सामाजिक

Home सामाजिक Page 155

डाऊन सिंड्रोम असलेल्या पुण्याच्या धृती रंकाने जिंकला राष्ट्रीय सन्मान; कलेच्या माध्यमातून समावेशाचा नवा आदर्श

पुणे | प्रतिनिधी — पुण्याची अवघी १३ वर्षांची कलाकार धृती प्रणय रंका हिने आपल्या जिद्द, प्रतिभा आणि कलेच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर मोठी कामगिरी केली आहे. राष्ट्रीय अपंग दिनानिमित्त (National Disability Day) तिला ‘दिव्यांग बाल-बालिका पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार केवळ धृतीच्या वैयक्तिक यशाचे प्रतीक नसून, समावेशक कला (Inclusive Art) या संकल्पनेला नवी दिशा देणारा ठरला आहे. बिशप्स...

शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू धर्मरक्षक तरुणांचा शौर्यपूर्ण सापळा; पोलिसांची तत्पर मदत

श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे रामबाबा मंदिराजवळ विसापूर रस्त्यावर काल रात्री एक मोठी कारवाई पार पडली. शिरूर व ढवळगाव येथील बजरंग दलाच्या तरुणांनी एकत्रितपणे अंदाजे ८० गावरान व जरशी जातीच्या वासरांची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप (MH 12 XX 0764) गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली, आणि गायींच्या कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडला. ड्रायव्हर अंधाराचा फायदा घेत पळाला गाडी थांबवताना गाडीत सापडलेल्या वासरांची तोंडे चिकट...

“परवापर्यंतचा हसरा सहवास आज आठवणींतच उरला” – एकनाथ शिंदेंची अजितदादांना भावपूर्ण आदरांजली

मुंबई | प्रतिनिधी परवापर्यंत ज्यांच्या सहवासात हसणं, चर्चा, निर्णय आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची स्वप्नं होती, त्या सहवासाला आज कायमचा पूर्णविराम मिळाला आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना मन असंख्य आठवणींच्या कल्लोळात हरवून गेलं, अशा भावनांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. “दादांना आदरांजली वाहताना त्यांच्यासोबत घालवलेले क्षण, संघर्षाचे दिवस, निर्णयांचे क्षण आणि जनतेसाठी केलेले अथक प्रयत्न...

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; पुरंदरच्या भूमी अभिलेख अधिकारी मनीषा भोसले यांचा मृत्यू.

पुणे: मुंबई-पुणे महामार्गावर खडकी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी (दि. २५) भीषण अपघातात भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी मनीषा विजयसिंह भोसले (वय ४०, रा. कवठे महांकाळ, सांगली) यांचा मृत्यू झाला. भरधाव एसटी बसने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा भोसले यांची नुकतीच पुरंदर तालुक्यात बदली झाली होती. त्या पिंपरीतील चिखली येथे आपल्या भावाकडे आल्या होत्या....

20 वर्षांच्या प्रयत्नांतून 2000 हून अधिक अडकलेल्या भारतीयांचे मायदेशी पुनर्वसन.

बीजेपी खासदार बैजयंत पांडा यांच्या 20 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या अभियानाने तब्बल 2000 हून अधिक भारतीयांचे परतण्याचे स्वप्न पूर्ण केले. तसेच परदेशात मृत्यू पावलेल्या भारतीयांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही या अभियानाने घेतली आहे. ओडिशातील लोकांसाठी सुरू केलेले हे अभियान आज जागतिक स्तरावर कार्यरत असून, विविध राज्यांमधील भारतीयांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार आणि कांसुलेटच्या सहाय्याने सक्रियपणे कार्यरत आहे. अडचणीत अडकलेल्या भारतीयांसाठी...

लिफ्टच्या बहाण्याने अपहरण, हत्या करण्याची धमकी देत जबरी चोरी; गुन्हे शाखा युनिट-४ ची धडक कारवाई, तिघे आरोपी जेरबंद

पुणे : “लिफ्ट देतो” असे सांगून वाहनात बसवायचे, त्यानंतर अपहरण करून मारहाण व जीव घेण्याची धमकी देत जबरी चोरी करायची — अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या टोळीचा पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सात लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण...

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासात पारदर्शकतेची मागणी – लॉटरी प्रक्रिया ठरलेल्या क्रमानेच व्हावी, रहिवाशांचा ठाम आग्रह

मुंबई: वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या लॉटरी प्रक्रियेबाबत चाळीतील रहिवाशांनी ठाम भूमिका घेतली असून, ही प्रक्रिया चाळींच्या ठरलेल्या आणि अधिकृत क्रमानेच पार पडावी, अशी जोरदार मागणी ते सातत्याने करत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही संदिग्धता राहू नये, तसेच पूर्ण नियमितता आणि पारदर्शकता राखली जावी, हीच रहिवाशांची प्रमुख मागणी आहे. बी डीडी चाळ पुनर्विकास हा मुंबईतील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! लष्कर व कोंढवा परिसरात घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद | तांत्रिक तपासातून शोध लावणाऱ्या पोलिसांचे कौतुक

पुणे | लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत युनियन बँक आणि कॅम्प परिसरातील एका बिझनेस ऑफिसमध्ये झालेल्या घरफोडीच्या घटनेनंतर, पुणे पोलिसांनी अतिशय अचूक व तांत्रिक पद्धतीने तपास करून तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. या घटनेमुळे परिसरात अस्वस्थता पसरली होती, मात्र लष्कर पोलिसांच्या जलद कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा दृढ झाला आहे. घरफोडीचा प्रयत्न: बँकेजवळील कार्यालय हल्ल्याचा बिनधास्त प्रयत्न १५ जुलै रोजी...

दावोस 2026 मध्ये महाराष्ट्राचा जागतिक ठसा – ‘स्केल’नंतर आता ‘ट्रस्ट’चा काळ, गव्हर्नन्समध्ये नवे युग सुरू

दावोस 2026 मध्ये महाराष्ट्राने जागतिक स्तरावर प्रशासनाच्या भविष्यासाठी नवी दिशा मांडली आहे. “From Scale to Trust: A Global Consensus on GovTech” या विषयावर झालेल्या प्रभावी संवादात जर्मनी, ब्राझील, फ्रान्स, बर्मुडा, गॅबॉन, संयुक्त अरब अमिराती आणि आफ्रिकन युनियनमधील वरिष्ठ नेत्यांनी सहभाग घेतला. या चर्चेत डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) च्या पुढील टप्प्यावर भर देण्यात आला. या संवादातील मुख्य निष्कर्ष असा होता की,...

एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश – समर्थ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे यश

पुणे | १० जून २०२५ :- शहरातील नागरिकांची फसवणूक करण्यासाठी एटीएम मशीनमध्ये काळी पट्टी लावून बनावट तांत्रिक बिघाड निर्माण करणाऱ्या दोन सराईत आरोपींना समर्थ पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली. या आरोपींनी आधीही अशा प्रकारची फसवणूक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घटनाक्रम:दि. ५ जून २०२५ रोजी रात्री ८:०५ वाजता, रास्ता पेठ येथील बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी...

Copyright ©