Breaking News
मुंबई, ठाणे, रायगड, पुण्यात जोरदार पाऊस; पालघरसाठी रेड अलर्ट! | हवामान विभागाचा इशारा गंभीर
मुंबई | २६ जुलै २०२५:- मुंबईसह उपनगरात शनिवारी सकाळपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान खात्याने सांगितले की, शनिवारी दिवसभरात आणि रविवारी सकाळपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ४०-५० किमी/तासापर्यंत जाऊ शकतो. पावसाचा डेटा - मुंबईसह...
मेफेड्रोन खरेदीवरून रक्ताचे पाणी: रास्ता पेठेत तिघांवर धारदार हत्यारांनी हल्ला, गंभीर जखमी
पुणे : मेफेड्रोन (एमडी) या घातक अमली पदार्थाच्या खरेदीसाठी गेलेल्या तीन तरुणांवर आरोपींनी धारदार हत्याराने केलेल्या वारांनी रास्ता पेठ परिसरात रक्ताचे पाणी फुटले. मंगळवारी (२ सप्टेंबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पुणेकरांमध्ये खळबळ उडवली आहे. आरोपींनी पैसे घेतल्यानंतर मेफेड्रोन देण्यास नकार दिला आणि वाद वाढताच तिघांवर बेरीजेने वार केले. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती...
व्ही बी- जी राम जी’ च्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी विकास साधावा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या ‘व्ही बी- जी राम जी’ म्हणजेच ‘विकसित भारत - गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ या नवीन कायद्याच्या माध्यमातून कामाचे नियोजन ग्रामसभेत ठरविले जाणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासन निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश असून, या माध्यमातून ग्रामपंचायतींनी गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज...
‘आदर्श आणि समृद्ध गाव’ संकल्पपुर्तीतून राज्य व राष्ट्राच्या विकासाला नवा वेग
पुणे : महाराष्ट्रात ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘आदर्श आणि समृद्ध गाव’ हा संकल्प, ज्याच्या पूर्तीतून केवळ राज्याचाच नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गाव हे देशाचे मूलभूत घटक असून, प्रत्येक गाव विकसित झाल्यासच देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. शाश्वत शेती,...
पुण्यात रत्नागिरी हापूसची आंब्याची पेटी दाखल, एका आंब्याचा दर किती जाणून घ्या ??
पुणे,दि.१८:- पुणे बाजारात गुरुवारी रत्नागिरी हापूस दाखल झाला. यापूर्वी पुण्यातील बाजारात देवगड हापूस आला होता. आता पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी विकली गेली. ही पेटी बोली लावून विकल्यामुळे तिला सर्वोच्च दर मिळाला. पहिल्या मानाचा आंब्याच्या पेटीला 21 हजार रुपये किंमत मिळाली आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत 440 रुपये आहे. एक महिना आधीच आंब्याची पहिली...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांची मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट
पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी 'स्कूल कनेक्ट' या उपक्रमाअंतर्गत मोरवाडी आणि कासारवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस आज भेट दिली. यामध्ये राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरूनगर, माध्यमिक विद्यालय संत तुकारामनगर, माध्यमिक विद्यालय खराळवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. शालेय शिक्षण झाल्यानंतर तांत्रिक शिक्षण या ज्ञान शाखेचा परिचय महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने स्कूल कनेक्ट या उपक्रमांतर्गत शालेय...
सांगवीतील बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी
पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. सांगवी येथील मानसी प्रशांत गोविंदपुरकर (वय २१) या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी आढळून आला. नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परीक्षेच्या तणावातून टोकाचे पाऊल? मानसी हिची काही महिन्यांपूर्वी पोटाची शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे ती परीक्षेला बसू शकली नाही. या गोष्टीमुळे ती मानसिक तणावाखाली होती. परीक्षेचे नुकसान झाल्याने...
पुण्यात कोयता गँगचा थरार: सहाय्यक पोलिस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला, गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार सुरू.
पुणे: पुण्यातील रामटेकडी भागात घडलेल्या धक्कादायक घटनेत वानवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयता गँगच्या सदस्यांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज दुपारी ४ वाजता ससाणेनगर रेल्वे गेटजवळील न्यू रॉयल ऑटो गॅरेजसमोर घडली. होंडा अॅक्टिवा चालवणाऱ्या इसम आणि त्यांच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा...
माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे निधन; मुरलीधर मोहोल आणि चंद्रकांत पाटील यांनी अर्पण केले श्रद्धांजली
पुणे – माजी पुणे महापौर, बाळासाहेब लक्ष्मणराव शिरोळे यांचे मंगळवारी एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे पुणे शहर आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोल यांनी त्यांच्या निधनावर ट्विटरवर श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी म्हटले, “पुणे शहराचे माजी महापौर बाळासाहेब लक्ष्मणराव शिरोळे यांना मनःपूर्वक श्रद्धांजली! त्यांनी...
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे निधन; भारताकडून तीव्र शोक व्यक्त
ढाका : बांगलादेशच्या राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व, माजी पंतप्रधान व बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या अध्यक्षा बेगम खालिदा झिया यांचे ढाका येथे निधन झाले, ही बातमी अत्यंत दुःखद असून, यामुळे संपूर्ण बांगलादेशसह शेजारी देश भारतातही शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे बांगलादेशने एक अनुभवी नेत्या, तर दक्षिण आशियाने एक महत्त्वपूर्ण राजकीय नेतृत्व गमावले आहे. भारताकडून त्यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करण्यात...











