Breaking News
कात्रज येथील जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून; २४ तासांत आरोपींना मोहोळ, सोलापूर येथून अटक
पुणे | २६ एप्रिल २०२५ :- कात्रज परिसरात जमिनीच्या वादातून झालेल्या निर्घृण खुनानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, आंबेगाव पोलिसांनी तातडीने हालचाली करत केवळ २४ तासांत आरोपींना मोहोळ, सोलापूर येथून जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे. ही कारवाई पुणे शहर पोलिस दलाच्या कार्यक्षमतेचे आणखी एक उदाहरण ठरली आहे. पहाटेच्या अंधारात घडली क्रूर घटना दि. २० एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३:४५...
भारतीय सायकलिंगला गौरवशाली क्षण; हर्षवीर सिंग यांना ‘ब्ल्यू जर्सी’ने सन्मानित
पुणे | प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी एक अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला. मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या हस्ते सर्वोत्तम भारतीय सायकलपटू श्री. हर्षवीर सिंग यांना ब्ल्यू जर्सी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे भारतीय सायकलिंगच्या क्षितिजावर देशी खेळाडूंची चमक अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे. यावेळी स्पर्धेतील इतर विजेत्या भारतीय सायकलपटूंनाही पदके प्रदान करण्यात आली, तसेच...
मतदानाचा उत्सव, माणुसकीचा हात; ज्येष्ठ नागरिकांसाठी पुणे पोलिसांचा आदर्श उपक्रम
पुणे : लोकशाहीच्या महोत्सवात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असतो. वय, आजारपण किंवा हालचालीतील अडचणी या कुठल्याही कारणामुळे कोणाचाही मतदानाचा हक्क हिरावला जाऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी माणुसकीचा आणि जबाबदारीचा आदर्श दाखवला आहे. शहरातील विविध मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना मतदान करताना मदतीचा हात देत पुणे पोलिसांनी लोकशाहीचे खरे रक्षणकर्ते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. काठीचा आधार घेऊन आलेले आजी-आजोबा, व्हीलचेअरवर...
काळेपडळ पोलिसांची अवैध दारु अड्ड्यावर मोठी कारवाई; २०६५ लिटर हातभट्टी दारू जप्त, एक आरोपी अटकेत!
पुणे | प्रतिनिधी :- पुणे शहरातील अवैध दारू विक्रीविरोधात मोठी मोहीम राबवित काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने एका अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा मारून तब्बल २०६५ लिटर दारूसाठा जप्त केला आहे. सदर कारवाईत एक आरोपीस अटक करण्यात आली असून पोलिसांनी ही धाडसत्र प्रभावीपणे पार पाडले. दि. ११ जून २०२५ रोजी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस तपास पथकाने...
जंतरमंतरवर हिंदू संघटनांची महापंचायत – ‘वक्फ बोर्ड’ रद्द करण्याची जोरदार मागणी!
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत जंतरमंतर येथे विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत ‘वक्फ बोर्ड’ रद्द करण्याच्या मागणीसाठी भव्य महापंचायत आयोजित केली. हजारो हिंदू कार्यकर्ते, धर्मगुरू आणि संघटनांचे नेते या आंदोलनात सहभागी झाले. या वेळी विविध वक्त्यांनी वक्फ बोर्डच्या अधिकारांविषयी प्रश्न उपस्थित केले आणि हिंदू समाजाच्या हक्कांची मागणी केली. वक्फ बोर्डच्या ‘अन्यायकारक’ अधिकारांविरोधात संताप! महापंचायतीत उपस्थित असलेल्या नेत्यांनी आरोप केला की, वक्फ...
बिना सिम के बंद हो जाएंगे WhatsApp, Telegram समेत अनेक मेसेजिंग अॅप्स — केंद्र सरकारचा नवीन “SIM-बाइंडिंग” नियम लागू; जाणून घ्या काय बदलणार आहेत*
भारत सरकारने 30 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या नवीन निर्देशांनुसार, आता व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, Signal, Snapchat, ShareChat, JioChat आणि इतर मेसेजिंग अॅप्ससाठी “SIM-बाइंडिंग” अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमानुसार, आता एखाद्या मोबाइलवर ते अॅप्स चालवण्यासाठी त्या फोनमध्ये कार्यशील आणि नोंदणीकृत सिम कार्ड असणे आवश्यक आहे. जर सिम नसेल, बदलले असेल किंवा काढले गेले असेल, तर अँप आपोआप बंद होईल. नवीन कायदे...
कानपूरजवळ सबरमती एक्सप्रेसचे 20 डबे रुळावरून घसरले; रेल्वे पटरीवरील अडथळ्यामुळे अपघात.
कानपूरजवळ शनिवारी पहाटे अहमदाबादला जाणारी सबरमती एक्सप्रेस मोठ्या रेल्वे अपघाताचा बळी ठरली. कानपूर आणि भीमसेन स्थानकांदरम्यान रेल्वेच्या 20 डबे रुळावरून घसरले. प्राथमिक अहवालानुसार, रेल्वे इंजिन पटरीवर असलेल्या अडथळ्याला धडकले, ज्यामुळे हा अपघात घडला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "रेल्वे इंजिनाने पटरीवर ठेवलेल्या अडथळ्याला धडक दिली, ज्यामुळे डबे रुळावरून घसरले." कानपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राकेश वर्मा यांनी सांगितले की, 22...
अटल सेतूवर थरारक घटना: महिलेने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, वाहतूक पोलिसांच्या वेळीच केलेल्या कृतीने जीव वाचला
नवी मुंबई: अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५६ वर्षीय महिलेचा जीव नावाशेव्हा वाहतूक पोलिसांनी वाचवला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली, आणि या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. मुलुंड येथील राहणारी ही महिला आत्महत्या करण्याच्या उद्देशाने अटल सेतूवर आली होती. मात्र, वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि समयसूचकतेमुळे वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण मात्रे, यश...
दादरच्या रामश्याम वाडीत पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज पाणी मिसळले; तत्काळ कारवाईने नागरिकांना दिलासा
मुंबई: दादर पश्चिम येथील रामश्याम वाडी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याची गंभीर बाब समोर आली होती. या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार, संसर्ग आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेता, या समस्येची तात्काळ दखल घेण्यात आली. प्रकरण लक्षात येताच महापालिका अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून संबंधित पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू करून...
मुंबईत मुसळधार पावसाने सुरुवात, आज ऑरेंज अलर्ट जारी; विमानसेवा प्रभावित
"शुक्रवारी (जुलै 12) सकाळी मुंबईच्या काही भागांमध्ये मोसमी वर्षाची गरज, ज्याच्याने विविध क्षेत्रांमध्ये पाण्याची ओढ बसवली. आज महापावसाच्या अंदाजानुसार दिवसाला थंडगार अलर्ट जाहीर केला आहे. सुबहीच्या भारी पावसामुळे शहराच्या काही भागांमध्ये पाण्याची ओढ झाली, ज्यामुळे अंधेरी सबवे फ्लड केली आहे. या सबवे वर डोरपंजांची आणि ब्यारिकेड्सची मदत करण्यात आली आहे. आज दुपारी 4 वाजता समुद्रात 3.91 मीटरचा उच्च उच्चांक असेल,...









