मुंबई व महाराष्ट्रात आज ७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता देशव्यापी सिव्हिल डिफेन्स मॉक...
मुंबई : सैनिकी सज्जतेचा अनुभव, आपत्ती व्यवस्थापन कौशल्यांची तपासणी आणि आपातकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिकांची तयारी वाढवण्याच्या उद्देशाने आज दुपारी ४ वाजता देशभरात एकाचवेळी...
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शैक्षणिक आणि औद्योगिक क्रांतीचा...
मुंबई :- राज्याच्या गडचिरोली जिल्ह्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. कारण गोंडवाना विद्यापीठ, लॉईड स्टील कंपनी आणि पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित कर्टीन विद्यापीठ यांच्यात आज...
पाकिस्तान बिथरलं! एअर स्ट्राईकनंतर सीमेवर मध्यरात्री अंदाधुंद गोळीबार; भारताने दिलं चोख प्रत्युत्तर
भारताने नुकत्याच केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. देशाच्या संरक्षणासाठी भारतीय लष्कराने उचललेले हे पाऊल निर्णायक ठरले असून, पहलगाम येथील दहशतवादी...
प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी ‘बदाम’ ठरत आहेत गेमचेंजर – अभिनेत्री सोहा अली खान पुण्यात...
पुणे :- सोहा अली खान म्हणाल्या,जेव्हा मी घरी जेवण बनविण्याची तयारी करते, तेव्हा प्रोटीनला सर्वात वरचे स्थान असते. विशेषतः माझी मुलगी वाढत्या वयाची आणि...
“गुगल मॅपवर BEST बस मार्गाची माहिती आता तुमच्या बोटांच्या टप्प्यात!” – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या...
मुंबई | मंत्रालय :- मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सुविधाजनक अशी योजना आज प्रत्यक्षात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘गुगल मॅपवर बस मार्ग...
“नेत्रदान हे श्रेष्ठ दान” – अशोक जोशी यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजासाठी दिला प्रेरणादायी...
खोपोली | ७ मे २०२५ :- “मरावे परी नेत्र रुपी उरावे” या विचाराला वास्तवात उतरवत खोपोलीतील अशोक जगन्नाथ जोशी (वय ८५) यांनी मरणोत्तर नेत्रदान...
ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात अलर्ट जारी; श्रीनगरसह ९ प्रमुख विमानतळे तात्पुरती बंद!
नवी दिल्ली | दिनांक – ७ मे २०२५ :- भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारतभरात उच्चस्तरीय सुरक्षा अलर्ट...
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; भारताचा ठाम आणि निर्णायक बदला!
नवी दिल्ली | दिनांक – ७ मे २०२५
पहलगाम हल्ल्याचा सर्जिकल प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने इतिहासात अढळ ठसा उमटवणारी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ या...
मिठी नदी स्वच्छता घोटाळा उघड – ६५ कोटींचा अपहार उघडकीस; BMC अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात...
मुंबई : मिठी नदी स्वच्छता प्रकल्पात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या प्रकरणात पहिला FIR दाखल केला...
नवी मुंबईत पाच बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्यासाठी अटकेत; बनावट कागदपत्रांचा वापर उघड
नवी मुंबई पोलीस दलाच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने (AHTC) रविवारी सकाळी पनवेलमधील करंजाडे भागात टाकलेल्या छाप्यात पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. हे सर्वजण...













