महाराष्ट्राच्या राजकारणात राऊतांचा मोठा धमाका, शिंदे यांचा संयमित पण ठाम प्रतिसाद
महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात पुन्हा एकदा तापमान वाढवणारे घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या जोरदार वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राऊत यांनी सरकारवर थेट टीकेचे बाण सोडत अनेक गंभीर आरोपांची सरबत्ती केली. त्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असली तरी, शिंदे गटाकडून तितकाच संयमित पण ठाम प्रतिसाद देण्यात...
अजित पवार यांचा भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू — बारामतीत ६ जणांचा समावेश
महाराष्ट्र | प्रतिनिधी :- आज सकाळी बारामती (पुणे जिल्हा) येथे झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंत पवार यांचं निधन झालं आहे. विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना दुर्घटनाग्रस्त झालं आणि त्यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे, याची माहिती विविध वृत्तसंस्थांनी यापूर्वी दिली आहे. अजित पवार हे नुकताच चार प्रचार सभांसाठी मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत होते. अपघात सकाळी लँडिंगच्या...
नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार – सभापती संजय नाना काटे
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यांच्या जीवनमानात अधिक सुधारणा करण्यासाठी नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची सर्वसमावेशक संरचना तयार करण्यात येणार आहे. शहराचा विकास करताना नागरिकांच्या आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत नियोजनबद्ध पद्धतीने कामे राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे सभापती संजय नाना काटे यांनी दिली. शहर सुधारणा समितीची बैठक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील...
संसद भवनात ३० हून अधिक देशांच्या प्रतिनिधींची भेट; भारतीय लोकशाही व्यवस्थेचे कौतुक
नवी दिल्लीतील ऐतिहासिक Parliament House येथे आज ३० हून अधिक देशांमधून आलेल्या खासदार आणि प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाशी विशेष भेट घेण्यात आली. विविध देशांतील संसद सदस्य, धोरणकर्ते आणि प्रतिनिधींनी भारताच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेबद्दल सखोल माहिती घेत संवाद साधला. या भेटीदरम्यान लोकशाही व्यवस्था, संसदीय परंपरा, सांस्कृतिक संबंध तसेच सध्याच्या जागतिक घडामोडींवर अर्थपूर्ण चर्चा झाली. विविध देशांतील प्रतिनिधींनी भारताच्या संसदेची कार्यपद्धती, लोकशाही मूल्ये आणि...
“सबंध महाराष्ट्राच्या, माझ्या लाडक्या दादांना… अखेरचा प्रणाम!” – अदिती तटकरे
मुंबई | प्रतिनिधी सबंध महाराष्ट्राच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे, जनतेच्या सुख-दुःखाशी नाते जपणारे स्व. अजितदादा पवार यांना अखेरचा प्रणाम अर्पण करताना राज्यभरातून अश्रूंनी भरलेली श्रद्धांजली वाहिली जात आहे. या शोकाकुल वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली भावना— “सबंध महाराष्ट्राच्या, माझ्या लाडक्या दादांना… अखेरचा प्रणाम!”— ही आज प्रत्येक मराठी मनाची हाक बनली आहे. अजितदादा हे केवळ एक राजकीय...
दादरच्या रामश्याम वाडीत पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज पाणी मिसळले; तत्काळ कारवाईने नागरिकांना दिलासा
मुंबई: दादर पश्चिम येथील रामश्याम वाडी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याची गंभीर बाब समोर आली होती. या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार, संसर्ग आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेता, या समस्येची तात्काळ दखल घेण्यात आली. प्रकरण लक्षात येताच महापालिका अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून संबंधित पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू करून...
पुण्यात एनडीएच्या १४८व्या बॅचचा दीक्षांत समारंभ भव्य स्वरूपात पार पडला; देशासाठी सज्ज ३३६ कॅडेट्स!
प्रतिनिधी | पुणे | राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA), खडकवासला येथे १४८व्या कोर्सचा दीक्षांत समारंभ आज हबीबुल्ला हॉल येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे मुख्य अतिथी प्रा. (डॉ.) पूनम टंडन, कुलगुरू, दीन दयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठ, उत्तर प्रदेश होत्या. या समारंभात एकूण ३३६ कॅडेट्सनी पासिंग आऊट केले. यामध्ये १७ मैत्रीपूर्ण परदेशातील कॅडेट्सचाही समावेश होता, ज्यांना एनडीएमधील प्रशिक्षणानंतर पदवी प्रदान...
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाकडे यशस्वी वाटचाल: आर्थिक विकास, सहकार आणि सामाजिक न्यायात राज्याची आघाडी*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची विकासाकडे यशस्वी वाटचाल: आर्थिक विकास, सहकार आणि सामाजिक न्यायात राज्याची आघाडी* - आमदार अमित गोरखे यांची विधानपरिषदे मध्ये 260 अंतर्गत प्रस्तावावर भाष्य विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी सभागृहात बोलताना महायुती सरकारचे आणि मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत राज्याच्या विकासाचा सर्वंकष लेखाजोखा सादर केला. यावेळी सभागृहात बोलताना ते म्हणाले की, फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने...
वानवडी पोलिसांची थरारक कामगिरी – २४ तासांत गुन्हा उघडकीस; ५.८७ लाखांचे दागिने हस्तगत
पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या तपासपथकाने अतिशय कुशल तपास करत अवघ्या २४ तासांच्या आत तब्बल ₹५,८७,०५० किमतीचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने हस्तगत करून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी बळकट केला आहे. प्रकरण असे की, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सोपानबाग येथे राहणारे रिटायर्ड विंग कमांडर आणि त्यांची पत्नी हे धावपळीत व घाबरलेल्या अवस्थेत वानवडी पोलीस ठाण्यात आले....
“पुणेकरांचा जनसहभाग अनोखा! मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या संकल्पानिमित्त ३०,३३८ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन”
पुणे शहराने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचा सुंदर आदर्श समोर ठेवत इतिहास रचला आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या संकल्पापोटी आयोजित ‘रक्तदान महासंकल्प दिवस’ उपक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ३०,३३८ रक्तपिशव्यांचे संकलन करून नवा विक्रम केला आहे. या उपक्रमाअंतर्गत पुणे शहरातील ५६ रक्तदान शिबिरांचे जाळे उभे करण्यात आले होते. शहराच्या विविध भागांमध्ये युवापिढीपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून...











