव्यवस्थेत महासत्ता बनविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2 च्या विस्तारामुळे भारताच्या सागरी क्षमतेत प्रचंड वाढ झाली असून, महाराष्ट्र यामध्ये प्रमुख भूमिका बजावणार आहे. “भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उरण (रायगड) येथे केले. महत्त्वाचा सोहळा –...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४: मराठा आरक्षण आंदोलनावरून मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका स्पष्ट; ‘जरांगे फॅक्टर’वर टीकाकारांना प्रत्युत्तर.
मुंबई, २५ नोव्हेंबर २०२४: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्या आंदोलनाचा प्रभाव कमी झाल्याच्या चर्चांना फेटाळून लावले आहे. महायुती आघाडीने मराठवाड्यातील ४६ पैकी ४० जागा जिंकून सत्ता मिळवली. यात जलना जिल्ह्यातील सर्व पाच जागांवर विजय मिळवला, जिथे जरांगे यांचे आंदोलन चर्चेत होते. जरांगे-पाटील यांची प्रतिक्रिया: जरांगे यांनी स्पष्ट केले, “आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला...
21 वा हप्ता रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.” – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
पुणे : "केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हफ्त्याचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यापूर्वी राज्य शासनाने ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भरीव रक्कम वितरित करण्याचं काम केलं आहे. या नवीन 21 व्या हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लागवड, बियाणे, उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी...
धुळवडी निमित्त टेंभीनाका येथील आनंदआश्रमात अभिवादन; शिवसेना परिवारातील दुःखामुळे साधेपणाने सण
ठाणे : धुळवडीच्या पारंपरिक सणानिमित्त आज ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदआश्रम येथे उपस्थित राहून वंदनीय गुरुवर्य Anand Dighe साहेब तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट Bal Thackeray यांच्या प्रतिमेला रंग अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे श्रद्धा, निष्ठा आणि कृतज्ञतेच्या भावनेतून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणांनी आणि जयजयकारांनी परिसर दुमदुमून गेला. मात्र यंदा शिवसेना परिवारातील...
मुंबईत १७ मार्चला गुरव समाजाचा विराट धरणे मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी ‘चलो मुंबई’चा नारा – राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शितल शिंदे
पिंपरी चिंचवड: अखिल गुरव समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली सकल गुरव समाजाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध न्याय्य हक्कांच्या पूर्ततेसाठी मंगळवारी, १७ मार्च २०२६ रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. 'चलो मुंबई' या हाकेखाली होणाऱ्या या आंदोलनाची सुरुवात सकाळी १०:०० वाजता होणार असून, यामध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी ७...











