0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 93

“स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा” मोहिमेला नवा आयाम! २२ थ्रीडी शिल्पांचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार!

(दि. २१ जुलै २०२५) – ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या कसबा मतदारसंघाच्या सौंदर्यीकरणाला आता नवीन उंची मिळत आहे. आमदार हेमंत रासने यांच्या पुढाकाराने आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, “स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा” या अभियानाअंतर्गत तयार झालेल्या २२ ठिकाणी उभारलेल्या थ्रीडी शिल्प कलाकृतींचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये मिशन अंतर्गत कसब्याचे क्रॉनिक स्पॉट्स...

“जय जवान जय किसान”चा संदेश देणारे लाल बहादूर शास्त्री हे देशासाठी दीपस्तंभ – उप आयुक्त अण्णा बोदडे

पिंपरी – “जय जवान जय किसान” ही क्रांतिकारी घोषणा देत संपूर्ण देशाला नवी दिशा देणारे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री हे केवळ थोर स्वातंत्र्यसैनिकच नव्हे, तर मूल्याधिष्ठित राजकारणाचे प्रतीक होते,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण...

लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई! – अट्टल घरफोड्या गुन्हेगाराला मध्यप्रदेशातून अटक, 6.39 लाखांचा ऐवज जप्त

९ दिवसांत गुन्हा उघडकीस! – पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासाची झलक पुणे शहरातील लोणी काळभोर पोलिसांनी अतिशय कौशल्याने आणि सातत्याने तपास करत मध्यप्रदेशातून घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक करून, सुमारे ₹६.३९,९००/- किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. गुन्हेगारी विश्वात वावर असलेल्या प्रतीक हिराचंद लिडकर (वय ३१) या आरोपीकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल हॅण्डसेट असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. घरफोडीची घटना...

ठाणे शहराच्या सौंदर्यात ऐतिहासिक भर; खाडीकिनारी २६० मीटर उंच भारतातील सर्वात उंच व्हिविंग टॉवरसह भव्य विकास प्रकल्पांचे सादरीकरण

मुंबई | ठाणे प्रतिनिधी ठाणे शहराला जागतिक दर्जाचे आधुनिक स्वरूप देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे आज सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणात ठाणे खाडीकिनारी उभारण्यात येणारा २६० मीटर उंच भारतातील सर्वात उंच व्हिविंग टॉवर हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या प्रकल्पांमुळे ठाणे शहराचा नकाशाच बदलणार असून पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. ठाणे खाडीकिनारी तब्बल...

मुंबईकरांसाठी कायमचा धोक्याचा इशारा! मिठी नदीचा रौद्र इतिहास आणि घोटाळ्यांची काळी छाया

मुंबई : मान्सून म्हणजे मुंबईकरांसाठी नेहमीच कसोटीचा काळ. रस्त्यांवरील पाणी, ठप्प झालेली लोकल सेवा आणि तासन्‌तास ट्रॅफिकमध्ये अडकलेले प्रवासी हा दरवर्षीचा चित्रपट जणू नित्याचा झाला आहे. याच काळात मुंबईकरांना सर्वाधिक भीती वाटते ती मिठी नदीची. तिचे नाव गोड असले तरी इतिहास मात्र वेगळाच सांगतो. सतत वाढणारा जलस्तर आणि स्थलांतरित नागरिक सध्या मिठी नदीचा जलस्तर 3.9 मीटरपर्यंत पोहोचला आहे. कुर्ला, सायन, चुनाभट्टीसह...

दौंड: ऊसतोडणी करताना बिबट्याचा हल्ला; शेतकरी महिलेचा मृत्यू, कडेठाण परिसरात भीतीचे वातावरण,

दौंड, पुणे: कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लताताई बाबन ढवळे (वय ५०) असे या मृत महिलेचे नाव असून, ही घटना शनिवारी (ता. ७) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेचे तपशील: शनिवारी दुपारी लताताई ढवळे या आपल्या ऊसतोडणीच्या शेतात काम करत होत्या. काम करत असतानाच बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्यांना ऊसाच्या फडात ओढून...

पुणे मेट्रो मंडई स्टेशनच्या ग्राउंड फ्लोअरवर वेल्डिंगदरम्यान लागलेल्या आगीनं धुराचे लोट; पाच अग्निशमन गाड्यांच्या मदतीने पाच मिनिटांत आग आटोक्यात.

0

पुणे: मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पुणे मेट्रोच्या मंडई स्टेशनच्या ग्राउंड फ्लोअरवर ठेवलेल्या फोम मटेरियलला अचानक आग लागली. आगीमुळे संपूर्ण स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले. पुणे अग्निशमन विभागाने तत्काळ पाच अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवले आणि अवघ्या पाच मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. वेल्डिंगदरम्यान लागली आग प्राथमिक माहितीनुसार, स्टेशनच्या कामादरम्यान वेल्डिंगचे काम...

राज्यातील २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या – गृह विभागाचा मोठा निर्णय, सुरक्षा व्यवस्थेत नवीन घडी!

मुंबई | प्रतिनिधी: महाराष्ट्र गृह विभागाने गुरुवारी २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत राज्यातील पोलिस यंत्रणेमध्ये महत्त्वपूर्ण फेरबदल केले आहेत. या बदल्यांमुळे विविध जिल्ह्यांतील कायदा-सुव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता असून, नवीन अधिकाऱ्यांवर अनेक अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या बदल्यांची झलक: रायगड जिल्ह्यात आंचल दलाल यांची अधिक्षक म्हणून नियुक्ती झाली असून त्या पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या पत्नी आहेत. पालघर जिल्ह्यात यतीश देशमुख यांनी...

मराठी तरुणीला परप्रांतिय तरुणाकडून अमानुष मारहाण; कल्याणमध्ये संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

कल्याण, ठाणे: कल्याणमधील एका व्यावसायिक संकुलात काम करणाऱ्या मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय तरुणाकडून सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ही घटना कल्याणमधील एका नामांकित बिल्डिंगमधील रिसेप्शन भागात घडली. मारहाण करणारा परप्रांतिय तरुण अचानकपणे त्या मराठी तरुणीवर धावून गेला आणि तिच्या चेहऱ्यावर...

शरद पवार यांचे फडणवीस यांना परखड उत्तर: ‘लोकशाहीचे रक्षण करणे म्हणजे चुकीचे कसे?’

0

सोलापूर: माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनद्वारे मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लोकशाही प्रक्रियेच्या स्वच्छतेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना पराभव मान्य करण्याचा सल्ला दिल्यानंतर पवार यांनी त्यांना परखड उत्तर देत लोकशाही टिकवण्यासाठी जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. ईव्हीएमच्या मुद्द्यावर शरद पवारांची स्पष्ट भूमिका मारकडवाडी येथील ग्रामसभेत बोलताना...

Copyright ©