महाराष्ट्र
मुंढवा पोलिसांची मोठी कारवाई; सार्वजनिक ठिकाणी नियम तोडणाऱ्यांवर न्यायालयात खटले दाखल, हजारो रुपयांचा दंड व कारावासाची शिक्षा
पुणे | मुंढवा :– सार्वजनिक ठिकाणी अनुशासनभंग करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंढवा पोलीस ठाण्याकडून जोरदार मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, ज्वालाग्राही पदार्थांचा वापर, आणि विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (पूर्व विभाग), पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे (परिमंडळ-५) आणि सहा. पोलीस...
मुळा-मुठा नदीला आलेला पुराचा वेग; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा
पुणे – पुण्यातील कल्याणी नगर-मुंढवा परिसरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीला आलेले पाणी पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बंडगार्डन बंधाऱ्यावरून तब्बल ९०,००० क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले असून, यामुळे नदी काठच्या भागांत पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागतो आणि याचा थेट परिणाम पुण्यातील...
उत्तर-पूर्व भारतातील विद्यार्थ्यांसाठी नाशिक पोलीसांचा विश्वासाचा हात
नाशिक : महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांप्रमाणेच नाशिक शहरही देशाच्या उत्तर-पूर्व भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे व तरुण व्यावसायिकांचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम व सिक्कीम या राज्यांतील विद्यार्थी व युवक नाशिकमध्ये शिक्षण, आयटी, पर्यटन व संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी समावेशकता, परस्पर विश्वास आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या...
पुणे मनपा JE परीक्षा केंद्रांवर गोंधळ; उमेदवारांवर अन्यायकारक निर्णयाचा आरोप
पुणे महानगरपालिकेच्या ज्युनियर अभियंता (JE) पदासाठी 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेबाबत उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्यातील बहुतांश स्पर्धा परीक्षा सुरक्षित, अधिकृत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या TCS iON केंद्रांवर घेतल्या जात असताना, पुणे मनपाने ही महत्त्वाची परीक्षा अचानक कमी दर्जाच्या खाजगी केंद्रांवर घेण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे. उमेदवारांनी भरमसाठ परीक्षा शुल्क भरले असतानाही त्यांना परीक्षा...
मुंबईत भीषण अपघात: कुर्ल्यात बीईएसटी बसचा थरार, तीन मृत्युमुखी; २० हून अधिक जखमी.
मुंबई, ९ डिसेंबर २०२४ – मुंबईच्या कुर्ला भागात सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव बीईएसटी इलेक्ट्रिक बसने रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांवर आणि रस्त्यावर उभ्या लोकांवर धडक देऊन थरकाप उडवणारी घटना घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचा हा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेचा...
पिंपरी-चिंचवडच्या देहू रस्त्यावर मोठी आग; अनेक दुकानं जळून खाक.
पुणे: पिंपरी-चिंचवडच्या देहू रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये बुधवारी सकाळी मोठी आग लागली. या आगीत दुकानं जळून खाक झाली असून, अग्निशमन दलाच्या तातडीने घटनास्थळी धाव घेतल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दुकानांमध्ये आग, मोठं नुकसान, सध्या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. परंतु, आग पसरू नये म्हणून अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र,...
भारत-बांगलादेश संबंधांना नवी चालना; पंतप्रधान मोदींचे निमंत्रणपत्र बांगलादेशच्या पंतप्रधानांना सुपूर्द
नवी दिल्ली/ढाका : बांगलादेशचे पंतप्रधान Tarique Rahman यांच्यासोबत नुकतीच एक रचनात्मक आणि सकारात्मक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांचे वैयक्तिक पत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले. या पत्रामध्ये पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान रहमान यांना शुभेच्छा देत लवकरात लवकर भारत भेटीचे औपचारिक निमंत्रण दिले आहे. बैठकीत भारत आणि बांगलादेश यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यावर...
“आदिवासी सक्षमीकरणासाठी ठोस निर्णयांची बैठक; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महाअभियानांचा आढावा”
पुणे | दिनांक: २८ जून २०२५ :- पुणे जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ आणि ‘प्रधानमंत्री धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी भूषवले. बैठकीत चर्चेचा केंद्रबिंदू – आदिवासी विकासाचा रोडमॅप या बैठकीत शिक्षण,...
वारकरी संप्रदायाचा आत्मिक महोत्सव: वारी म्हणजे आनंदाचा चिरंतन शोध!
पंढरपूर, पुणे | आषाढी वारी विशेष प्रतिनिधी :- सुख कोणाला सापडले? या प्रश्नाचे उत्तर शोधताना माणूस आयुष्यभर धावपळ करतो, पण समाधान मिळत नाही. सुखाच्या शोधात अनेक जण प्रपंचात इतके अडकतात की त्यांचा प्रवास एका कोल्ह्याला जुंपलेल्या बैलासारखा होतो — पुढे-पुढे चालत राहतो, पण ठिकाण बदलत नाही. परंतु, संतांनी दाखवलेला वारीचा मार्ग हा फक्त पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन मिळवण्यासाठी नव्हे, तर...
मोबाईल टॉर्चच्या प्रकाशातून मतदान करण्याचा दिला संदेश
पिंपरी : भक्ती शक्ती येथे जमलेल्या शेकडो युवकांनी क्षणातच वातावरण बदलले. अचानक सर्वांनी मोबाईलचे टॉर्च प्रज्वलित करत एकत्र येत ‘VOTE’ असा शब्द साकारला आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत येत्या १५ जानेवारीला मतदान करण्याचा संदेश दिला. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त...












