महाराष्ट्र
“आता थांबायची वेळ संपली आहे, बदल घडवण्याची वेळ आली आहे!” – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांचे भावनिक आवाहन
प्रभाग क्रमांक २५ (क) मधील प्रचार सभेत अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत भावनिक आणि प्रेरणादायी भाषण केले. “आज मी तुमच्यासमोर केवळ उमेदवार म्हणून नाही, तर तुमची मुलगी, तुमची बहीण आणि तुमचा विश्वासू प्रतिनिधी म्हणून उभी आहे,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वतःची ओळख करून देताना त्या म्हणाल्या, “मी आहे – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी. एक...
श्री संत वामनभाऊ महाराजांच्या ५०व्या पुण्यतिथी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
बीड : श्री क्षेत्र गहिनीनाथ गड, बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री संत वामनभाऊ महाराजांच्या ५०व्या पुण्यतिथी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती लावून या आध्यात्मिक महापर्वाला गौरव प्राप्त करून दिला. संत परंपरेचा वारसा जपत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला राज्यभरातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या पवित्र प्रसंगी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार मोनिका राजले, श्री...
“बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याची!” – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांचे परिवर्तनाचे ठाम आवाहन
पिंपरी–चिंचवड : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २५ (क) मध्ये प्रचाराला वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांनी आपल्या प्रभावी भाषणातून नागरिकांना परिवर्तनाचा संदेश दिला. “मी आहे – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी. एक शिक्षित महिला, कायद्याची जाण असलेली वकील आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव उभी राहणारी कार्यकर्ती,” असे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेची ठाम...
“कायदा रक्षक की कायदा भक्षक?” – नवी मुंबईतील AHTU पोलीस कर्मचाऱ्याचा डान्स बारमधील व्हिडिओ व्हायरल, जनतेत संताप; तातडीच्या चौकशीची मागणी
नवी मुंबईतील AHTU (Anti Human Trafficking Unit) मध्ये कार्यरत असलेला एक पोलीस कर्मचारी कोपरखैरणे येथील नटराज डान्स बारमध्ये महिलांवर पैसे उधळताना दिसत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. समाजाचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेत कार्यरत असलेला कर्मचारी अशा प्रकारे वागत असल्याचे दृश्य समोर...
विकासनगर–किवळे भागात भाजप पॅनलचा झंझावात; घराघरांत पोहोचत विकासाचा संदेश
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप–आरपीआय युतीने प्रचाराचा वेग प्रचंड वाढवला असून, विकासनगर–किवळे परिसरात भाजप पॅनलचा प्रभावी झंझावात पाहायला मिळत आहे. शिस्तबद्ध नियोजन, संघटित कार्यकर्त्यांची ताकद आणि विकासकेंद्री मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे युतीचा जनसंपर्क अधिक मजबूत होत आहे. भाजप–आरपीआय युतीचे अधिकृत उमेदवार धर्मपाल तंतपाळे (अ गट), शिल्पा राऊत (ब गट), माजी नगरसेविका संगिता भोंडवे (क गट) आणि...
मतदान जनजागृतीच्या ब्रँड ॲम्बेसिडर श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीत दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी लोकशाहीचा जागर
पिंपरी, दि. १० जानेवारी २०२६ :- अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या माध्यमातून करण्यात येणारी मतदान जनजागृती… ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा जोशपूर्ण घोषणांनी दुमदुमलेला परिसर… आणि लोकशाहीच्या जागृतीसाठी निघालेली शेकडो जणांची प्रभातफेरी…असे उत्साहपूर्ण वातावरण आज सकाळी निगडी येथील दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी निर्माण झाले होते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला मतदानाच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी...
“बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याचे!” – प्रभाग २५ (क) मधून अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी मैदानात; राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) मध्ये राजकीय वातावरण तापले असून, अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून अधिकृतपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह घेऊन त्या थेट मतदारांच्या दारात पोहोचत असून,“बटन घड्याळाचे – वेळ बदलण्याचे!”हा स्पष्ट आणि ठोस विकासाचा संदेश देत आहेत. मतदान दिनांक : १५ जानेवारी २०२६वेळ :...
“पिंपरी-चिंचवडमधील कारभारी बदला… शहराला नवा श्वास द्या!” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पिंपरी-चिंचवडकरांना थेट आवाहन
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामांमध्ये भ्रष्टाचार, निविदांतील रिंग, रस्ते कामांतील गैरप्रकार, कुत्र्यांच्या नसबंदीतील घोटाळे, डांबरी रस्त्यावर सिमेंट टाकण्यासारखे प्रकार, लाचप्रकरणात स्थायी समिती अध्यक्षाची अटक, कोयता गॅंगचा उच्छाद – अशा अनेक गंभीर घटना शहरात घडल्या आहेत. या सत्ताधाऱ्यांच्या राजवटीवर बोट ठेवण्याऐवजी, यात सुधारणा घडवून आणण्यासाठी “शहरातील कारभारी बदला” असे स्पष्ट आणि ठाम आवाहन शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवडकरांना...
पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ लागू; २२ जानेवारी २०२६ पर्यंत जमावबंदी आदेश जारी
पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार, जिल्ह्यात कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड, शस्त्रे, अस्खे सोडावयाची अस्त्रे...




