पत्रकार दिन विशेष: सत्य, नीतिमत्ता आणि समाजसेवेचा वसा घेणाऱ्या पत्रकारांना सलाम!
आज ६ जानेवारी, 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जात आहे. समाजाचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता ओळखली जाते आणि या दिवसाचे औचित्य साधत पत्रकारितेचे महत्त्व...
महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा झाला सैन्यदलात लेफ्टनंट; आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते नवनियुक्त लेफ्टनंट शिवराज...
महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपले स्थान निर्माण करीत आहेत,त्यांच्यामुळे शहराच्या नावलौकीकातही भर पडत असून त्यांचा गौरव...
विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकर खेळाडूचा कहर! १७ वर्षीय खेळाडूचे स्फोटक शतक; मुंबईची विजयी घौडदौड...
विजय हजारे ट्रॉफी २०२४मध्ये मुंबईच्या क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. या सामन्यात १७ वर्षीय खेळाडूने स्फोटक शतक झळकावत आपली...
मासेमारीसाठी जाळं टाकताना अनर्थ: साताऱ्यात शिवसागर जलाशयात मासेमारी करणारा व्यक्ती पाण्यात बुडाला, परिसर शोकमग्न
सातारा जिल्ह्यातील तापोळा खोऱ्यात गुरुवारी रात्री शिवसागर जलाशयात मासेमारी करताना एका दुर्दैवी घटनेत किसन धोंडीबा कदम (वय ४३) पाण्यात बुडून बेपत्ता झाले. कदम हे...
‘पर्पल जल्लोष – दिव्यांगांचा महाउत्सव’: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनोखा उपक्रम
‘पर्पल जल्लोष - दिव्यांगांचा महाउत्सव’ हा तीन दिवसीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काम करावे, कार्यक्रमात उपस्थित दिव्यांग बांधव, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांना कोणत्याही सोयीसुविधांची...
चंद्र-शुक्राच्या युतीने नटलेले आकाश; शनि ग्रहाने देखील केली उपस्थिती!
मुंबई: स्वच्छ आकाशाने काल रात्री एक अविस्मरणीय अनुभव दिला. चंद्र आणि शुक्राची युती नुसतीच स्पष्ट दिसून आली नाही, तर त्याचवेळी शुक्रापासून 14 अंश पूर्वेला...
संतोष देशमुख हत्या प्रकरण : फरार आरोपी पुण्यातून ताब्यात, सुरेश धस म्हणाले – अजून...
बीड: मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई झाली आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना बीड...
मुंबईत पाच वाहनांचे नुकसान: धोकादायक अपघातामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण
मुंबई: मुंबईतील एका व्यस्त रस्त्यावर घडलेल्या अपघातामुळे एकाचवेळी पाच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर काही काळ वाहतूक...
शशांक केतकरचा निर्मात्यांवर मानधन थकवल्याचा आरोप: मराठी कलाकारांचा आवाज पुन्हा उठला
मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता शशांक केतकरने पुन्हा एकदा हिंदी वेब सीरिजच्या निर्मात्यांवर मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. बॉलिवूडमधील कलाकारांचे मानधन बुडवण्याच्या घटनांमध्ये सतत होणारी...
कल्याण-डोंबिवलीच्या २७ गावांचा पाण्याचा प्रश्न होणार कायमस्वरूपी सुटणार: ३५७ कोटींचा प्रकल्प मंजूर
कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांतील नागरिकांना अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने ३५७...














