महायुती सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजना केवळ निवडणुकीपुरत्या घोषणाबाजीपुरत्या नाहीत, तर त्या योजनांची अंमलबजावणी आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून विविध विकासकामे, सामाजिक कल्याण योजना आणि पायाभूत सुविधा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहेत. सरकारने नागरिकांसाठी दिलेले आश्वासन म्हणजे केवळ घोषणाबाजी नाही, तर त्या वचनांना सत्यात उतरवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं आहे.
Video Player
00:00
00:00