सामाजिक

Home सामाजिक Page 138

अदानी पॉवर आणि भूतान सरकारमध्ये ६०,००० कोटींचा करार; ५७० मेगावॅट वांगचू जलविद्युत प्रकल्प २०२६ पासून सुरू होणार

0

नवी दिल्ली | भारतीय ऊर्जा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अदानी पॉवर कंपनीने भूतानच्या ड्रुक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन (DGPC) सोबत ५७० मेगावॅट क्षमतेच्या वांगचू जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी तब्बल ६०,००० कोटी रुपयांचा करार केला आहे. या करारामुळे भारत-भूतान ऊर्जा सहकार्यात नवा टप्पा सुरू होणार असून, दोन्ही देशांच्या ऊर्जाक्षेत्रातील नातेसंबंध अधिक बळकट होतील. प्रकल्पाचे महत्त्वभूतानच्या पर्वतीय भागात उभारण्यात येणारा हा प्रकल्प २०२६...

शेकडो दिव्यांग बांधवांनी घेतली मतदानाची शपथ आणि १००% मतदान करण्याचा केला निर्धार…

0

पिंपरी : “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून,याद्वारे प्रतिज्ञा करतो की,आम्ही आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता, किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू,” अशी शपथ दिव्यांग बांधवांनी अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप व्यवस्थापन प्रमुख तृप्ती सांडभोर यांच्या उपस्थितीत घेऊन येत्या महानगरपालिका निवडणुकीत १०० टक्के मतदान...

ACOHI ने भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा मार्ग केला मोकळा

0

ACOHI ने भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाचा मार्ग केला मोकळा - महाराष्ट्र राज्यासाठी प्रतिष्ठित "Culinary ID " ( Disha Global Consultancy) दिशा ग्लोबल कन्सल्टंसीला प्रदान पुणे:- भारतातील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेणे हा नेहमीच एक महत्त्वाकांक्षी स्वप्न राहिले आहे. या दिशेने एक मोठी उपलब्धी म्हणून, महाराष्ट्र राज्यासाठी प्रतिष्ठित Culinary ID  ( Disha Global Consultancy) दिशा ग्लोबल कन्सल्टंसीला प्रदान...

मुंबई विमानतळावर थरार! पावसामुळे रनवेवरून घसरले एअर इंडिया विमान; इंजिनाला मोठे नुकसान, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित

0

मुंबई - कोचीहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडिया विमानाला आज सकाळी धावपट्टीवर उतरताना मोठा अपघात टळला. मुसळधार पावसामुळे रनवे ओला झाल्याने विमान घसरले आणि एका बाजूने थेट गवताळ भागात घुसले. यामुळे विमानाच्या उजव्या इंजिनाचे नॅसेल (बाह्य कवच) तुटले, तसेच रनवेवरील साईनबोर्ड आणि लाईटही तुटले. सुदैवाने, विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. दृश्यंनी उलगडली थरारक क्षणांची कहाणी  विमानाच्या मागच्या भागाला गवत चिकटलेले...

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे निधन; भारताकडून तीव्र शोक व्यक्त

0

ढाका : बांगलादेशच्या राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व, माजी पंतप्रधान व बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या अध्यक्षा बेगम खालिदा झिया यांचे ढाका येथे निधन झाले, ही बातमी अत्यंत दुःखद असून, यामुळे संपूर्ण बांगलादेशसह शेजारी देश भारतातही शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे बांगलादेशने एक अनुभवी नेत्या, तर दक्षिण आशियाने एक महत्त्वपूर्ण राजकीय नेतृत्व गमावले आहे. भारताकडून त्यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करण्यात...

पुणे: १०४ वर्षीय चंद्रभान भन्साळी यांनी घरातून मतदान करून लोकशाहीत नोंदवला सहभाग; लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन.

0

पुणे: पार्वती मतदारसंघातील १०४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि उद्योगपती चंद्रभान पुनमचंद भन्साळी यांनी घरून मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला. घरून मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होताना त्यांचा उत्साह आणि लोकशाहीवरील दृढ विश्वास स्पष्ट दिसत होता. त्यांनी सर्व नागरिकांना मतदान करून लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन केले. लोकशाहीचा उत्सव घराघरांत पोहोचवणारी प्रक्रिया पार्वती मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी मनोज कुमार खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली घरून...

बदलापूर-नवी मुंबई टनेल रोड पुढील वर्षी खुला होणार; प्रवास वेळ २० मिनिटांवर येणार!

0

मुंबई: बदलापूर आणि नवी मुंबई यांना जोडणारा महत्त्वाकांक्षी टनेल रोड प्रकल्प पुढील वर्षी खुला होण्याच्या मार्गावर आहे. या टनेलमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, अवघ्या २० मिनिटांत बदलापूरहून नवी मुंबईत पोहोचणे शक्य होणार आहे. महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सुकर आणि वेगवान करण्याच्या दिशेने हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. वाहतुकीस नवा पर्याय: मोठा दिलासा! सध्या बदलापूरहून नवी मुंबईला जाण्यासाठी...

*पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित महात्मा जोतीराव फुले स्मृतीदिन प्रबोधन कार्यक्रमास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद…*

0

समाजातील प्रत्येकाला सर्वत्र समान वागणूक, समान शिक्षण हा विचार घेऊन महात्मा जोतीराव फुले यांनी आयुष्यभर कार्य केले तर त्यांच्या या विचारधारेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महात्मा फुले यांचा सर्वांना समान संधीचा, समान शिक्षणाचा विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात मांडला असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोग माजी अध्यक्ष डॉ....

खून, बलात्कार व ‘मोका’खालील फरार आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक!

0

पुणे शहरात गेल्या दोन वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आणि ‘मोका’ अंतर्गत घोषित आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातून फरार असलेल्या विशाल लक्ष्मण भोले (वय ३२, रा. दुष्काळ झोपडपट्टी, ताडीवाला रोड, पुणे) याला पोलिसांनी ३१ जुलै रोजी अटक केली. आरोपीने फिर्यादी महिलेला खोटे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. आपले आधीच लग्न झाले आहे हे लपवून फिर्यादीच्या...

पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील दोघे आरोपी अटकेत; तिसऱ्या आरोपीस शोधण्यासाठी पोलिसांचा कसून तपास.

0

बोपदेव घाट परिसरात ३ ऑक्टोबर रोजी २१ वर्षीय तरुणीवर घडलेल्या अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींनी तिसऱ्या फरारी आरोपीबाबत खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे. तपासादरम्यान पोलिसांनी तिसऱ्या आरोपीचे खरे नाव शोधून काढले असून, त्याला अटक करण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. कोर्टात पोलिसांचा अहवाल: पुण्यातील प्रथम श्रेणी न्यायालयासमोर तपास अधिकाऱ्यांनी हा अहवाल सादर केला आहे. तपास पुढे...

Copyright ©