Breaking News

Home Breaking News Page 89

मिठी नदी स्वच्छता घोटाळा उघड – ६५ कोटींचा अपहार उघडकीस; BMC अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात FIR, आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

0

मुंबई : मिठी नदी स्वच्छता प्रकल्पात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या प्रकरणात पहिला FIR दाखल केला आहे. याअंतर्गत मंगळवारी शहरातील ८ ते ९ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये ब्रुहनमुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्यांच्या आणि संबंधित कंत्राटदारांच्या घरांवर व कार्यालयांवर झडती घेण्यात आली.  तपासाची पार्श्वभूमी:महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे विधान...

पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा; चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठी 550 कोटींचा प्रस्ताव सादर

0

पुणे – पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे भेटीदरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव गडकरी यांच्याकडे सादर केला. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. हा प्रकल्प शिवाजी...

दूरदृष्टीपासून कृतीपर्यंत… पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रगतीचा नवा अध्याय सुरू केला!

0

नवी दिल्ली | भारताच्या विकासकथेतील नवा अध्याय लिहिताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी, ठाम नेतृत्वशैली आणि सतत कृतीशील राहण्याची वृत्ती देशाला नव्या उंचीवर नेत आहे. 'दूरदृष्टीपासून कृतीपर्यंत' हा मंत्र स्वीकारून मोदींनी केवळ योजना आखल्या नाहीत, तर त्यांची अंमलबजावणी करून विकासाची गतीही वाढवली आहे. नव्या उपक्रमांनी गती मिळवली प्रगतीलापायाभूत सुविधा, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत अशा उपक्रमांतून देशाचे स्वरूप...

२०१८ नंतर प्रथमच पुण्यात कडाक्याची थंडी; नववर्षात किमान तापमान १० अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज

0

पुणे : वर्ष २०२५ निरोप घेत असताना पुणेकरांना २०१८ नंतरची सर्वात थंड सकाळ अनुभवायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) शिवाजीनगर वेधशाळेने मंगळवार, ३० डिसेंबर रोजी किमान तापमान ९.९ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. मागील वर्षी याच दिवशी हेच तापमान तब्बल १७.६ अंश सेल्सिअस होते, त्यामुळे यंदाची थंडी अधिक तीव्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, २०१८ साली ३० डिसेंबर...

भाजप संघटन महोत्सवांतर्गत कार्यशाळा संपन्न! चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन, महाराष्ट्रभर सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

पुणे – भारतीय जनता पक्षाच्या संघटन महोत्सवांतर्गत पुणे विभागात भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत पक्षाच्या हृदयस्थानी असलेल्या राष्ट्रीय विचारसरणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी पक्षाचे माननीय राज्याध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय विचारधारेने प्रेरित असलेला पक्ष असून, तो सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी नेहमीच कटिबद्ध आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले. संघटन...

जामखेड गोळीबार प्रकरणात कुख्यात गुंड सागर उर्फ पैलवान मोहोळकरचा मृत्यू; 13 दिवस मृत्यूशी झुंज अपयशी

0

Jamkhed येथे ४ मार्च रोजी घडलेल्या थरारक गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेला कुख्यात गुंड सागर उर्फ पैलवान मोहोळकर याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या १३ दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. त्याच्यावर उपचारासाठी Sassoon General Hospital येथे दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी भरदिवसा जामखेड शहरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी मोहोळकरवर जवळून बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात...

“सीआयएसएफमध्ये देशातील पहिले ‘सर्व महिला बटालियन’ स्थापन; १००० हून अधिक महिला जवानांची नियुक्ती”.

0

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर २०२४ - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) सर्वप्रथम 'सर्व महिला बटालियन' स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. गृहमंत्रालयाने सोमवारी या बटालियनसाठी १०२५ महिला जवानांची भरती करण्यास मान्यता दिली असून, या विशेष महिला बटालियनचे नेतृत्व वरिष्ठ कमांडंट रँक अधिकारी करतील. महिला बटालियनद्वारे देशाच्या सुरक्षेतील योगदानाला नवी ओळख ही महिला बटालियन तयार करण्यामागे गृह मंत्री अमित शाह यांच्या...

देवभूमीला नवसंजीवनी — ५ पवित्र ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी ८८२ कोटींचा भव्य आराखडा!

0

मुंबई | महाराष्ट्रातील ५ पवित्र ज्योतिर्लिंगांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एकूण ₹८८२ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करून धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि स्थानिक विकासाला एकाच वेळी चालना देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे केवळ मंदिर परिसराचा विकासच होणार नाही, तर भाविकांच्या सोयीसुविधा, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार आहे. विकासाचा व्याप: या आराखड्यात...

“भारताची पाकिस्तानला शेवटची इशारा-कारवाई: संयम आणि शक्तीचा अनोखा मिलाफ!”

0

‘सुधर जाओ पाकिस्तान’ – हे शब्द आता विनंतीसारखे नाहीत, तर चेतावणीसारखे वाटू लागले आहेत. भारताने पाकिस्तानला अनेक वेळा शांततेची संधी दिली, पण दरवेळी पाकिस्तानने ती फुकट घालवली. आताच्या घडामोडी पाहता, ही भारताने दिलेली शेवटची आणि निर्णायक संधी असू शकते. पहलगाम हल्ल्याने पेटला भारत जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडवून आणलेला दहशतवादी हल्ला हा याच कटकारस्थानाचा एक भाग होता.या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा प्रत्यक्ष सहभाग...

चिंचवड विधानसभा क्षेत्रातील चिकलीत वीजपुरवठा स्थिर करण्याचे यशस्वी पाऊल! महावितरणच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांना दिलासा

0

भोसरी विधानसभा क्षेत्रातील चिकली येथील Jijamata Housing Society परिसरातील नागरिकांना दीर्घकाळ त्रास देणारी वीज पुरवठ्याची समस्या अखेर सुटली आहे. शरद नगर, रोड क्र. ६ (Jijamata Housing Society) येथील नागरिकांकडून वारंवार वीज खंडित होणे आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्याबाबत तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि अखेर समस्येचे समाधान करण्यात यश आले.    नागरिकांच्या तक्रारींवर महावितरण विभागाने तत्काळ...

Copyright ©