मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आमदार अमल महाडिक यांच्याकडून ₹3.51 लाखांची देणगी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार!
मुंबई | राज्यातील गरजू नागरिकांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आज एक स्तुत्य उपक्रम घडला. विधान भवन, मुंबई येथे कोल्हापूरचे आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ₹3.51 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. या योगदानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाडिक यांचे मन:पूर्वक आभार मानले. या प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, “राजकारण केवळ सत्तेसाठी नसून, सामाजिक जबाबदारी निभावण्याचेही एक साधन आहे. अशा प्रकारचे...
मीरा-भाईंदरमधील मराठी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली; प्रशासनाच्या भूमिकेवर उठले अनेक प्रश्न!
मीरा-भाईंदर परिसरात मराठी भाषेच्या प्रश्नावर मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समिती यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले आंदोलन चिघळल्यामुळे संपूर्ण परिसरात राजकीय खळबळ उडाली. या आंदोलनाला परवानगी नाकारण्याच्या निर्णयामुळे तणाव वाढला आणि मराठी जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त झाला. मंगळवारी (८ जुलै २०२५) रोजी नियोजित मोर्चाला पोलिसांकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या नागरिकांना, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांना अटक...
‘वाईल्ड ताडोबा’ ट्रेलरचे शानदार अनावरण! CM फडणवीस यांच्याहस्ते सुब्बीया नल्लामुथु यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
मुंबई, मंत्रालय | दिनांक - २९ जुलै २०२५ | वेळ - दु. २ वा. वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'वाईल्ड ताडोबा' या आंतरराष्ट्रीय माहितीपटाचा ट्रेलर मंत्रालायात भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला. या माहितीपटातून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक सौंदर्य, व्याघ्रांचे जीवन आणि जंगलातील जैवविविधतेचा थरारक आढावा घेतला गेला आहे. या सोहळ्यात जागतिक दर्जाचे दिग्दर्शक, निर्माता आणि...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इस्कॉनचे डॉ. सूरदास प्रभू यांची मंत्रालयात सदिच्छा भेट; आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांवर सखोल चर्चा
मुंबई (दि. १७ जून २०२५) – इस्कॉन (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस) चे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. सूरदास प्रभू यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सामाजिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमांबाबत विस्तृत चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. सूरदास प्रभू यांच्या सेवाभावी कार्याची प्रशंसा करत इस्कॉनच्या उपक्रमांना शासनाची पूर्ण सहकार्याची हमी...
अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा यांची पावसाळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक व पहाणी दौरा
पिंपरी, २३ मे २०२५ : पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाळ्यात घडणाऱ्या घटनांसह कोणत्याही आपत्तीला सक्षमपणे हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी शासनाने पूरग्रस्तांना दिलेली मदत वेळेत पोहोचवण्यासाठी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्याची खबरदारी संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देशही...
पुण्यनगरीच्या ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या जतन व संवर्धन कामांना प्रारंभ!
पुणे (दि. ६ जुलै २०२५) : पुणे शहराच्या श्रद्धेचे प्रतीक, पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या जतन व संवर्धन कार्याचा भव्य शुभारंभ आज सकाळी ११ वाजता करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणी, आमदार हेमंत रसाने यांच्या पुढाकारातून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ₹४० लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. ही वास्तू केवळ धार्मिक नव्हे, तर हेरिटेज आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत...
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते! महाराष्ट्राच्या विकासात ऐतिहासिक पाऊल
महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण आज घडला! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंतचा प्रवास आता पूर्णपणे अखंड आणि सुसज्ज महामार्गावरून होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्याचे उद्घाटन झाल्याने ७०१ किलोमीटर लांब महामार्ग आता सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. या महामार्गामुळे समृद्ध महाराष्ट्राची संकल्पना आता प्रत्यक्षात उतरली आहे,...
शिवप्रेमींना अभिमानाचा क्षण: शिवरायांचे १२ दुर्ग युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट – भारताचे वैभव जागतिक स्तरावर चमकले!
पुणे | १२ जुलै २०२५ – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेचे ऐतिहासिक साक्षीदार ठरलेले १२ दुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आता अधिकृतपणे समाविष्ट झाले आहेत. प्रत्येक शिवप्रेमींसाठी, मराठी मनासाठी आणि भारताच्या ऐतिहासिक शौर्याचे प्रतीक असलेल्या या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर झालेले मान्यतेचे हे अनमोल यश आहे. कोणते आहेत हे गौरवशाली १२ किल्ले? रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, लोहगड,...
पुणे मनपा हद्दीतील २३ गावांसाठी मुंबईत विशेष बैठक; विकास निधी, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वसुली व कर्मचारी पुर्नसेवेवर महत्त्वाचे निर्णय
पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या प्रलंबित प्रश्नांवर आज सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक नागरी सुविधा, विकासकामे, कर्मचारी समस्या आणि आर्थिक नियोजनासंबंधी अनेक ठोस निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने पुणेकर नागरिकांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली. विकासासाठी आर्थिक पाठबळ – फुरसुंगी आणि उरुळी देवाची या नवीन नगर परिषदेच्या...
“आदिवासी सक्षमीकरणासाठी ठोस निर्णयांची बैठक; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महाअभियानांचा आढावा”
पुणे | दिनांक: २८ जून २०२५ :- पुणे जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ आणि ‘प्रधानमंत्री धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी भूषवले. बैठकीत चर्चेचा केंद्रबिंदू – आदिवासी विकासाचा रोडमॅप या बैठकीत शिक्षण,...











