0
0
0
0
0

Breaking News

Home Breaking News Page 110

पुणे: साधू वासवानी पुलाचे पाडकाम सुरू, नव्या पुलामुळे वाहतूक समस्या सुटणार.

0

कोरेगाव पार्क भागातील साधू वासवानी रेल्वे ओव्हर ब्रिज पाडण्याचे काम अखेर महापालिकेने सुरू केले आहे. या भागातील रहिवासी आणि प्रवासी काही आठवड्यांपासून वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत, कारण या रखडलेल्या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या वाहतूक वळणांचा त्रास होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या योजनेनुसार, सध्याचा पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुमारे दीड वर्ष लागणार आहे. या कालावधीत वाहतूक मंगळदास रोड, बंड...

पिंपरी चिंचवड महापालिका शाश्वत आणि पर्यावरणपूरक शहरी विकासाच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील – संजय कुलकर्णी

0

पिंपरी, दि. ३१ ऑक्टोबर २०२५: नवी दिल्ली येथे आयोजित अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स फेस्टिव्हल २०२५ दरम्यान “समावेशक, सक्षम व शाश्वत शहरे” या विषयाखाली ‘इंटरनॅशनल अर्बन अँड रिजनल को-ऑपरेशन’ (IURC) आशिया आणि ऑस्ट्रेलाशिया कार्यक्रमाचा भारतात अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ‘आययूआरसी इंडिया किक-ऑफ मिटिंग’ या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर सत्रात युरोपियन युनियनचे प्रतिनिधी, राष्ट्रीय भागीदार तसेच सहा भारतीय पायलट शहरे, ज्यामध्ये...

दारूच्या नशेत सिलेंडर डोक्यात मारून खून; दिघी पोलिसांनी २४ तासांत आरोपीला पकडले.

0

पुणे : आळंदीतील काळे कॉलनी परिसरात दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका मजुराने आपल्या कामगाराच्या डोक्यात सिलेंडर मारून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिघी पोलिसांनी आणि गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अवघ्या २४ तासांत या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे नाव: गणेश दिगंबर खंडारे (वय २५, रा. काळे कॉलनी, आळंदी) मृत व्यक्तीचे नाव: संतोष शंकर खंदारे (वय...

पुणे रिव्हरफ्रंट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन; पर्यावरणीय परिणामांवर नागरिकांची गंभीर चिंता

0

पुणे: पुणे नदीकिनारी राबविण्यात येत असलेल्या Pune Riverfront Development Project (RFD) चा पहिला टप्पा रविवारी (१५ फेब्रुवारी) सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र उद्घाटनानंतर लगेचच पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि विविध स्वयंसेवी संस्थांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की पूर्ण झालेल्या या पट्ट्यात नदीकाठावरील नैसर्गिक वनस्पती, जुन्या देशी वृक्षांची तोड, पक्ष्यांचे अधिवास आणि जल-स्थल परिसंस्था यांना...

मुंबईसाठी दिलासा! मुसळधार पावसामुळे तलावांच्या जलसाठ्यात वाढ; साठा २५.१७ टक्क्यांवर

0

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा वाढून २५.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने दिली आहे. शहराच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली असली, तरी अजूनही समाधानकारक साठा होण्यासाठी पुढील काही दिवस पावसाची गरज भासत आहे. सध्या तलावांमध्ये किती पाणीसाठा आहे?BMC च्या २० जून रोजीच्या अहवालानुसार, ३,६४,२३३ मिलियन...

“पुणे गुन्हेवार्ता: मर्सिडीजने चिरडल्याने कुरिअर डिलिव्हरी व्यक्तीचा मृत्यू”

0

ही लक्झरी कार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ची आहे; घटना गोल्फ क्लब चौकाजवळ घडली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ची लक्झरी मर्सिडीज कारने गोल्फ क्लब चौक, येरवडा येथे दुपारी १:३० वाजता एका कुरिअर बॉयला चिरडले. अपघातात कुरिअर बॉयचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी कार चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव केदार चव्हाण (वय ४१, राहणार पद्मावती) आहे. पोलिसांकडून...

पुण्यात झोन-४ पोलिसांची मोठी कारवाई – लाखोंचा मुद्देमाल जप्त

0

पुणे : झोन-४ अंतर्गत पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत मोठ्या प्रमाणात धाडसाहसी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी १६ ऑगस्ट २०२५ रोजी विशेष सापळा रचत ३६,७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत अंमली पदार्थ आणि प्रतिबंधित साहित्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोकडही हस्तगत करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी २३ वर्षीय आरोपीसह आणखी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे....

देवाचं दर्शन अधुरंच राहिलं… जळगावातील दोन भीषण अपघातांत ६ जणांचा मृत्यू, दोन सख्ख्या भावांची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी

0

जळगाव जिल्ह्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांनी संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दोन्ही अपघातांमध्ये एकूण ६ जणांना आपला जीव गमवावा लागला असून, अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या प्रवासाचा शेवट असा दुर्दैवी होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. पहिला अपघात चाळीसगाव तालुक्यातील चाळीसगाव–नांदगाव रस्त्यावर हिरापूर गावाजवळ घडला. भरधाव वेगात असलेल्या आयशर वाहनाने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. या भीषण...

महाराष्ट्र भाजपाचे नवे अध्याय! श्री. रवींद्र चव्हाण यांची नूतन प्रदेशाध्यक्षपदी निवड — भाजप कडवटपणे संघटित होणार!

0

मुंबई : श्री. रवींद्र चव्हाण यांच्या नावाची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी अधिकृत घोषणा झाली असून, राज्याच्या राजकीय वर्तुळात ही बातमी मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येत आहे. त्यांचं नाव जाहीर होताच विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांचं मत एकच — "रवींद्र चव्हाण यांचं नेतृत्व म्हणजे संयम, नियोजन, अनुभव आणि भाजपाच्या मूल्यांचा संगम." लोकप्रतिनिधी ते प्रदेशाध्यक्ष...

अकोला निवडणुकांत विकासाचा बिगुल! ‘संविधान दिना’ला अकोटमध्ये गर्जले अजित पवार — “अकोट-अकोल्याचा कायापालट आम्ही हमखास करणार”

0

अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दमदार भाषण करत संविधान दिनानिमित्त नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. भारताचे संविधान देणारे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आणि “जगातलं सर्वोत्तम संविधान भारताला लाभलं आहे” असे सांगत बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण केले. सभेला नागरिक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांमध्ये मोठी उत्सुकता होती...

Copyright ©