महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 83

आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या सेजल मोईकरचा सन्मान; इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेकडून ५१ हजारांचा धनादेश प्रदान.

0

मावळ तालुक्याच्या सुवर्ण कन्या सेजल मोईकरचा गौरव करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडलेल्या आशियाई बेंच प्रेस स्पर्धेत ७६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून सेजलने मावळ तालुक्याचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे. सुधावडीसारख्या छोट्या गावातून आणि शेतकरी कुटुंबातून आलेल्या सेजल मोईकरने हा यशाचा सोपान गाठल्याने तिचा हा संघर्ष आणि जिद्द प्रेरणादायी आहे. सेजल ही, ला फिटनेस जिमची खेळाडू असून, ती...

उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी उपाययोजना करण्याचे महापालिकेचे नागरिकांना आवाहन

0

पिंपरी, दि.१३ मार्च २०२५:- पिंपरी चिंचवड शहरातील तापमानात सतत वाढ होत असून उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण येण्याची आणि गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेऊन संभाव्य धोक्यांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे. उष्णतेपासून बचावासाठी खालील उपाययोजना कराव्यात काय करावे व काय करू नये           उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून...

महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यात भव्य ध्वजारोहण समारंभ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना; १२ पथकांचा भव्य संचलन सोहळा संपन्न

0

आज ०१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्धतेने शिवाजीनगर येथील पोलीस संचलन मैदानावर साजरा करण्यात आला. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.  महाराष्ट्र दिनाच्या ऐतिहासिक दिवशी विशेष गौरव या समारंभात पोलीस दल, गृहरक्षक दल, होमगार्ड, नागरी...

मोशी परिसरात भीषण हिट अँड रन; मद्यधुंद कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात

0

पिंपरी-चिंचवड : Pimpri-Chinchwad शहरातील मोशी परिसरात सोमवारी उशिरा रात्री भीषण ‘हिट अँड रन’ची घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत कंटेनर चालवणाऱ्या चालकाने बेफाम वेगात वाहन चालवत सात ते आठ चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही नागरिक जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना रात्री सुमारे साडेअकराच्या...

महाराष्ट्र ग्लोबल एज्युकेशन पॉवरहाऊसकडे वाटचाल; UIUC प्रतिनिधीमंडळासोबत उच्चस्तरीय चर्चा

0

मुंबई: महाराष्ट्र जागतिक शिक्षण व संशोधन क्षेत्रात वेगाने उदयास येत असताना, अमेरिकेतील प्रतिष्ठित University of Illinois Urbana-Champaign (UIUC) च्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे मुंबईत स्वागत करण्यात आले. प्रा. सुसन मार्टिनिस, सीनियर व्हाइस चान्सलर (रिसर्च अँड इनोव्हेशन) यांच्या नेतृत्वाखालील या प्रतिनिधीमंडळासोबत अर्थपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण चर्चा पार पडली. १८० वर्षांहून अधिक शैक्षणिक परंपरा लाभलेल्या UIUC या जागतिक दर्जाच्या विद्यापीठासोबत महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि औद्योगिक सहकार्याच्या...

पुणे स्मार्ट सिटीच्या प्रगत वाहतूक सिग्नल्सच्या व्यवस्थापनाची जबाबदारी; ₹११ कोटी वार्षिक बजेट मंजूर.

0

पुणे, २९ नोव्हेंबर २०२४: स्मार्ट सिटी कंपनीने पुढील पाच वर्षांसाठी पुण्यातील ऍडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ATMS) सिग्नल्सच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात पुणे महानगरपालिकेला (PMC) औपचारिक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. PMC चे अतिरिक्त आयुक्त प्रिथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले की, या निर्णयावर अंतिम मोहर स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत लागणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे भवितव्य आणि...

बारामती विमान दुर्घटनेत तरुण फ्लाईट क्रू अटेंडेंट पिंकी माळी यांचे अकाली निधन; परिसरात शोककळा

0

बारामती | प्रतिनिधी बारामती येथील भीषण विमान दुर्घटनेत फ्लाईट क्रू अटेंडेंट असलेल्या वरळी (मुंबई) येथील रहिवासी, शिवकुमार माळी यांची सुकन्या पिंकी शिवकुमार माळी हिचे अकाली जाणे अत्यंत दुःखद, वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारे आहे. आयुष्याच्या उमेदीच्या काळात, उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने डोळ्यांत असताना पिंकीवर काळाने घाला घातला. पिंकी माळी ही अत्यंत हुशार, कर्तव्यदक्ष आणि मेहनती तरुणी म्हणून ओळखली जात होती. विमानसेवेत कार्यरत...

विचारमंथनातून सकारात्मक ऊर्जेचा संचार – संवाद आणि सुसंवाद वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘ऐश्वर्य कट्टा’ उपक्रमात आज वैचारिक चर्चा

0

पिंपरी, दि. १२ मार्च २०२५ : समाजात संवाद आणि सुसंवाद वाढवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘ऐश्वर्य कट्टा’ उपक्रमात आज वैचारिक चर्चा रंगली. या चर्चेत विविध सामाजिक विषयांवर विचारमंथन होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार झाला. 🔹 मान्यवर उपस्थितीया विशेष कट्ट्याचे मानकरी होते ABP माझाचे पश्चिम महाराष्ट्र ब्युरो चीफ मंदार गोंजारी आणि रेंज फॉरेस्ट ऑफिसर मनोज बारबोले पाटील. त्यांनी आपल्या अनुभवांमधून सामाजिक समस्या...

‘आदर्श आणि समृद्ध गाव’ संकल्पपुर्तीतून राज्य व राष्ट्राच्या विकासाला नवा वेग

0

पुणे : महाराष्ट्रात ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘आदर्श आणि समृद्ध गाव’ हा संकल्प, ज्याच्या पूर्तीतून केवळ राज्याचाच नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गाव हे देशाचे मूलभूत घटक असून, प्रत्येक गाव विकसित झाल्यासच देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. शाश्वत शेती,...

Copyright ©