महाराष्ट्र
हिंदमातामध्ये पुन्हा पूरस्थिती; BMC च्या अपयशावर पावसाचं खापर, नागरिक संतप्त
मुंबई | २८ मे २०२५ —मुंबईच्या हिंदमाता परिसरात सोमवारच्या पहिल्या जोरदार पावसात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, आणि नेहमीप्रमाणे महापालिकेचे अपयश समोर आले. बीएमसीने यावेळी देखील पावसावर जबाबदारी ढकलत सांगितले की, "मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर आल्यामुळे पंप सुरू करायला उशीर झाला." हिंदमात्याचा दरवर्षीचा पूरकाळ हिंदमाता हा परिसर दरवर्षी मान्सून आणि अगोदरच्या पावसात जलमय होतो. मागील दोन वर्षांत या ठिकाणी ११...
आषाढी वारी २०२५ | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे औपचारिक निमंत्रण – शासकीय महापूजेसाठी तयारीला जोर
मुंबई | १७ जून २०२५ – भक्तिभावाने ओतप्रोत असलेल्या आषाढी वारीचा मुख्य सोहळा म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडते. यंदा ही महापूजा रविवार, ६ जुलै २०२५ रोजी पहाटे २.२० वाजता साकारणार असून, ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न होणार आहे. या शासकीय महापूजेचे औपचारिक निमंत्रण श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक – आगामी १०० दिवसांसाठी माहिती, तंत्रज्ञान, नगर विकास आणि अन्य विभागांसाठी ठोस कार्ययोजना आखली
मुंबई : मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास - 2, उद्योग, कामगार, मृद व जलसंधारण या विभागांच्या आगामी १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत विविध विभागांच्या प्रलंबित कामांची सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रगतीसाठी आवश्यक निर्देश दिले असून ही बैठक महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. नगर...
चतुःश्रृंगी पोलिसांची मोठी कारवाई! बाणेरमधील ‘फार्म कॅफे’ शेतात चालणारा अवैध हुक्का बार उध्वस्त — ४८,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे :- पुणे शहर पोलिसांच्या चतुःश्रृंगी पोलिसांनी औंध-बाणेर लिंक रोडवरील शेतात अनधिकृतरित्या चालणारा हुक्का बार उध्वस्त करून अवैध व्यवसायाला आळा घातला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४८,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी जागेचा मालक, व्यवस्थापक आणि कामगारांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई ८ नोव्हेंबर २०२५ रोजी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान करण्यात आली. तपास पथकातील...
पुणे हादरलं! शिवसेना युवा नेते निलेश घारे यांच्या कारवर गोळीबार, वॉरजे परिसरात मध्यरात्री थरार – पोलिस तपास सुरू
पुण्यातील वॉरजे परिसरात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या घटनेने शहर हादरले आहे. शिवसेनेच्या युवा विभागाचे नेते निलेश घारे यांच्या कारवर अज्ञात दोघांनी गोळीबार केला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा थरार – अवघ्या काही मिनिटांत कारवर गोळीबार मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे 11:30 वाजता निलेश घारे हे वॉरजेतील गणपती मठा भागातील आपल्या कार्यालयात आले होते....
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी : थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, कृषी शिक्षणाचे अग्रदूत व भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. महापालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क...
नवी मुंबईत मद्यधुंद चालकाच्या बेदरकार गाडीने केलेला धक्का: बापाचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी.
नवी मुंबई, पाम बीच रोडवरील भीषण अपघात, कुटुंबातील एकाचा मृत्यू, चार वर्षांच्या मुलीची अवस्था गंभीर. नवी मुंबई: पाम बीच रोडवर एक भयानक अपघात घडला ज्यात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एसयूव्ही चालकाने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात मनिष पेडणेकर (४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी स्नेहा पेडणेकर (३४) थोडक्यात बचावली आहे. त्यांची चार वर्षांची मुलगी अनन्या मात्र गंभीर जखमी...
प्रसाद गोसावी यांच्या पराक्रमाला सलाम: निधनानंतरही धडकतंय पत्रकाराचा हृदय; जवानाला दिलं नवं जीवन.
पुणे :पोलिसनामा या वृत्तसंकेतस्थळाचे वरिष्ठ प्रतिनिधी प्रसाद गजानन गोसावी यांचे दु:खद निधन झाले. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या गंभीर अपघातामुळे प्रसाद यांच्यावर निगडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दुर्दैवाने, मृत्यूवर मात करणार असं वाटत असतानाच प्रसाद यांची अखेरची श्वास घेतली. मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे, प्रसाद गोसावी हे अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले आहेत. प्रसाद गोसावी यांच्या मृत्यूनंतर काही...
धडाडीचे IAS तुकाराम मुंढे पुन्हा बदलीवर; महाराष्ट्र सरकारने ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या
मुंबई – महाराष्ट्र प्रशासनात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळाले असून, राज्य सरकारने पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे धडाडीचे आणि कर्तव्यकठोरतेसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचे आहे. प्रशासनात नियमांच्या अंमलबजावणीसाठी कडक भूमिका घेणाऱ्या मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नवीन नियुक्तीचा तपशील तुकाराम मुंढे यांची असंघटित कामगार आयुक्तपदावरून...
*पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित महात्मा जोतीराव फुले स्मृतीदिन प्रबोधन कार्यक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद…*
समाजातील प्रत्येकाला सर्वत्र समान वागणूक, समान शिक्षण हा विचार घेऊन महात्मा जोतीराव फुले यांनी आयुष्यभर कार्य केले तर त्यांच्या या विचारधारेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महात्मा फुले यांचा सर्वांना समान संधीचा, समान शिक्षणाचा विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात मांडला असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोग माजी अध्यक्ष डॉ....










