0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 144

मुंबईमध्ये आज संध्याकाळनंतर वादळी पावसाची शक्यता; आठवडाभर ढगाळ हवामान कायम राहणार!

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईत आज दुपारीपर्यंत उष्ण व दमट हवामान राहणार असून, संध्याकाळनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या संपूर्ण आठवड्यात ढगाळ हवामान व हलक्याफारक्य पावसाच्या सरी मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहेत. आजचं हवामान : सकाळी उष्णता, संध्याकाळी गडगडाटासह पाऊस १२ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुंबईत ३१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद...

इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी १ वाजता ‘या’ ९ संकेतस्थळांवर उपलब्ध; निकालानंतर गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनाचीही सुविधा

मुंबई / पुणे : अखेर प्रतीक्षेच्या क्षणांना आज विराम मिळणार आहे! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवार, १३ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. नववी विभागीय मंडळांचा समावेश या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,...

उल्हासनगर डान्सबारवर कळवा गुन्हे शाखेचा मोठा छापा! २४ बारबालांसह ७ ग्राहक आणि ६ कर्मचाऱ्यांना अटक, शहरात खळबळ

उल्हासनगर (ठाणे) – उल्हासनगर शहरातील एका प्रसिद्ध डान्सबारवर कळवा गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशिरा धडक कारवाई केली. या कारवाईत २४ बारबाला, ७ ग्राहक आणि ६ बार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण उल्हासनगरमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांत चर्चेचा विषय बनला आहे. गुप्त माहितीवरून मोठी धडक कारवाई गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने डान्सबारवर नजर ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या...

उल्हासनगरमधील लॉजवर कळवा गुन्हे शाखेचा छापा; अनैतिक संबंध प्रकरणी दहा जणांना अटक

उल्हासनगर (ठाणे) – शहरातील शुभम लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग येथे अनैतिक कृत्यांची माहिती मिळाल्यानंतर कळवा गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत चार पुरुष आणि सहा महिलांना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लॉज व्यवस्थापक, वेटर व ग्राहकांना अटक अटक करण्यात आलेल्या पुरुषांमध्ये लॉजचा व्यवस्थापक, एक वेटर आणि लॉजमध्ये आलेले ग्राहक यांचा समावेश...

श्री म्हसोबा महाराजांचा पारंपरिक उत्सव भक्तिभावात पार; अखिल दत्तवाडी परिसरात उत्साहाचे वातावरण

पुणे, दत्तवाडी – अखिल दत्तवाडीचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांचा पारंपरिक उत्सव यंदाही नेहमीप्रमाणे भक्तीभावाने आणि मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. धार्मिक परंपरेनुसार, पवित्र वातावरणात या उत्सवाला सुरुवात झाली असून, संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. सकाळी लवकर श्री म्हसोबाऱ्याच्या मंगलदर्शनाने आणि मंगलारतीने उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. श्रींच्या पवित्र चरणी वंदन करून, सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती,...

पिंपरी चिंचवड शहरातील अलिशा पठाण ‘मिस इंडिया’ सौंदर्य स्पर्धेच्या शर्यतीत सामील

पिंपरी चिंचवड :  मिस ग्रँड इंडिया या सौंदर्य स्पर्धेच्या मंचावर जाणे हे अनेक मुलींची स्वप्ने असतात, याच स्वप्नांचा पाठपुरावा पिंपरी चिंचवड शहरात राहणारी अलिशा पठाण यांनी केला आहे.  सामान्य घरातून आलेली मास्टर्स डिग्री मिळविणारी आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्याच्या मार्गावर असलेली इंडियाच्या मंचावरून महाराष्ट्राचे नाही तर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी युवती ठरली आहे. पिंपरी चिंचवड शहरात राहणारी अलिशा पठाण हि  नुकतीच...

मोशीतील लक्ष्मी चौकात भीषण आग लागली; लाखो रुपयांचे नुकसान

मोशी : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथील लक्ष्मी चौकात रविवारी सायंकाळी मोठी आग लागली. यामध्ये सुमारे दहा दुकानांचे अक्षरशः खून झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे व्यापारी वर्गासोबतच स्थानिक नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. अग्निशमन विभागाच्या सूत्रांनुसार, लक्ष्मी चौकातील दुकाने एकाच पत्र्याच्या शेडखाली उभारली गेली होती. रविवारी सायंकाळी...

सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नारळ, फुलं, मिठाई यांच्यावर बंदी; भाविकांनी सहकार्याची केली विनंती

मुंबई | प्रतिनिधी – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशभरात धार्मिक स्थळांना संभाव्य धोका असल्याचा गुप्तचर अहवाल प्राप्त झाल्यानंतर, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षा कारणास्तव मंदिरात नारळ, फुले, हार, प्रसाद (मिठाई) व इतर अर्पणांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी रविवार, ११ मे २०२५ पासून लागू करण्यात आली आहे. डुरवा आणि जाईची फुले...

मुंढवा पोलिसांची मोठी कारवाई; सार्वजनिक ठिकाणी नियम तोडणाऱ्यांवर न्यायालयात खटले दाखल, हजारो रुपयांचा दंड व कारावासाची शिक्षा

पुणे | मुंढवा :– सार्वजनिक ठिकाणी अनुशासनभंग करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंढवा पोलीस ठाण्याकडून जोरदार मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, ज्वालाग्राही पदार्थांचा वापर, आणि विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (पूर्व विभाग), पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे (परिमंडळ-५) आणि सहा. पोलीस...

“शस्त्रसंधीनंतर भारताचा स्पष्ट इशारा : ‘खबरदार, हल्ला केलात तर परिणाम भोगावाच लागेल’ – संरक्षण मंत्रालयाचा पाकिस्तानला इशारा”

नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतरही पाकिस्तानकडून चुकीची माहिती पसरवण्याचे सत्र सुरूच आहे. याच संदर्भात संरक्षण मंत्रालयाच्या वतीने एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. या पत्रकार परिषदेला कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह, तसेच कमांडर रघू नायर हे उपस्थित होते. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या लष्कराकडून करण्यात...

Copyright ©