महाराष्ट्र
पाकिस्तानी ड्रामा ‘Meri Zindagi Hai Tu’ रिलीज होताच बवाळ; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, मोठा वाद पेटला
पाकिस्तानात नुकताच प्रदर्शित झालेला लोकप्रिय ड्रामा ‘Meri Zindagi Hai Tu’ सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. रिलीज होताच या ड्रामाने सोशल मीडियावर आणि धार्मिक संघटनांमध्ये मोठा वाद निर्माण केला आहे. कथानकातील काही प्रसंग धार्मिक भावना दुखावणारे असल्याचा आरोप करत विरोधकांनी शोवर टीकेचा झंझावात सुरू केला आहे. ड्रामाच्या ट्रेलरपासूनच वादाची चिन्हे दिसू लागली होती; मात्र पूर्ण एपिसोड प्रसारित झाल्यावर टीकेची लाट...
जय गायकवाडला पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून तडीपार; कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा मोठा निर्णय
खराडी (पुणे) — पुणे शहरातील गुन्हेगारीवर कडक लगाम घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा ठोस पाऊल उचलले आहे. खराडी पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी जय गौरव गायकवाड (वय २०), रा. दिनकर पठारे वस्ती, लेन नं. २, पप्पु शिंदे यांचे घरासमोर, खराडी, पुणे याला तडीपार करण्यात आले आहे. या आरोपीविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्या हालचालींमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती....
खराडीमध्ये मोठी कारवाई! तरुणाकडून तब्बल ४.६३ लाखांचा ‘एमडी’ ड्रग्स जप्त | पुणे पोलिसांची तत्परता वाखाणण्याजोगी
पुणे, २६ जुलै २०२५ — शहरातील खराडी परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तरुणाला पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ (Anti-Narcotics Cell-1) ने मोठ्या शिताफीने अटक केली. या कारवाईत २३ ग्रॅम १८ मिग्रॅ मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स, मोबाईल फोन, मोटारसायकलसह एकूण ₹६.२३ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. काय घडलं? दि. २६ जुलै रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाने खराडी परिसरात पेट्रोलिंग...
पर्वती पोलिसांची मोठी कामगिरी; पिकअप वाहन चोरीप्रकरणी आरोपी अटकेत, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर प्रभावी आळा घालत पर्वती पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चारचाकी पिकअप वाहन चोरीप्रकरणी आरोपीस अटक करून तब्बल १४ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांना कडक इशारा मिळाला आहे. दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन येथे गुन्हा...
महिला दिन आणि होळीच्या निमित्ताने कवी संमेलन व ‘आठवणींचा गाव’ कार्यक्रम रंगला; रसिक उत्सवाच्या रंगात दंग
पिंपरी-चिंचवड : महिला दिन आणि होळीच्या उत्सवी वातावरणाचे औचित्य साधत कर्मयोगिनी महिला संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कवी संमेलन आणि “आठवणींचा गाव” या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने रसिकांना साहित्य, संगीत आणि आठवणींच्या रंगात न्हाऊ घातले. साहित्य, गाणी, गोष्टी आणि मनमोकळ्या गप्पांचा सुंदर संगम साधत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील साहित्यप्रेमी, कलाकार आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची...
संतोष देशमुख हत्या प्रकरण: फरार वाल्मिक कराड पुण्यात शरण, १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली
पुण्यात खळबळ माजवलेल्या संतोष देशमुख हत्येप्रकरणात अनेक दिवस फरार असलेले आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीसमोर शरण आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनलेल्या कराड यांना पुण्यात सीआयडी न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. काय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण? संतोष देशमुख यांची हत्या हे मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेले प्रकरण आहे. या घटनेमुळे देशमुख कुटुंबाला...
ठाणे महापालिका महापौर–उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेना–महायुतीची ताकद दाखल; शर्मिला पिंपळोलकर व कृष्णा पाटील यांचे नामांकन
ठाणे : ठाणे महापालिकेच्या आगामी महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय हालचालींना वेग आला. महापौर पदासाठी सौ. शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर पदासाठी श्री. कृष्णा पाटील यांनी आज आपले नामांकन अर्ज अधिकृतपणे दाखल केले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब स्वतः उपस्थित राहून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. नामांकन प्रक्रियेच्या वेळी ठाणे महापालिका परिसरात...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ‘संकल्प पत्र’ जाहीर; शेतकरी कर्जमाफीपासून २५ लाख रोजगार निर्मितीपर्यंत, महाराष्ट्राच्या विकासाचे २५ आश्वासन.
मुंबई, १० नोव्हेंबर २०२४ – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘संकल्प पत्र’ मुंबईत जाहीर केले आहे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. शहा यांनी सांगितले की, या संकल्प पत्रात महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांचा विचार करून आश्वासने दिली...
मुंबईत मराठी माणसाला घर नाकारल्यास बिल्डरवर कारवाई! राज्य सरकारचा स्पष्ट इशारा – मंत्री शंभूराज देसाई यांची विधानपरिषदेत ठाम घोषणा
मुंबईसारख्या महानगरात मराठी भाषिक नागरिकांना केवळ त्यांच्या भाषेचा, खानपानाचा किंवा पारंपरिक ओळखीचा आधार घेत घर नाकारले जाण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत मोठा राजकीय आवाज उठला आणि राज्य सरकारकडून थेट बिल्डरांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. "मराठी माणसाचा मुंबईत पहिला हक्क" राज्याचे गृह आणि गृहनिर्माण राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टपणे विधानपरिषदेत जाहीर केलं की, "मुंबई, उपनगर किंवा राज्यात...
पुणे: घरफोडी चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद, ४,६६,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे: पुणे शहरातील आंबेगाव, भारती विद्यापीठ आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यांतील घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना आंबेगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत ४,६६,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींची ओळख: आयुष संजय खरात, वय २० वर्ष, रा. सुखसागर नगर, पुणे आर्यन कैलास आगलावे, वय १९ वर्ष, रा. गोकुळनगर, पुणे चोरीतील गुन्ह्यांची उघडकीस:आंबेगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनिय बातमीनुसार, पो. हनमंत मासाळ...









