Breaking News
बालकिर्तनातून संतविचारांची उजळणी; चिखलीतील बालकिर्तन महोत्सव उत्साहात संपन्न
चिखली | प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील पहिले जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, चिखली येथे आयोजित बालकिर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाने केवळ धार्मिक परंपरेचा वारसा जपला नाही, तर नव्या पिढीला संतविचार, संस्कार आणि अध्यात्माशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या बालकिर्तन महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच संत परंपरा, अभंग, कीर्तनशास्त्र आणि समाजप्रबोधनाचे धडे इंग्रजी माध्यमातूनही दिले जात...
मुंबईतील हॉस्पिटल रिक्रूटमेंट घोटाळा उघड! HBT ट्रॉमा सेंटरवरील बनावट डॉक्टर नियुक्ती प्रकरणाची BMC कडून उच्चस्तरीय चौकशी सुरू
मुंबई : जोगेश्वरी (पूर्व) येथील HBT ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मोठा रिक्रूटमेंट घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. बनावट डॉक्टर, बोगस नियुक्त्या, मुलाखतीशिवाय भरती, तसेच पगार हडप केल्याच्या गंभीर तक्रारी समोर येताच रुग्णसेवेशी निगडित या संवेदनशील विभागातील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ६० ते ७० डॉक्टर मुलाखतीशिवाय नियुक्त? तक्रारीनुसार ऑक्टोबर...
श्रीक्षेत्र देहू येथे तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त इंद्रायणी नदीच्या पाणी वापरावर प्रतिबंधात्मक आदेश लागू
देहू | Dehu येथे ३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यांतून लाखो भाविक आणि वारकरी देहूत दाखल होण्याची शक्यता आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी Jitendra Dudi यांनी Mumbai...
‘सत्य’ विरुद्ध ‘सत्ता’! भारतीय राजकारणाच्या वाटचालीवर कन्हैया कुमार यांचे परखड मत
📍 पुणे | १० फेब्रुवारी २०२५ राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून सत्यासाठी असले पाहिजे! असे स्पष्ट मत राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) चे राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार यांनी व्यक्त केले. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४व्या भारतीय विद्यार्थी संसदेत ते बोलत होते. यावेळी “भारतीय राजकारणाची विचारसरणी – डावा, उजवा की अस्पष्ट?” या चर्चासत्रात त्यांनी...
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होता पत्त्यांचा गैरकायदेशीर खेळ; ६ लाख रुपयांची रोकड जप्त
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्त्यांचा गैरकायदेशीर खेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत या खेळात गुंतलेल्या व्यक्तींना अटक केली. या कारवाईत तब्बल ६ लाख रुपयांची रोकड, पत्त्यांचा संच, आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह काही प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस तपासानुसार, या ठिकाणी अनेक...
पिंपरी चिंचवडमध्ये मतदार जनजागृती अभियानाचे जोरदार आयोजन, विद्यार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ
पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरात आगामी २०२४ विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने एक आकर्षक आणि प्रभावी अभियान राबविण्यात आले. “माझे मत स्वत:साठी, माझे मत देशासाठी”, “मी मतदान करणार, तुम्ही मतदान नक्की करा”, “उठ तरुण जागा हो, लोकशाहीचा धागा हो” या घोषणांनी इंदिरा कॉलेज आणि डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजसह पिंपरी, भोसरी, चिंचवड मतदार संघातील महाविद्यालयांचा परिसर दुमदुमला....
डेअरी फार्म उड्डाणपुलाला ‘लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब’ यांचे नाव द्यावे; पिंपरीतील राष्ट्रवादी नगरसेवकांची जोरदार मागणी
पिंपरी | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पिंपरी येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या डेअरी फार्म उड्डाणपुलाला ‘लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब उड्डाणपूल’ असे नाव देण्यात यावे, अशी ठाम आणि भावनिक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक २१ मधील सर्व नगरसदस्यांच्या वतीने नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका...
PMRDA च्या विकासकामांची आढावा बैठक; पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर चर्चा
पुणे – पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) संबंधित विविध विकासकामांची आणि प्रकल्पांची आढावा बैठक पुणे मुख्यालयात नुकतीच झाली. या बैठकीत शहराच्या विकासाच्या दृष्टीने काही महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. प्रमुख मुद्यांवर सविस्तर चर्चा केली गेली, ज्यामध्ये पिंपरी-चिंचवडची ओळख एक ‘एज्युकेशन हब’ म्हणून निर्माण करणे आणि शहरातील विविध इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा करणारे प्रकल्प समाविष्ट होते. मुख्य मुद्दा म्हणून, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन...
“राणेंना ओवैसी खिशात टाकेल?” – AIMIM नेता इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने राजकीय तापमान चढले!
राज्यातील निवडणूक वातावरण तापत असताना AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्या एका वक्तव्याने नवीन राजकीय खळबळ उडवली आहे. “ओवैसी सहजपणे राणेंना आपल्या खिशात टाकून देईल,” असे त्यांनी केलेले विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. इम्तियाज जलील यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधी पक्षांनी AIMIM आणि जलील यांच्यावर जोरदार टीका सुरू केली. अनेकांनी...
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा; मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय, देशभरातील मच्छीमारांना वार्षिक ₹६,००० चा लाभ
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. देशातील कोट्यवधी मच्छीमारांसाठी दिलासादायक ठरणारा हा निर्णय म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देणे. भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मत्स्य व्यवसायाला आता कृषी व्यवसायाच्या समकक्ष मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मच्छीमार बांधवांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळणार असून, थेट वर्षातून ₹६,०००...















