महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 203

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थांनी सोशल मिडीयाद्वारे हजारो मित्रांना व्हाट्सअपद्वारे दिला वाचनाचा संदेश…

पिंपरी : ज्ञान, विज्ञान आणि प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणारे थोर शास्तज्ञ, भारतरत्न,माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला.      महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी...

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यावेळी या स्पर्धेचे बोधचिन्ह, जर्सीचे अनावरण करण्यात आले तर शुभंकर प्रदर्शित करण्यात आले. या ऐतिहासिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, युसीआय (Union Cycliste International) आणि इतर संबंधित संस्थांसोबत समन्वय साधून काम सुरू असल्याची माहिती...

जलसंवर्धनातून विकसित महाराष्ट्र घडवूया – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

नागपूर – “जलसंवर्धन हा काळाची गरज आहे. भविष्यातील पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी सांडपाण्याचा पुनर्वापर करून ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे,” असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पात नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा केला जात असल्याचे उदाहरण देत त्यांनी जलपुरवठ्याच्या पर्यायी स्रोतांच्या वापराचे महत्त्व अधोरेखित...

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा : राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यापुढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका निर्मितींचे काम अखंडपणे सुरु राहील. या दर्जेदार सदनिकांमुळे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सातारा येथील वृंदावन पोलीस टाऊनशिप आणि...

गणेशोत्सवाची गोड बातमी! पगार आधीच, कोकणगावकऱ्यांसाठी टोलमाफी; राज्य सरकारचे दुहेरी गिफ्ट

मुंबई : महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नोकरदार, निवृत्तीवेतनधारक आणि गणेशभक्तांना दुहेरी दिलासा दिला आहे. सणाच्या आनंदात कोणतीही आर्थिक किंवा प्रवासातील अडचण येऊ नये, यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पगार पाच दिवस आधीच ऑगस्ट महिन्याचा पगार 1 सप्टेंबरऐवजी 26 ऑगस्ट रोजीच खात्यात जमा होणार आहे. यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शैक्षणिक संस्था, कृषी व अकृषी विद्यापीठातील अधिकारी...

संशोधन म्हणजे फक्त शोधनिबंध नव्हे, तर शेतकऱ्याच्या जीवनात दिसणारा बदल – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी आपल्या संशोधनातून थेट शेतकऱ्याच्या उत्पादनक्षमतेत, उत्पन्नात आणि टिकाऊ शेतीत परिवर्तन घडवतील अशा प्रकारचे  निष्कर्ष द्यावेत, संशोधन म्हणजे फक्त शोधनिबंध नव्हे, तर शेतकऱ्याच्या जीवनात दिसणारा बदल असून हीच खरी मोजमापाची कसोटी आहे, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास...

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! — सात जलाशय 97.68% क्षमतेने भरले; पाणीसाठ्यात मोठी वाढ

मुंबई : मुंबईकरांसाठी पाण्याच्या पुरवठ्याबाबत आनंदाची बातमी आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ताज्या आकडेवारीनुसार, शहराला पिण्याचे पाणी पुरवणारे सातही जलाशय तब्बल 97.68 टक्के क्षमतेने भरले आहेत. सध्या या तलावांमध्ये एकूण 14,13,808 दशलक्ष लिटर पाणी साठवलेले आहे. यामुळे मुंबईतील पाणीटंचाईची भीती काही काळासाठी तरी दूर झाली आहे. महानगरपालिकेकडून दररोज मुंबईला Upper Vaitarna, Modak Sagar, Tansa, Middle Vaitarna, Bhatsa, Vehar आणि Tulsi...

सांगलीत संभाजीराव भिडे गुरुजींची भेट; ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास’ व्रताचे पालन करण्याचे आवाहन

सांगली : ‘Shri Shivpratishthan Hindusthan’ चे संस्थापक गुरुवर्य Sambhaji Bhide गुरुजी यांची सांगली येथील प्रवासादरम्यान भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचा योग आला. या भेटीत धर्म, राष्ट्र आणि समाजजागृतीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. सध्या गुरुजी ‘धर्मवीर Sambhaji Maharaj बलिदान मास’ व्रताचे पालन करत असून, हिंदू समाजात जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. या व्रतामध्ये धर्मरक्षण, संस्कृती जतन, स्वसंरक्षणाची जाणीव आणि सामाजिक...

पुणे शहरात मोठी धडक कारवाई : परिमंडळ ४ पोलिसांकडून अंमली पदार्थ विक्रेत्यांवर गजाआड, ४ किलो ६६४ ग्रॅम गांजा जप्त

पुणे : शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आणखी एक धडाकेबाज कारवाई केली आहे. परिमंडळ ४ गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेत अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कडक कारवाई करत ४ किलो ६६४ ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची बाजारभाव किंमत तब्बल ₹८८,६६० इतकी आहे. कशी झाली कारवाई? २१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वाजल्यापासून पोलिसांनी विशेष पथक तयार करून...

“अहिल्यानगर-श्रीरामपूर ते तळेगाव दाभाडे—शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत विजयी प्रवेश; राजकारणात मोठा भूचाल!”

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेतील उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष आणि सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.या भव्य प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार असल्याचे पाहिले जात आहे. ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेना सचिव राम रेपाळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी...

Copyright ©