महाराष्ट्र
वैष्णवी हगवणे प्रकरण : आदिती तटकरे यांनी पालकांची भेट घेऊन सांत्वन केलं; “अन्यायग्रस्त वैष्णवीस न्याय मिळवून देणं ही आपली नैतिक जबाबदारी”
पुणे | मुळशी :- वैष्णवी हगवणे या तरुणीच्या दुर्दैवी व संशयास्पद मृत्यूप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्या दुःखात सहभागी होत मनापासून सांत्वन केलं. या भेटीत बोलताना तटकरे म्हणाल्या, “ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. एका संवेदनशील मुलीचं आयुष्य अन्यायाच्या सावटाखाली संपलं, यापेक्षा...
पुणे गुन्हे शाखा युनिट-6 ची मोठी कारवाई! तब्बल ₹18 लाखांचा जुगार अड्डा उध्वस्त, 17 जुगारी अटकेत
पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-6 ने मोठी धडक कारवाई करत बेकायदेशीर जुगार अड्डा उध्वस्त केला आहे. या कारवाईत तब्बल ₹18 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 8 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बाणेर परिसरातील एका ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी...
पुणे महापालिका निवडणुकीसाठी ‘आप’ची पहिली यादी जाहीर; २५ उमेदवार रिंगणात, स्वबळावर लढणार निवडणूक
पुणे | प्रतिनिधी आगामी २०२५-२६ पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (AAP) ने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करून राजकीय वातावरण तापवले आहे. पुणे शहर समितीच्या वतीने मंगळवारी २५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, याची अधिकृत घोषणा पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी बोलताना आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले की, “पुणे महापालिकेची निवडणूक गेल्या तीन वर्षांपासून...
लातूर भाजपला मोठे बळ! विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त
लातूर | प्रतिनिधी — पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या परिवर्तनकारी विकासकार्याने आणि मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या चौफेर विकासाच्या धोरणांनी प्रभावित होऊन लातूर जिल्ह्यात भाजपला मोठे बळ मिळाले आहे. काल झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात नगरसेवक श्री. रविशंकर जाधव व श्री. पुनित पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत सोळुंके, पत्रकार...
“सेवा हीच खरी वारी!” पुण्यात वारकऱ्यांसाठी मोफत डोळे तपासणी, अल्पोपहार व वस्त्रवाटप उपक्रम उत्साहात पार पडला
पुणे | २१ जून २०२५ :- पावसाच्या सरींमध्ये हरिभक्त वारकऱ्यांचे पुणे नगरीत स्वागत करत, "सेवा हीच खरी वारी" या संकल्पनेतून एक विलक्षण आणि समर्पित उपक्रम नुकताच पार पडला. आचार्य आनंद ऋषीजी पुणे ब्लड बँक, रंगीलदास सुरतवाला ट्रस्ट, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि सुरतवाला बिजनेस ग्रुप लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात हजारो वारकऱ्यांनी सेवा लाभ घेतला. मोफत डोळे तपासणी व...
विश्रांतवाडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! गुजरातपर्यंत पाठलाग करत लाखोंचा चोरीचा माल केला जप्त
पुणे शहराच्या गुन्हेगारी विरोधातील लढाईत विश्रांतवाडी पोलिसांनी पुन्हा एकदा आपली तडफदार कामगिरी सिद्ध केली आहे. इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेम्पो चोरून नेणाऱ्या चोरट्याचा तपास करत पुणे पोलिसांनी थेट गुजरात राज्यात धडक मारली आणि आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली. तब्बल १८.६९ लाख रुपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपशील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि.नंबर २३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३...
पुणे बातमी: आज दुपारी ३ वाजता खडकवासला धरणातून ५,१३६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
पुणे, २८ जुलै २०२४: प्रचंड पावसामुळे आणि जलाशयातील वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे, खडकवासला धरण आज दुपारी ३ वाजता ५,१३६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरू करणार आहे. या उपाययोजनेचा उद्देश धरणाची क्षमता व्यवस्थापित करणे आणि आजूबाजूच्या क्षेत्रांमध्ये सुरक्षितता राखणे आहे. खडकवासला सिंचन विभागाने जाहीर केले आहे की, प्रत्यक्षात होणाऱ्या पावसावर आणि पाण्याच्या प्रवाहाच्या स्थितीनुसार विसर्ग दरात बदल केला जाऊ शकतो. रहिवाशांनी...
मुंबईतील पवित्र बाणगंगा तलावात स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन; राष्ट्रवादी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारे, दूरदृष्टीचे नेतृत्व आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थींचे मुंबईतील ऐतिहासिक व पवित्र बाणगंगा तलावात विधीवत विसर्जन करण्यात आले. वैदिक मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि शांततेच्या वातावरणात हा पवित्र सोहळा पार पडला. श्रद्धा, भक्ती आणि भावनांनी भारलेला क्षण या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दादांवर प्रेम करणारे असंख्य...
लालबागचा राजा विसर्जन: २५ तासांच्या प्रवासानंतर गिरगाव चौपाटीवर मोठ्या भावनांनी लालबागच्या राजाला निरोप.
लालबागचा राजा विसर्जन: अकरा दिवस भक्तिभावाने पूजा आणि सेवा केल्यानंतर, लालबागच्या राजाला अखेर भावपूर्ण निरोप देण्यात आला. तब्बल २० तासांच्या मिरवणुकीनंतर, लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झाला. हजारो भाविकांनी गर्दी करत डोळे भरून बाप्पाचं अंतिम दर्शन घेतलं. "लालबागच्या राजाचा विजय असो!" या घोषात वातावरण दुमदुमलं. पुढच्या वर्षी लवकर येण्याची बाप्पाला साद घालत भक्तांनी जड अंतःकरणाने निरोप दिला.
“सावित्री कलियुगातली” – २६ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीचे एक वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे परंपरा जपत, जुन्या-नव्या विचारांची सांगड घालत मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देणारे चित्रपट निर्माण करणे. याच परंपरेत भर घालणारा, नात्यांचा अर्थ उलगडणारा आणि स्त्रीशक्तीचे दर्शन घडवणारा “सावित्री कलियुगातली” हा मराठी चित्रपट येत्या २६ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रात वटसावित्रीचा सण श्रद्धेने साजरा केला जातो. सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवणाऱ्या सावित्रीची...












