मुंबई

Home मुंबई Page 49

मुंबई, पुणे, रायगडसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट; नागरिकांनी खबरदारी घ्यावी

मुंबई – भारत हवामान विभागाने (IMD) शनिवारी मुंबईसाठी ढगाळ आकाश आणि हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सतत पावसाळी पावसामुळे शहरात पाणी साचणे आणि वाहतूक खंडित होणे या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. येत्या काही तासांत अधिक पाऊस अपेक्षित असल्यामुळे हवामान विभागाने मुंबई शहर व उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. IMD च्या अंदाजानुसार, मुंबईसह...

मिडनाईट पवना लेक कॉटेज – निसर्गाच्या सान्निध्यात शांततेचा अनुभव, ग्रीष्मकालीन सुट्टीसाठी परिपूर्ण ठिकाण!

0
Midnight Resort

"मिडनाईट पवना लेक कॉटेज" – निसर्गाच्या सान्निध्यात शांततेचा श्वास घ्या!पवना लेकच्या कुशीत अनुभव घ्या विश्रांती, निसर्ग, आणि निवांत क्षणांचा! तुमचं सिटी लाईफमधलं गडबडीतलं जीवन थोडं बाजूला ठेवा आणि निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवा – तेही मिडनाईट पवना लेक कॉटेजमध्ये! पवना लेकच्या नयनरम्य किनाऱ्यावर वसलेलं हे कॉटेज म्हणजे शांतता, सौंदर्य आणि सुखद वास्तव्य यांचा परिपूर्ण संगम! प्रमुख वैशिष्ट्ये: 🌊 दृश्य सौंदर्य:पवना लेकच्या दरीतून...

25 हजार सरपंचासोबत मुख्यमंत्र्यांनी साधला ऑनलाईन संवाद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सरपंच संवाद हा 'क्यूसीआय'ने तयार केलेला प्लॅटफॉर्म, देशभरातील सरपंचांचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. आज त्याच्यावर पंचवीस हजार  सरपंचांसोबत एकावेळी आपण संवाद साधत आहोत ही अभिनंदनीय बाब आहे.  या संवादातून ग्रामविकासात आलेली  प्रगल्भता लक्षात येते. अशा सशक्त संवादातून निश्चितपणे आपण समृद्ध राज्य आणि समृद्ध देश तयार करू ,असे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री यांच्या वर्षा  शासकीय निवासस्थानी आयोजित क्वालिटी कौन्सिल...

अंबरनाथ पूर्वेत जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य; थेट संवादातून तातडीने निवारण

अंबरनाथ : लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व्हावा तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने अंबरनाथ पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित भेटीगाठींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या, मागण्या आणि सूचना मांडत जनसंपर्क कार्यालयात हजेरी लावली. या वेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, गटार स्वच्छता, मालमत्ता कर, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, शासकीय योजनांचा लाभ तसेच स्थानिक...

राज्यातील १७ हजार गावांना सामुदायिक वन हक्क देण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भर; आदिवासी विकासासाठी त्वरित कार्यवाहीचे निर्देश

मुंबई : राज्यातील १७ हजार गावांना सामुदायिक वन हक्क मिळण्यास पात्र असून, आतापर्यंत ५ हजार गावांना सामुदायिक वन हक्क प्रदान करण्यात आले आहेत. उर्वरित गावांना लवकरात लवकर वन हक्क मिळवून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग व संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात वन हक्क कायदा २००६ च्या...

रहस्यमय मृत्यूचे गूढ उलगडले – भिंतीवरचा अर्धवट पासवर्ड ठरला धागा

मुंबई : गोरेगाव ओबेरॉय स्क्वेअर कॉम्प्लेक्समध्ये 14 ऑगस्ट रोजी घडलेल्या 17 वर्षीय प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीच्या मृत्यूने संपूर्ण शहर हादरले होते. 23व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर या मृत्यूचे गूढ उलगडले असून, हा प्रकार आत्महत्या नसून दुर्दैवी अपघात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही तरुणी अकरावीमध्ये शिक्षण घेत होती आणि पुढील उच्च शिक्षणासाठी...

माता रमाबाई नगरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जीर्ण पाईपलाईन तातडीने बदलण्याची मागणी

मुंबई :भांडुप पूर्व येथील प्रभाग क्रमांक ११४ मधील माता रमाबाई नगर परिसरात पिण्याच्या पाण्यात दूषित घटक मिसळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नळातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून पाण्याचा रंगही गढूळ दिसत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली...

सह्याद्री अतिथीगृहात सौहार्दपूर्ण भेट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी सरन्यायाधीश भूषण गवईजी यांच्याशी संवाद

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे देशाचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवईजी यांनी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले. ही भेट अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. न्यायव्यवस्था, लोकशाही मूल्ये, संविधानाची महत्ता तसेच देशाच्या प्रगतीतील न्यायसंस्थेची भूमिका यासंदर्भात दोन्ही मान्यवरांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूषण गवईजी...

उल्हासनगरमध्ये शिवसेनेला निर्णायक बळ – वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा

उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय हालचालींमध्ये शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या नगरसेविका सुरेखा सोनवणे आणि नगरसेवक विकास खरात यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या दोन्ही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही...

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन; मंत्रीमंडळातील मान्यवरांनी जनजागृतीचे केले आवाहन

आझाद मैदान, मुंबई मुंबईत आज नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित भव्य आणि जनजागृतीपर प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात राज्यातील मान्यवर मंत्री, कायदेतज्ज्ञ, पोलीस अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नवीन कायद्यांबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उभारण्यात आलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. या विशेष प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मंत्रीमहाशयांनी नवीन कायद्यांची गरज, त्यामागील...

Copyright ©