महाराष्ट्र
स्व. हशु अडवाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!
चेंबूर, २६ फेब्रुवारी २०२५: स्व. हशु अडवाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात त्यांनी हशु अडवाणी यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करत त्यांची प्रेरणादायी वाटचाल नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सामाजिक कार्यात हशु अडवाणी यांचा महत्त्वाचा वाटा! ▪️ स्व. हशु अडवाणी हे समाजसेवेचे द्रष्टे नेते होते, त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक...
ग क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने थेरगाव तसेट रहाटणी येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत मजल्यांच्या बांधकामांवर महानगरपालिकेची निष्कासनाची कारवाई.
पिंपरी, दि. १५ जुलै २०२५ : आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अतिक्रमण कारवाईत थेरगाव व रहाटणी येथील महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेल्या मजल्यांचे तसेच पत्रा शेडचे १३,३१५ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली ८ अनधिकृत बांधकामे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली. थेरगाव येथील कारवाईमध्ये ग क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय...
मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर जेरबंद; ९ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या ‘सोन्या’ कांबळेला अटक
Pune : पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाला मोठे यश मिळाले आहे. तब्बल ९ महिन्यांपासून मोक्का गुन्ह्यात फरार असलेला आरोपी आदित्य उर्फ सोन्या कांबळे याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाने अचूक माहितीच्या आधारे केली. वरिष्ठांकडून गंभीर गुन्हे तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत...
भारत सागरी महासत्ता होण्यात महाराष्ट्र अग्रगण्य : जेएन पोर्ट टर्मिनल फेज-2 उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
नवी मुंबई : देशाला सागरी अर्थव्यवस्थेत महासत्ता बनविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2 च्या विस्तारामुळे भारताच्या सागरी क्षमतेत प्रचंड वाढ झाली असून, महाराष्ट्र यामध्ये प्रमुख भूमिका बजावणार आहे. “भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उरण (रायगड) येथे केले. महत्त्वाचा सोहळा –...
सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीशांसह चौघांवर ५ लाखांच्या लाच प्रकरणी गुन्हा दाखल.
सातारा : सातारा जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह अन्य तीन जणांविरोधात ५ लाख रुपयांच्या लाच मागणीप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात न्यायाधीशांसोबतच किशोर खराट आणि आनंद खराट या दोन खाजगी व्यक्तींचा समावेश असून, त्यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच प्रकरणाची पार्श्वभूमी तक्रारदार महिलेच्या वडिलांना ऑक्टोबर महिन्यात फसवणूक प्रकरणात अटक झाली होती. सध्या ते न्यायालयीन...
येरवड्यात दहशत माजवणारा फरार गुंड अखेर जेरबंद! पोलिसांची कौतुकास्पद कारवाई — जुन्या वैमनस्यातून केलेली तोडफोड उघड
पुणे — येरवडा परिसरात स्वतःच्या नावाची दहशत निर्माण करण्यासाठी तोडफोड करणारा आणि पोलिसांचा डोकेदुखी ठरलेला फरार आरोपी समीर शब्बीर शेख (वय २७) अखेर पोलिसांच्या सापळ्यात सापडला आहे. यापूर्वी MPDA आणि MCOCA सारख्या गंभीर कारवाईनंतरही हा आरोपी पुन्हा दहशतीचा मार्ग अवलंबत होता. जामिनावर सुटताच त्याने परिसरात पुन्हा हाणामारी, तोडफोड आणि धमकावणे सुरू केले होते. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा क्रमांक ७०६/२०२५,...
मोठा गौप्यस्फोट! निलंबित PSI रंजीत कसले पुण्यातून अटक; EVM घोटाळा व बनावट एन्काउंटर प्रकरणात सरकारवर गंभीर आरोप
पुणे / बीड: निलंबित पोलीस उपनिरीक्षक रंजीत कसले याला बीड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे पुण्यातील स्वारगेट येथील एका हॉटेलमधून अटक केली. तो दिल्लीहून गुरुवारी पुण्यात आला होता आणि पुणे किंवा बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे त्याने सोशल मीडियावर जाहीर केले होते. ₹५० कोटींचा घोटाळा? सरकारवर थेट आरोप अटकेच्या आधी कसलेने सोशल मीडियावर एकापेक्षा एक धक्कादायक व्हिडिओ पोस्ट करून सरकारवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर...
लोणीकंद येथे भरधाव टेम्पोचा अपघात; चालक ठार, क्लिनर गंभीर जखमी – वाहतुकीच्या नियमांकडे केले दुर्लक्ष
पुणे शहराजवळील लोणीकंद परिसरात २९ जून २०२५ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता एक भीषण अपघात झाला. खंडोबा माळ, लोणीकंद येथे भरधाव वेगात असलेला टेम्पो मागून ट्रेलरवर आदळून टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना केसनंद रोडने नगर रोडकडे जात असताना घडली. अपघातात मृत झालेल्या टेम्पो चालकाचे नाव ईश्वर बाळासाहेब उगले (वय ३४...
मुंबईत फेब्रुवारीतच उष्णतेचा कहर! उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम, नागरिकांनी घ्यावी काळजी
मुंबई :- मुंबईत सध्या उष्णतेची लाट पसरली असून फेब्रुवारी महिन्यातच तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई आणि परिसरासाठी यलो अलर्ट जारी केला असून, पुढील काही दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. IMD चा इशारा – तापमान वाढीचा ट्रेंड चिंताजनक भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार २८ फेब्रुवारी रोजी तापमान कमाल ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. जागतिक...
अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा यांची पावसाळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक व पहाणी दौरा
पिंपरी, २३ मे २०२५ : पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यात घडणाऱ्या घटनांसह कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी शासनाने पूरग्रस्तांना दिलेली मदत वेळेत पोहोचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याची खबरदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही...














