उद्योगमंत्री उदय सामंत रुग्णालयात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, प्रकृतीत सुधारणा
मुंबई | महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात नागपूर येथे पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उदय सामंत यांनी सक्रिय सहभाग घेतला...
हिंदमातामध्ये पुन्हा पूरस्थिती; BMC च्या अपयशावर पावसाचं खापर, नागरिक संतप्त
मुंबई | २८ मे २०२५ —मुंबईच्या हिंदमाता परिसरात सोमवारच्या पहिल्या जोरदार पावसात पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, आणि नेहमीप्रमाणे महापालिकेचे अपयश समोर आले. बीएमसीने यावेळी देखील पावसावर जबाबदारी ढकलत सांगितले की, "मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर आल्यामुळे पंप सुरू करायला उशीर झाला." हिंदमात्याचा दरवर्षीचा पूरकाळ हिंदमाता हा परिसर दरवर्षी मान्सून आणि अगोदरच्या पावसात जलमय होतो. मागील दोन वर्षांत या ठिकाणी ११...
शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना नमन; कामगार हक्क आणि स्वाभिमानाचा वारसा अधोरेखित
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज मुंबईतील द सेंट रेजिस हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेनेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा, कार्याचा आणि कामगार हितासाठीच्या संघर्षाचा गौरव करत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेवक श्री. निशिकांत शिंदे, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस श्री. दिलीप जाधव, युनिट अध्यक्ष श्री. विवेक करलकर, हॉटेल...
कर्तव्यावर असताना वीरमरण; मुंबई पोलीस अंमलदार विदीप जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई | प्रतिनिधी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विदीप जाधव यांचे कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघाती निधनाने संपूर्ण पोलीस दलासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा बजावत असताना त्यांचे अकाली जाणे ही अत्यंत दुःखद व हृदयद्रावक घटना आहे. विदीप जाधव हे एक कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि मेहनती पोलीस अंमलदार म्हणून ओळखले जात होते. नेहमीच जबाबदारीने काम करत, कायदा-सुव्यवस्थेचे...
महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सर्व ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार – राजदूत विशाल शर्मा
मुंबई, दि.20 : पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोमध्ये स्थापित करण्यात आल्याने या घटनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील नागरिकांना डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची तसेच शिक्षण, मानवाधिकार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची ओळख करून देणे, हाच या उपक्रमाचा मुख्य...
मन सुन्न करणारी घटना: नव्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा झाड कोसळून मृत्यू
विक्रोळी | मुंबई | २८ मे २०२५ — मुसळधार पावसात विक्रोळीतील एका बागेत उभ्या असलेल्या झाडाखाली कोसळून तेजस नायडू या २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तेजस याच दिवशी नवीन मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीवर रुजू होणार होता. मात्र पावसामुळे त्याने नोकरीची सुरुवात एक दिवस लांबवली, आणि नियतीने त्याच दिवशी त्याच्यावर घाला घातला. एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त तेजस आपल्या मित्रांसोबत विक्रोळीतील...
विमानतळावर १४.५ कोटींचं गांजासाठा जप्त! बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला कस्टम्सकडून अटक
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे एक मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक केली आहे. या प्रवाशाकडून तब्बल ₹१४.५ कोटी रुपये किमतीचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ (Hydroponic Weed) जप्त करण्यात आला आहे. हा प्रवासी आपल्या ट्रॉली बॅगेत कपड्यांच्या आत लपवून गांजाची तस्करी करत होता. अधिकाऱ्यांनी प्रवाशाचे स्पॉट प्रोफाइलिंग करून संशयावरून थांबवले आणि तपासणीदरम्यान १४.५४८ किलो...
मुंबईत हरित क्रांतीचा नवा टप्पा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्टच्या पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रीक बसगाड्यांचे लोकार्पण
मुंबई | संध्या. ४ वा. | २८ ऑक्टोबर २०२५ मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आज एक ऐतिहासिक क्षण घडला — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमाच्या नव्या पर्यावरणस्नेही वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. या बसगाड्या मुंबईकरांसाठी आरामदायक, प्रदूषणमुक्त आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देणार आहेत. या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार...
BEST बस अपघात प्रकरण: चालकाने बस ‘हत्यार’ म्हणून वापरली का? पोलिसांचा तपास सुरू.
मुंबई : कुर्ला (पश्चिम) येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण BEST बस अपघाताने संपूर्ण मुंबई हादरली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर ४२ जण जखमी झाले. याप्रकरणी बस चालक संजय मोरे यांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी न्यायालयाकडे संजय मोरे यांच्या कोठडीची मागणी केली आहे. चालकाच्या हेतूवर संशय: पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, या अपघातामध्ये...












