0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 169

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा उपाय? येरवडा–कात्रज बोगदा प्रकल्पाच्या व्यवहार्यता अहवालावर सविस्तर चर्चा

पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रस्तावित येरवडा–कात्रज बोगदा प्रकल्पासंदर्भात पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची (पुम्टा) महत्त्वपूर्ण बैठक विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहराच्या उत्तर-दक्षिण भागांना थेट जोडणारा हा बोगदा प्रकल्प पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेसाठी गेमचेंजर ठरू शकतो, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. या बैठकीस Pune Metropolitan...

“सीआयएसएफमध्ये देशातील पहिले ‘सर्व महिला बटालियन’ स्थापन; १००० हून अधिक महिला जवानांची नियुक्ती”.

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर २०२४ - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) सर्वप्रथम 'सर्व महिला बटालियन' स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. गृहमंत्रालयाने सोमवारी या बटालियनसाठी १०२५ महिला जवानांची भरती करण्यास मान्यता दिली असून, या विशेष महिला बटालियनचे नेतृत्व वरिष्ठ कमांडंट रँक अधिकारी करतील. महिला बटालियनद्वारे देशाच्या सुरक्षेतील योगदानाला नवी ओळख ही महिला बटालियन तयार करण्यामागे गृह मंत्री अमित शाह यांच्या...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन

पिंपरी  : थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, कृषी शिक्षणाचे अग्रदूत व भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. महापालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क...

निगडीतील विद्यानंद भवन हायस्कूलचा दहावीचा १००% निकाल – विद्यार्थ्यांची घवघवीत यशकथा राज्यभर गाजतेय

दहावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, निगडी येथील विद्यानंद भवन हायस्कूलने सलग यंदाही आपली यशस्वी परंपरा कायम राखत १००% निकाल साध्य केला आहे. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे. यंदा एकूण १५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ५० जणांनी प्रथम श्रेणी आणि ७ जणांनी द्वितीय श्रेणी मिळवून...

अजित पवार यांना मोठा दिलासा, आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता परत मिळाली! सुषमा अंधारे यांचा खोचक टोला.

0

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने आयकर विभागाने जप्त केलेली त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय अजित पवार यांच्यासाठी मोठा राजकीय विजय मानला जात असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही यातून मोठा दिलासा मिळाला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? ६ डिसेंबर २०२१ रोजी आयकर विभागाने बेनामी मालमत्ता प्रकरणात अजित पवार आणि त्यांच्या...

पुणे शहर पोलिसांची धडक कारवाई : झोन ४ मध्ये हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवर छापा; १६ आरोपींवर गुन्हे दाखल, हजारोंचा ऐवज जप्त!

पुणे | पुणे शहरातील झोन ४ हद्दीमध्ये हातभट्टी दारू बनवणाऱ्या टोळ्यांवर तसेच देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत १६ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ₹४०,७६०/- किमतीचा मुद्देमाल जप्त, तर २०५ लिटर गावठी दारू व २५० लिटर रसायन नष्ट करण्यात आले. ही मोहीम पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४ श्री. सोमय मुंडे यांच्या आदेशाने राबवण्यात आली. विशेष तपशील...

मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा कहर! रेल्वे रुळ झाले जलमय – ड्रेनेज सिस्टीमवर प्रश्नचिन्ह

मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले असून, रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. विशेष म्हणजे, हे रेल्वे रुळ जमिनीपासून तब्बल २ ते ३ मीटर उंचीवर बांधलेले असतानाही पूर्णपणे जलमय झाले. परिणामी रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून, हजारो प्रवाशांना स्टेशनवर अडकून पडावे लागले. ड्रेनेज सिस्टीम फेल?मुंबईकरांचा नेहमीच अभिमान असणारी ड्रेनेज सिस्टीम या पावसाळ्यात पुन्हा एकदा फेल ठरली...

“चार दंडके ठोका… नालायक आहे तो!” – डॉ. धनंजय देशपांडे यांचा ‘डिजिटल अरेस्ट’ फ्रॉडवर मार्मिक सल्ला; पोलिस अधिकारीही खळखळून हसले!

सायबर क्राईमसारख्या गंभीर विषयावर देशभरात जनजागृतीची गरज असताना, धुळे शहरात नुकतीच भारतातील पहिली 'सायबर कॉन्क्लेव्ह'- एक राष्ट्रीय परिषद-यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमाचे आयोजन प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ऍड. चैतन्य भंडारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. सभागृह हाऊसफुल्ल होता, आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमात ऊर्जा आणि उत्सुकता यांचा उत्स्फूर्त संगम पाहायला मिळाला. या कॉन्क्लेव्हमध्ये डॉ. धनंजय देशपांडे (DD) यांचे अनुभव, उपक्रमशील विचार आणि त्यांची...

‘आदर्श आणि समृद्ध गाव’ संकल्पपुर्तीतून राज्य व राष्ट्राच्या विकासाला नवा वेग

पुणे : महाराष्ट्रात ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘आदर्श आणि समृद्ध गाव’ हा संकल्प, ज्याच्या पूर्तीतून केवळ राज्याचाच नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गाव हे देशाचे मूलभूत घटक असून, प्रत्येक गाव विकसित झाल्यासच देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. शाश्वत शेती,...

भारताची शान दिव्या देशमुखचा ऐतिहासिक विजय! FIDE महिला वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर

नागपूरच्या रंगीबेरंगी गल्ल्यांमधून सुरू झालेला प्रवास आता जागतिक बुद्धिबळ व्यासपीठावर झळकतो आहे! अवघ्या १९ व्या वर्षी भारताची कन्या दिव्या देशमुख हिने २०२५ मधील FIDE Women’s World Cup जिंकून भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात सुवर्णअध्याय लिहिला आहे. दिव्या ही केवळ भारताची ८८ वी ग्रँडमास्टर ठरली नाही, तर ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे! पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉलद्वारे तिला शुभेच्छा दिल्या आणि...

Copyright ©