मुंबई

Home मुंबई Page 43

सलीम खान यांच्या प्रकृतीत सुधारणा; आमिर खान यांची भेट, कुटुंबीय आशावादी

मुंबई : ज्येष्ठ पटकथालेखक Salim Khan यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती अभिनेते Aamir Khan यांनी दिली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आमिर खान यांनी सकारात्मक अपडेट देत “सलीम साहेब लवकरच बरे होऊन घरी परततील,” असा विश्वास व्यक्त केला. बुधवारी Mumbai Press Club च्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आमिर खान यांना माध्यमांनी सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी विचारले...

कर्तव्यावर असताना वीरमरण; मुंबई पोलीस अंमलदार विदीप जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई | प्रतिनिधी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विदीप जाधव यांचे कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघाती निधनाने संपूर्ण पोलीस दलासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा बजावत असताना त्यांचे अकाली जाणे ही अत्यंत दुःखद व हृदयद्रावक घटना आहे. विदीप जाधव हे एक कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि मेहनती पोलीस अंमलदार म्हणून ओळखले जात होते. नेहमीच जबाबदारीने काम करत, कायदा-सुव्यवस्थेचे...

मराठा आंदोलकांसोबत सरकारचा दगाफटका? रोहित पवारांचा गंभीर आरोप

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली असून हजारोंच्या संख्येने आंदोलकांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती लावली आहे. जरांगे पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की "मराठ्यांच्या अंगावर गुलाल उधळल्याशिवाय मी इथून जाणार नाही". यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या उपोषणाकडे लागले आहे. दरम्यान, या चळवळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दगाफटका होत असल्याचे आरोप पुढे येत आहेत....

महिला टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विश्वविजेत्या संघाचा गौरव

मुंबई | विशेष प्रतिनिधी भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी करत विश्वविजेतेपद पटकावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संघातील खेळाडूंचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या या विशेष समारंभात देशाचा तिरंगा उंचावणाऱ्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी खेळाडूंना संबोधित करताना सांगितले की, दृष्टिबाधित महिला खेळाडूंनी...

तळोजात ‘भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’चे लोकार्पण; वकिलांसाठी ऐतिहासिक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तळोजा | नवी मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने तळोजा, नवी मुंबई येथे स्थापन करण्यात आलेले देशातील पहिले ‘भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (BBATRC) हे वकिलांसाठी एक ऐतिहासिक आणि दिशादर्शक केंद्र ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या अत्याधुनिक प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस...

विधानसभेत पुणे शहराच्या वाहतूक व अतिक्रमण प्रश्नांवर आमदार हेमंत रासने यांचा ठाम आवाज! महापालिका प्रशासनावर सवालांचा भडीमार

मुंबई | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यावरील अतिक्रमण, पार्किंगची अराजक स्थिती आणि अनधिकृत होर्डिंग्ज या गंभीर समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका व पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर आमदार हेमंत रासने यांनी आज विधानसभेत आवाज उठवत ठोस कृतीची मागणी केली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पुणेकरांच्या जीवनाशी निगडीत या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करताना आमदार रासने यांनी प्रशासनाला सवाल केला की, "महापालिकेचे अतिक्रमणविरोधी...

मुंबईत मराठा आरक्षण आंदोलन थांबणार नाही; मनोज जरांगेंनी केला सरकारवर प्रहार, सर्व खटले ताबडतोब रद्द करा मागणी

मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीतून सुरू असलेले आंदोलन आजही जोरात सुरू आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगें पाटील यांनी आज राजधानी मुंबईतील आजाद मैदानावर बसलेल्या निराहार उपोषणाच्या आंदोलनादरम्यान राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी केंद्रित केले की, मराठवाड्यातील मराठा समाजाला कुनबी म्हणून मान्यता देणारा सरकारी निर्णय ताबडतोब घ्यावा आणि त्यासाठी शासनाकडून त्वरित सरकारी निर्णय (GR) जाहीर करावा. तसेच, त्यांनी सुचवले...

दादरच्या रामश्याम वाडीत पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज पाणी मिसळले; तत्काळ कारवाईने नागरिकांना दिलासा

मुंबई: दादर पश्चिम येथील रामश्याम वाडी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याची गंभीर बाब समोर आली होती. या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार, संसर्ग आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेता, या समस्येची तात्काळ दखल घेण्यात आली. प्रकरण लक्षात येताच महापालिका अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून संबंधित पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू करून...

हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प — राज्यात १० कोटी झाडांची लागवड, पर्यावरण संतुलनासाठी व्यापक योजना जाहीर

मुंबई | प्रतिनिधी :- राज्याला हरित व समृद्ध बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानासाठी १० कोटी वृक्षलागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी वर्षीही तितक्याच झाडांची लागवड करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वृक्षारोपण ही लोकचळवळ होण्यासाठी...

मुंबई विमानतळाचा जागतिक विक्रम! केवळ एकच रनवे वापरून एका दिवसात तब्बल 1036 उड्डाणं—जगातील सर्वात व्यस्त सिंगल-रनवे एअरपोर्टची नवी किमया

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अभिमानाचा क्षण निर्माण केला आहे. केवळ एकाच रनवेनं एका दिवसात तब्बल 1036 उड्डाणांची हाताळणी करून मुंबई विमानतळाने जगातील सर्वाधिक उड्डाणे हाताळणाऱ्या सिंगल-रनवे एअरपोर्टचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे मुंबई एव्हिएशन क्षेत्रात पुन्हा एकदा अव्वल क्रमांकावर पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात उड्डाणांची सुरळीत हाताळणी म्हणजे तंत्रज्ञान, परिपूर्ण समन्वय...

Copyright ©