मावळ तालुक्यात पर्यावरणपूरक ऐतिहासिक निर्णय – विदेशी वृक्ष काढून स्थानिक प्रजातींची लागवड; जैवविविधतेला मिळणार नवा श्वास
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मावळ तालुक्यात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सह्याद्री देवराई संस्था आणि पुणे उपवनसंरक्षक कार्यालय (पुणे विभाग) यांच्यातील करारावर आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. या करारानंतर सोमाटणे, गहुंजे आणि भंडारा डोंगर परिसरात विदेशी वृक्षांची जागा भारतीय स्थानिक प्रजाती घेणार आहेत. गेल्या काही दशकांत सबबाबूल, ग्लिरिसीडिया यांसारख्या विदेशी जातींचा परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रसार...
चारोली परिसरात बिबट्याचा वावर! नागरिकांनी घ्यावी काळजी, वनविभाग सज्ज
चारोली बुद्रुक परिसरातील दाभाडे वस्तीमध्ये बिबट्या मादी आणि तिची दोन बछडी आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. वनविभागाचे अधिकारी श्री. ई. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच आमचे सहकारी श्री. अनिकेत गायकवाड यांच्या सहकार्याने ट्रॅप कॅमेरे व यंत्रणा...
के.सी. वेणुगोपालांचा भाजपवर पलटवार : “अमित शहा गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्यांना अटक झाली होती, आम्हाला नैतिकता शिकवू नका!”
काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्यांकडून सतत "नैतिकता" या मुद्द्यावर भाष्य होत असताना, वेणुगोपाल यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्यांना अटक झाली होती. त्यामुळे भाजपकडून आम्हाला नैतिकतेचे धडे देण्याची आवश्यकता नाही." त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली...
लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो! पर्यटकांची मोठी गर्दी; प्रशासन सतर्क
लोणावळा, १६ जून २०२५: पावसाच्या संततधारामुळे लोणावळ्याच्या प्रसिद्ध भुशी धरणात जलस्तर झपाट्याने वाढत असून, आज सकाळपासून धरणातून पाणी वाहू लागले आहे. पर्यटकांमध्ये या घटनेमुळे उत्साहाचे वातावरण आहे. विशेषतः शनिवारी आणि रविवारी होणारी गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना अधिक कडक केल्या आहेत. संततधार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ मुळशी, पवना, आंधा आणि इतर घाटमाथ्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर असल्याने भुशी...
मुंबईत डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय! MMRDA आणि NPCI यांच्यात ऐतिहासिक करार, BKC येथे NPCI चे जागतिक मुख्यालय उभारणार
मुंबई :- महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र आहे. या अर्थसत्ता आणि तंत्रज्ञानाच्या केंद्रबिंदूत आता आणखी एक मोठी भर पडली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या करारानुसार BKC (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) येथे NPCI चे जागतिक मुख्यालय उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री...
किराणा दुकान चालकाला पोलिसांकडून थप्पड; अधिकाराचा गैरवापर की मनमानी? परिसरात संतापाची लाट
पुणे : किराणा दुकान चालवणाऱ्या एका सामान्य नागरिकाला एका पोलिस कर्मचाऱ्याने भरदिवसा थप्पड मारल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांकडून सामान्य जनतेवर होणारा अशा प्रकारचा वर्तणूक म्हणजे स्पष्टपणे अधिकाराचा गैरवापर असल्याची तीव्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. पोलिसांनी कायदा रक्षक न बनता कायदा भंग करणारे होऊ नये – नागरिकांची...
हडपसर पोलिसांचे यशस्वी ऑपरेशन; चांदीचे २ लाखांचे दागिने जप्त, ४ गुन्ह्यांची उकल
पुणे शहरातील हडपसर परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली होती, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हडपसर पोलीस स्टेशनच्या सतर्क तपास पथकाने केवळ ३ विधिसंघर्षित बालकांना अटक करून थेट ४ घरफोडी प्रकरणांचा छडा लावला आहे. दि. २ जून २०२५ रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना हडपसर पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड आणि त्यांचा तपास पथक...
पुण्यात भरदिवसा खून! आरोपीस घटनास्थळावरून पळताना अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची तत्पर कारवाई
पुणे | पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना ११ जुलै २०२५ रोजी समोर आली. वैष्णवी बिल्डिंगजवळील एचडीएफसी एटीएम समोर, सार्वजनिक ठिकाणी भरदिवसा झालेल्या या खुनानं परिसरात खळबळ माजवली आहे. फक्त काही तासांत आरोपीस ओळखून त्याला अटक करून पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या वेगवान व कुशल तपास कौशल्याचं दर्शन घडवलं. घटनेचा तपशील दिनांक ११ जुलै २०२५, सायंकाळच्या...
‘ऊर्जासंपन्न महाराष्ट्र’चा आणखी एक टप्पा पूर्ण! तिल्लारी जलविद्युत प्रकल्पासाठी 1008 कोटींचा सामंजस्य करार – 240 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारणार
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा सुरक्षेसाठी आणि हरित भविष्यासाठी घेतल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण पावलांपैकी एक म्हणजे तिल्लारी उदंचन जलविद्युत प्रकल्प. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था, वारणानगर यांच्यात आज 240 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या सामंजस्य करारामुळे केवळ ऊर्जा उत्पादनास गती मिळणार नाही, तर 1008...
*”मुख्य मंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्तआमदार अमित गोरखे यांचे सामाजिक उत्तरदायित्व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे योगदान!”
*"मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे यांचे सामाजिक उत्तरदायित्व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे योगदान!"* मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सन्मान करीत व त्यांच्या 'उत्सव नव्हे, उत्तरदायित्व!' या मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणादायी संकल्पनेनुसार आमदार श्री. अमित गोरखे यांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासली. आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस...












