राजकीय

Home राजकीय Page 7

फडणवीसांची ‘साख’ की ठाकरे यांची ‘नाक’? महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संग्राम! प्रतिष्ठेचा सवाल अधिक तापला

0

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांत वातावरण चांगलेच तापले असून आता एक नवीन प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे — “ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या साखेची की उद्धव ठाकरे यांच्या नाकाची?”या एका वाक्यानं राज्यातील राजकीय समीकरणे, प्रतिष्ठेची लढाई आणि दोन्ही प्रमुख नेत्यांचा स्वाभिमान दावणीला लागला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.विशेष...

जुहूमध्ये रंगला पहिला पुष्पोत्सव; पद्मश्री अक्षय कुमार यांच्या हस्ते भव्य उद्घाटन

0

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने जुहू परिसरातील पुष्पा नरसी उद्यान येथे आयोजित भव्य पुष्पोत्सवाचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अक्षय कुमार यांनी उपस्थित राहून पुष्पोत्सवाचे उद्घाटन केले. या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, आमदार अमित साटम, आमदार हारुन खान तसेच अनेक नगरसेवक, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला...

पुणे–पिंपरी चिंचवडमध्ये नवी राजकीय जुळवाजुळव? आरपीआय (खरात गट) व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्यास अनुकूल

0

पुणे | प्रतिनिधी — रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे अध्यक्ष श्री. सचिन खरात यांनी आज सदिच्छा भेट देत आगामी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण राजकीय भूमिका स्पष्ट केली. सन्मानपूर्वक आघाडी करत काही जागांवर सहमती झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली आहे. या भेटीमुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता...

परिमंडळ ६ कडून मोठी कारवाई; ३ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार

0

पुणे : Maharashtra Police अंतर्गत Pune City Police च्या परिमंडळ ६ कार्यालयाकडून गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ अन्वये एकूण तीन सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे ग्रामीण जिल्हा हद्दीतून दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६ डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से.) यांच्या आदेशानुसार ही...

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने ‘समर्पण दिन’ साजरा

0

पिंपरी चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६): भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी आणि 'समर्पण दिन' भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजप कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार...

पवना धरणात साठवण क्षमतेचा 78.87% पाणीसाठा; विसर्ग थांबवला, पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

0

मावळ तालुका | २३ जुलै २०२५ – मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागात स्थित पवना धरणात आज सकाळी ६ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार ७८.८७ टक्के पाणीसाठा झालेला आहे. मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात भरपूर जलसाठा झाला असून, पावसाचा जोर ओसरल्यामुळे धरणातून सुरू असलेला विसर्ग सध्या बंद करण्यात आला आहे. धरण विभागाचे अधिकारी रजनीश बारिया यांनी 'दैनिक मावळ' शी बोलताना सांगितले की,...

जाणीव, प्रशिक्षण आणि संशोधन – समृद्ध लोकशाहीचे त्रिसूत्र : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

0

नागपूर : लोकशाही अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी जाणीव, प्रशिक्षण आणि संशोधन या तीन घटकांचा समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या माध्यमातून राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना विधिमंडळातील प्रशिक्षण मिळते, त्यामुळे कायदे कसे बनतात, संसदीय प्रक्रिया कशा प्रकारे चालतात याचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होते. अशा उपक्रमांमुळे लोकशाही अधिक समृद्ध...

माता रमाबाई नगरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जीर्ण पाईपलाईन तातडीने बदलण्याची मागणी

0

मुंबई :भांडुप पूर्व येथील प्रभाग क्रमांक ११४ मधील माता रमाबाई नगर परिसरात पिण्याच्या पाण्यात दूषित घटक मिसळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नळातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून पाण्याचा रंगही गढूळ दिसत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४: मराठा आरक्षण आंदोलनावरून मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका स्पष्ट; ‘जरांगे फॅक्टर’वर टीकाकारांना प्रत्युत्तर.

0

मुंबई, २५ नोव्हेंबर २०२४: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्या आंदोलनाचा प्रभाव कमी झाल्याच्या चर्चांना फेटाळून लावले आहे. महायुती आघाडीने मराठवाड्यातील ४६ पैकी ४० जागा जिंकून सत्ता मिळवली. यात जलना जिल्ह्यातील सर्व पाच जागांवर विजय मिळवला, जिथे जरांगे यांचे आंदोलन चर्चेत होते. जरांगे-पाटील यांची प्रतिक्रिया: जरांगे यांनी स्पष्ट केले, “आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला...

एकता नगरातील मुख्य गटार लाईनची तातडीने साफसफाई; नागरिकांना दिलासा

0

एकता नगर परिसरातील मुख्य गटार लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात माती, कचरा आणि दगड साचल्यामुळे पाण्याचा प्रवाह पूर्णपणे अडथळित झाला होता. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा मंदावून काही ठिकाणी दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर तत्काळ संबंधित यंत्रणेशी समन्वय साधण्यात आला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून विशेष यंत्रसामग्रीच्या साहाय्याने गटार लाईनमधील साचलेला गाळ, कचरा व दगड काढून टाकले....

Copyright ©