‘सशक्त नारी, समृद्ध दिल्ली’ कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती; महिलांच्या स्वावलंबनावर भर
नवी दिल्ली : Droupadi Murmu यांनी ‘सशक्त नारी, समृद्ध दिल्ली’ या विशेष कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा ठाम संदेश दिला. हा कार्यक्रम Government of NCT Delhi यांच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपतींनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले की, “महिला खऱ्या अर्थाने सशक्त तेव्हाच होईल, जेव्हा तिला स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होईल,...
“सीआयएसएफमध्ये देशातील पहिले ‘सर्व महिला बटालियन’ स्थापन; १००० हून अधिक महिला जवानांची नियुक्ती”.
नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर २०२४ - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) सर्वप्रथम 'सर्व महिला बटालियन' स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. गृहमंत्रालयाने सोमवारी या बटालियनसाठी १०२५ महिला जवानांची भरती करण्यास मान्यता दिली असून, या विशेष महिला बटालियनचे नेतृत्व वरिष्ठ कमांडंट रँक अधिकारी करतील. महिला बटालियनद्वारे देशाच्या सुरक्षेतील योगदानाला नवी ओळख ही महिला बटालियन तयार करण्यामागे गृह मंत्री अमित शाह यांच्या...
मुंबईत १७ मार्चला गुरव समाजाचा विराट धरणे मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी ‘चलो मुंबई’चा नारा – राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शितल शिंदे
पिंपरी चिंचवड: अखिल गुरव समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली सकल गुरव समाजाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध न्याय्य हक्कांच्या पूर्ततेसाठी मंगळवारी, १७ मार्च २०२६ रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. 'चलो मुंबई' या हाकेखाली होणाऱ्या या आंदोलनाची सुरुवात सकाळी १०:०० वाजता होणार असून, यामध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी ७...
महाराष्ट्रातील वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसवण्यासाठी ३१ मार्च २०२५ अंतिम मुदत; २ कोटी वाहनधारकांसाठी नवी अट.
मुंबई: महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनचोरी रोखणे व वाहनांची ओळख सुसंगत करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सुमारे दोन कोटी वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली असून, यानंतर अटींचे पालन न करणाऱ्या वाहनमालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. तांत्रिक वैशिष्ट्ये व महत्त्व: हाय...
अजित पवार यांना मोठा दिलासा, आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता परत मिळाली! सुषमा अंधारे यांचा खोचक टोला.
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने आयकर विभागाने जप्त केलेली त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय अजित पवार यांच्यासाठी मोठा राजकीय विजय मानला जात असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही यातून मोठा दिलासा मिळाला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? ६ डिसेंबर २०२१ रोजी आयकर विभागाने बेनामी मालमत्ता प्रकरणात अजित पवार आणि त्यांच्या...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ‘संकल्प पत्र’ जाहीर; शेतकरी कर्जमाफीपासून २५ लाख रोजगार निर्मितीपर्यंत, महाराष्ट्राच्या विकासाचे २५ आश्वासन.
मुंबई, १० नोव्हेंबर २०२४ – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘संकल्प पत्र’ मुंबईत जाहीर केले आहे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. शहा यांनी सांगितले की, या संकल्प पत्रात महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांचा विचार करून आश्वासने दिली...
एका मार्काने नापास… पण थांबली नाही! मृदुपाणी नंबीने UPSC IES मध्ये देशात पटकावला २१वा क्रमांक!
दिल्ली | जुलै २०२५ – “एका मार्काने अपयश आलं, तरी रडून वेळ घालवण्याऐवजी पुन्हा उभं राहा आणि जिद्दीने लढा!” – हे फक्त सांगण्यापुरतं नाही, तर मृदुपाणी नंबी या जिद्दी तरुणीने ते प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. UPSC IES (Indian Engineering Services) परीक्षेत देशात २१वा क्रमांक पटकावणारी ही लढवय्या मुलगी आता लाखो विद्यार्थ्यांची प्रेरणा ठरली आहे. एका मार्काने फसली... पण स्वप्नं...
भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली
भारतीय जनता पक्षाने (भाजप) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतून प्रमुख उमेदवारांची निवडक नावे समोर आली आहेत, ज्यात नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आणि कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. याशिवाय, 13 महिला उमेदवारांच्या नावांचीही यादी जाहीर करण्यात आली असून, यात मुंबईतील गोरेगावमधून माजी मंत्री विद्या ठाकूर यांचे नाव सामील आहे. यावेळी दिलेल्या यादीत मुंबईच्या...
मीरा-भाईंदरमधील मराठी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली; प्रशासनाच्या भूमिकेवर उठले अनेक प्रश्न!
मीरा-भाईंदर परिसरात मराठी भाषेच्या प्रश्नावर मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समिती यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले आंदोलन चिघळल्यामुळे संपूर्ण परिसरात राजकीय खळबळ उडाली. या आंदोलनाला परवानगी नाकारण्याच्या निर्णयामुळे तणाव वाढला आणि मराठी जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त झाला. मंगळवारी (८ जुलै २०२५) रोजी नियोजित मोर्चाला पोलिसांकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांना अटक...
दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग; भाजपच्या गटात हालचाली, पुढचे ४ दिवस ठरणार निर्णायक
नवी दिल्ली | प्रतिनिधी :- संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील चार दिवस देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरला मोठा राजकीय भूकंप होईल, असे भाकीत केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी...













