0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 204

अंबरनाथमध्ये थरार! प्रसिद्ध महिला डॉक्टरवर पतीकडून खलबत्त्याने जीवघेणा हल्ला — केवळ “नाइस डीपी” मेसेजमुळे पेटला होता राग!

अंबरनाथ | शहरातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. अंबरनाथ पश्चिमेतील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण शिंदे यांच्या डोक्यात त्यांच्या पतीने खलबत्त्याने जोरदार हल्ला करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शिंदे या आपल्या पती विश्वंभर शिंदे आणि दोन मुलांसह मोहन सबर्बिया...

संभाजीनगरात दुहेरी शोकांतिका! सासूच्या निधनानंतर काही मिनिटांत सूनेचाही मृत्यू — वेदांतनगर हादरले

छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळवारी दुपारी घडलेली एक दुर्दैवी घटना सर्वांना हळहळवून गेली आहे. वेदांतनगर परिसरात सासूच्या निधनाची बातमी कळताच सुनेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काही मिनिटांतच दोन पिढ्या हरवल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. मृतांमध्ये रुक्मिणी रूपचंद परदेशी (वय 96) आणि त्यांची सून विजया परदेशी (वय 62) यांचा समावेश आहे. दोघीही विद्यापीठाचे माजी सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांच्या आई आणि...

गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई

पुणे शहरातील अवैध शस्त्रधारणा रोखण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. पोलिसांनी गुप्त बातमीच्या आधारे एका तरुणाकडून गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत करत त्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात काही प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना चपराक बसली आहे. दि. २६ मे २०२५ रोजी, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार महेश बारवकर आणि मंगेश पवार हे हद्दीत...

अजितदादा हे विकासाचे चालतं बोलतं विद्यापीठ होतंः आ.अमित गोरखे

प्रतिनिधी | पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात रामकृष्ण मोरे सभागृहात शुक्रवारी (ता. ३०) सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेस शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी अजितदादांच्या आठवणी जागवल्या असता, ते जणू पुन्हा एकदा उपस्थित असल्याचा भास निर्माण...

मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना! ४ पर्यटकांचा मृत्यू, ५१ जण जखमी – आमदार सुनील शेलके घटनास्थळी धावले

मावळ तालुक्यातील कुंडमळा (इंदुरी) येथील ३० वर्ष जुना लोखंडी पूल रविवारी दुपारी अचानक कोसळल्याने मावळ हादरले. इंद्रायणी नदीवर उभा असलेला हा पूल कोसळल्याने पुलावर उपस्थित असलेल्या १०० ते १२५ पर्यटकांमध्ये अफरातफरी माजली. या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला असून ५१ जण गंभीर जखमी झाले आहेत. जुना पूल, प्रशासनाकडून दुर्लक्ष? हा पूल मुख्यतः दोन गावांना जोडणारा होता, मात्र गेल्या काही वर्षांत...

“बिहारमध्ये नवीन सरकाराचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य — देशातील १० पेक्षा अधिक राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रींची ऐतिहासिक उपस्थिती”

पटना : बिहारमध्ये नव्या सरकारच्या शपथग्रहण सोहळ्यात आज देशातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ मान्यवर एकत्र येत ऐतिहासिक क्षण साकारला. विविध राज्यांतील नेतृत्व एका व्यासपीठावर दिसल्याने हा सोहळा राष्ट्रीय पातळीवरील राजकीय एकात्मता आणि सहकार्यातील अनोखा संदेश देणारा ठरला. या भव्य सोहळ्यात पुढील मान्यवरांनी उपस्थित राहून नव्या सरकारचे अभिनंदन केले— ✔ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री – योगी आदित्यनाथ✔ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री –...

कुलाबा–मुंबादेवीत महायुती उमेदवारांना पाठिंबा; विजयी होऊन जनसेवेत आघाडीवर राहतील – विश्वास व्यक्त

मुंबई : आज कुलाबा आणि मुंबादेवी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान वॉर्ड क्रमांक २२६ मधील आमदार राहुल नार्वेकर जी आणि मकरंद नार्वेकर जी, तसेच वॉर्ड क्रमांक २२३ मधील रुपेश पाटील जी यांना निवडणुकीसाठी मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या. या भेटीत स्थानिक विकास, नागरिकांच्या मूलभूत समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक तसेच नागरी सोयी-सुविधांबाबत सकारात्मक चर्चा झाली. महायुतीचे उमेदवार...

“बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याची!” – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांचे परिवर्तनाचे ठाम आवाहन

पिंपरी–चिंचवड : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २५ (क) मध्ये प्रचाराला वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांनी आपल्या प्रभावी भाषणातून नागरिकांना परिवर्तनाचा संदेश दिला. “मी आहे – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी. एक शिक्षित महिला, कायद्याची जाण असलेली वकील आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव उभी राहणारी कार्यकर्ती,” असे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेची ठाम...

भाजप नेते प्रियांगु पांडे यांच्या वाहनावर हल्ला; ‘टीएमसी कार्यकर्त्यांनी खूनाचा कट रचला’ असा आरोप.

पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील भाटपारा येथे भाजप नेते प्रियांगु पांडे यांच्या वाहनावर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रियांगु पांडे यांनी म्हटले, "आज मी आमचे नेते अर्जुन सिंग यांच्या निवासस्थानाकडे जात होतो... आम्ही काही अंतरावर गेलो असताना भाटपारा पालिकेकडून एक जेटिंग मशीनने रस्ता अडवला. आमची गाडी थांबल्यावर, जवळपास ५०-६० लोकांनी आमच्या वाहनावर हल्ला केला. ७-८...

20 दिवसांच्या अथक तपासानंतर चाकण उत्तर पोलिसांकडून अज्ञात तरुणाच्या खुनाचा उलगडा; आईसह तिघांना अटक

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि गुंतागुंतीच्या खुनाच्या प्रकरणाचा अवघ्या 20 दिवसांत यशस्वी उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अनोळखी मृतदेहापासून सुरू झालेला तपास आरोपींपर्यंत पोहोचवून पोलिसांनी तिघांना अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे. दि. 11 जानेवारी 2026 रोजी मौजे बिरदवडी गावच्या स्मशानभूमीच्या मागील ओढ्यालगत असलेल्या मोकळ्या आणि निर्मनुष्य जागेत...

Copyright ©