Breaking News
राष्ट्रपतींकडे उद्धव ठाकरे (शिवसेना गटाची ) मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत मागणी……
नवी दिल्ली येथे महाराष्ट्रतील मराठा आणि धनगर समाजातील आरक्षण देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी, ह्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदारनी राष्ट्रपतीकडे केली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत ह्यांच्या नेतृत्वात शिष्ठामंडळाने राज्याला भेडसवणाऱ्या विविध समस्या सांगण्यात आल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत दुसरीकढे बेरोजगार युवकांच्या हाताला कामकाज नाही. महाराष्ट्रत जातीच्या आधारवर...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन…
पिंपरी, १२ फेब्रुवारी २०२६ :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरात विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली आहे. या प्रबोधन पर्वात ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्यासह ‘शिवशंभो गर्जना’, ‘शाहीरी कार्यक्रम’,...
पुणे दौऱ्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट; संघटनात्मक व विकासकामांवर चर्चा
पुणे : राज्याचे महसूल मंत्री व पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक Chandrashekhar Bawankule हे आज पुणे दौऱ्यावर आले असता त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान राज्यातील महसूल विभागाच्या कामकाजाबरोबरच पुणे जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्री राजेश जी पांडे तसेच भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक पातळीवरील जमीन नोंदणी, फेरफार प्रकरणे,...
सत्ताधाऱ्यांचा धुमाकूळ! ‘चड्डी-बनियन गँग’ विरोधात विरोधकांचे विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'चड्डी बनियन गँग' या नावाने चर्चेला आलेल्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या धुमाकूळवृत्तीविरोधात विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून त्यांनी तीव्र आंदोलन छेडले असून, जनतेच्या अधिकारांची पायमल्ली करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला आहे. घटनांचे ठळक मुद्दे 🔹 काही मंत्री व आमदार यांनी सार्वजनिक जीवनात संयमाचा अभाव दाखवत प्रशासनावर दबाव टाकणाऱ्या कृती केल्या🔹 राजकीय सत्तेच्या बळावर बिनधास्तपणे...
उद्या रक्षाबंधनाला सकाळपासून दुपारी दीडपर्यंत भद्रा:जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, मंत्र, भद्रा काळाशी संबंधित मान्यता.
उद्या रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त:रक्षाबंधन सणाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेणे महत्त्वाचे असते. उद्या सकाळपासून दुपारी दीड वाजेपर्यंत भद्रा काळ आहे, ज्यात राखी बांधणे शुभ मानले जात नाही. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त: भद्रा संपल्यानंतर राखी बांधण्यासाठीचा शुभ मुहूर्त दुपार 1:50 नंतर सुरू होतो. या मुहूर्तावर राखी बांधणे विशेष शुभ मानले जाते. भद्रा काळाशी संबंधित मान्यता: भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य...
अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त, तर रवींद्र कुमार सिंगल यांच्याकडे नागपूरची धुरा
पुण्याचे विद्यमान पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बढती झाली असून त्यांच्या जागी नागपूरचे पोलील आयुक्त अमितेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे. अमितेश कुमार यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. इतरही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बढती आणि बदल्या करण्यात आल्या आहेत. रितेश कुमार होमगार्डचे महासमादेश पुण्याचे पोलिस आयु्क्त असलेल्या रितेश कुमार यांची होमगार्डचे महासमादेश म्हणून बढती करण्यात आली आहे. होमगार्डचे...
इंदापूरमधील सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याची हत्या प्रकरण; पुणे ग्रामीण पोलिसांनी ७२ तासांत केस उघडकीस आणली.
पुणे : इंदापूर येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे ७४ वर्षीय सेवानिवृत्त सैन्य अधिकारी हरिभाऊ जगताप यांची क्रूर हत्या करून त्यांचे मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी अतिशय चाणाक्ष तपास करत ७२ तासांच्या आत या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. घटनेचा तपशील: १५ नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील तावशी गावातील स्मशानभूमीत एक मृतदेह जाळल्याची माहिती पोलिसांना...
राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋषभ दासचा ऐतिहासिक विक्रम! श्रीहरी नटराजचा विक्रम मोडत सुवर्णपदकाची कमाई
भुवनेश्वर | ७८ वी वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा २०२५ महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या ७८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या दिवशी, ऋषभ अनुपम दासने ऐतिहासिक विक्रम नोंदवून सुवर्णपदक पटकावले. त्याने २ मिनिटे ०.६५ सेकंदांची जबरदस्त वेळ नोंदवत कर्नाटकच्या श्रीहरी नटराजचा स्पर्धा विक्रम मोडला. यामुळे त्याचे नाव भारतीय...
सिंचन प्रकल्पांना वेग — नांदेड जिल्ह्यातील प्रगतीचा सविस्तर आढावा, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार
मुंबई – नांदेड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा आज आयोजित बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पांचं काम अधिक वेगानं आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना काटेकोर सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसं पाणी मिळणं हे सरकारचं प्राधान्य असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं. नांदेड जिल्हा हा मुख्यत्वे शेतीप्रधान प्रदेश असल्याने सिंचन प्रकल्प हे येथील शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा आहेत. या प्रकल्पांची...
संसद भवनात ३० हून अधिक देशांच्या प्रतिनिधींची भेट; भारतीय लोकशाही व्यवस्थेचे कौतुक
नवी दिल्लीतील ऐतिहासिक Parliament House येथे आज ३० हून अधिक देशांमधून आलेल्या खासदार आणि प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाशी विशेष भेट घेण्यात आली. विविध देशांतील संसद सदस्य, धोरणकर्ते आणि प्रतिनिधींनी भारताच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेबद्दल सखोल माहिती घेत संवाद साधला. या भेटीदरम्यान लोकशाही व्यवस्था, संसदीय परंपरा, सांस्कृतिक संबंध तसेच सध्याच्या जागतिक घडामोडींवर अर्थपूर्ण चर्चा झाली. विविध देशांतील प्रतिनिधींनी भारताच्या संसदेची कार्यपद्धती, लोकशाही मूल्ये आणि...














