मुंबई: इडली डिलिव्हरी करताना अपघातात तरुणाचा मृत्यू; संत ज्ञानेश्वर पुलावरील दुर्दैवी घटना.
मुंबई : संत ज्ञानेश्वर पुलावर दुर्दैवी अपघातात २६ वर्षीय इडली डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी २.१५ वाजता ही घटना घडली. या अपघातानंतर truck चालकाने घटनास्थळावरून पलायन केले, मात्र नंतर कलाचौकी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. अपघाताची घटना: शंकरप्पा येरूर, धारावी येथील रहिवासी, आपल्या अॅक्टीव्हा स्कूटरवर इडली डिलिव्हरी करत होते. लालबागच्या दिशेने जाताना, संत ज्ञानेश्वर पुलावरील एका वळणावर त्यांचा तोल गेला,...
पुणे हादरले! प्रेयसीच्या मुलाचे अपहरण करून निर्घृण हत्या; आरोपीची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर.
पुणे : प्रेमातील विकृती आणि वैयक्तिक वादांमुळे प्रेयसीच्या मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना आंबेगाव तालुक्यात घडली आहे. १२ वर्षीय आर्यन चव्हाण या विद्यार्थ्याचा मृतदेह २४ डिसेंबर रोजी संगमनेर जवळील राजापूर येथे एका कोरड्या विहिरीत आढळून आला. आरोपी राजेश रोहिदास जंबुकर याने आत्महत्या केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. घटनेचा तपशील: ११ डिसेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर...
विश्रांतवाडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! गुजरातपर्यंत पाठलाग करत लाखोंचा चोरीचा माल केला जप्त
पुणे शहराच्या गुन्हेगारी विरोधातील लढाईत विश्रांतवाडी पोलिसांनी पुन्हा एकदा आपली तडफदार कामगिरी सिद्ध केली आहे. इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेम्पो चोरून नेणाऱ्या चोरट्याचा तपास करत पुणे पोलिसांनी थेट गुजरात राज्यात धडक मारली आणि आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली. तब्बल १८.६९ लाख रुपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपशील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि.नंबर २३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३...
मांजरी पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गांजा विक्री करणारा आरोपी अटकेत, ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त
पुणे | प्रतिनिधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. याच कारवाईचा भाग म्हणून मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस अटक करून मोठी कामगिरी बजावण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस दलाकडून सातत्याने नाकाबंदी, पेट्रोलिंग, गुन्हेगार तपासणी तसेच अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार,...
स्थायी समिती बैठक – स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक
पिंपरी - खाजगी वैद्यकीय संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या किंवा घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह महापालिकेच्या इतर रुग्णालयात निरीक्षक म्हणून कामकाज करण्यासाठी संधी देण्याच्या विषयासह विविध आवश्यक विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी आज झालेल्या बैठकीत ठेवण्यात आले...
“शस्त्रसंधीनंतर भारताचा स्पष्ट इशारा : ‘खबरदार, हल्ला केलात तर परिणाम भोगावाच लागेल’ – संरक्षण मंत्रालयाचा पाकिस्तानला इशारा”
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतरही पाकिस्तानकडून चुकीची माहिती पसरवण्याचे सत्र सुरूच आहे. याच संदर्भात संरक्षण मंत्रालयाच्या वतीने एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. या पत्रकार परिषदेला कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह, तसेच कमांडर रघू नायर हे उपस्थित होते. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या लष्कराकडून करण्यात...
पुणे विमानतळावरून थेट दुबई आणि बँकॉक उड्डाणे सुरू; आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढली! पुणे विमानतळ ASQ क्रमवारीत 74 व्या स्थानी पोहोचले.
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी: दुबई आणि बँकॉकसाठी थेट उड्डाणे सुरू! पुणे विमानतळावरून थेट दुबई आणि बँकॉक या आंतरराष्ट्रीय शहरांसाठी उड्डाणांची सुरुवात झाली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या नवीन उड्डाणांबद्दल माहिती दिली. या नवीन उड्डाणांमुळे आता पुणे तीन आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांशी – दुबई, बँकॉक आणि सिंगापूर – थेट जोडले गेले आहे. उड्डाण वेळापत्रक: पुणे-दुबई (रोज): पुण्याहून उड्डाण: सायं. 5:40...
मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : मानव - बिबट संघर्षात आता पर्यंत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे यावर तात्पुरती उपाययोजना न करता कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरुर, आंबेगाव, खेड आणि दौंड तालुक्यांमध्ये वाढलेल्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देणे, सोलर कुंपण, सायरन पोल, बिबट रिस्कयू सेंटर उभारण्याबाबत गतीने कार्यवाही करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले. ...
मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय – जलसंपदा प्रकल्पांना मोठी मंजुरी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात बदल!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (11 फेब्रुवारी) मुंबईत मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या पाणीपुरवठा आणि सिंचन व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातही मोठे बदल करण्यात आले आहेत. 🔷 जलसंपदा विभागाचे महत्त्वाचे निर्णय:1️⃣ देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प – ₹2599.15 कोटी मंजूर!📍 विक्रमगड, जि. पालघर येथे होणाऱ्या या प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाने सुधारित खर्च मंजूर केला...
“शेतकऱ्यांची खरी मदत गरजूंनाच मिळावी!” — बच्चू कडूंचं मोठं विधान; कर्जमाफीसाठी लढा अधिक तीव्र होणार!
नागपूर / मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा तापलेलं वातावरण दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी आक्रमक भूमिका घेणारे माजी मंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी सुरू केलेलं आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलं आहे. यालयाने आंदोलनाचं ठिकाण रिकामं करण्याचा आदेश दिल्यानंतर कडू यांनी “आम्हाला अटक करा!” असं म्हणत पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळवला होता. मात्र रस्त्यातच सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट...













