महाराष्ट्र
ठाणे शहराच्या सौंदर्यात ऐतिहासिक भर; खाडीकिनारी २६० मीटर उंच भारतातील सर्वात उंच व्हिविंग टॉवरसह भव्य विकास प्रकल्पांचे सादरीकरण
मुंबई | ठाणे प्रतिनिधी ठाणे शहराला जागतिक दर्जाचे आधुनिक स्वरूप देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे आज सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणात ठाणे खाडीकिनारी उभारण्यात येणारा २६० मीटर उंच भारतातील सर्वात उंच व्हिविंग टॉवर हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या प्रकल्पांमुळे ठाणे शहराचा नकाशाच बदलणार असून पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. ठाणे खाडीकिनारी तब्बल...
बकरी ईद सणासाठी परिमंडळ ५ मध्ये महत्त्वपूर्ण समन्वय बैठक; मौलाना, ट्रस्टी, कुरेशी आणि प्रशासनाची उपस्थिती
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३० मे २०२५ रोजी सायं. ४.३० ते ५.३० दरम्यान परिमंडळ ५ कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत परिमंडळ ५ मधील सर्व मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी, कुरेशी समाजाचे प्रतिनिधी, पुणे मनपा व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी, कत्तलखान्याचे मुकादम तसेच स्थानिक पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन आगामी बकरी ईद सणाचे शांततेत आणि...
गेट-वे–एलिफंटा जलवाहतुकीला गती; सुरक्षेला प्राधान्य देत अत्याधुनिकरण व फेऱ्या वाढवण्याच्या सूचना
मुंबई : गेट-वे–एलिफंटा जल वाहतूक सहकारी संस्थेच्या प्रलंबित विषयांबाबत आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत बोटींचे अत्याधुनिकरण करावे, सुरक्षा मानके अधिक कडक करावीत आणि प्रवासी वाढ लक्षात घेऊन फेऱ्या वाढवाव्यात, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. एलिफंटा लेण्यांकडे जाणाऱ्या जलवाहतुकीचा मार्ग पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. Gateway of India येथून Elephanta Caves पर्यंत दररोज मोठ्या संख्येने...
महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील सर्व ...
नाशिक–पुणे उच्चगती रेल प्रकल्प: नाशिकचे खासदार वाजे यांनी थेट मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली
नाशिक – नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नुकताच केंद्रीय रेल्वा मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि नाशिक–पुणे अर्ध-उच्चगती रेल्वे प्रकल्पाच्या नव्या मार्गतोडीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. खासदार वाजे यांनी मागणी केली की, प्रकल्पाची नव्याने घोषित केलेली वळवलेली मार्गतोडी लगेच पुनर्विचारावी आणि नाशिक–पुणे दरम्यान थेट मार्ग कायम ठेवावा, जो सिन्हर–संगमनेर–नरायणगाव–मंचर–चाकण मार्गाने जाणार आहे. दिल्लीतील बैठकीत, खासदार वाजे यांनी लोकांचा भावना...
स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल
पुणे : निसर्गोपचार, आयुर्वेद, आपली पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवनमूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. या कामात निसर्गोपचार वैद्यक व्यवसायी, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे अंतर्गत येवलेवाडीतील निसर्गग्राम येथे आयोजित आठव्या निसर्गोपचार दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री...
वरळी सीफेसवर संतापजनक प्रकार : पुणे-मुंबई महामार्गावर ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
छत्री लागल्याचा राग, अंगावर संतापाने हल्ला – गर्दुल्ल्याच्या क्रूर कृत्याने वरळी सीफेस हादरले! मुंबईतील वरळी सीफेसवर शनिवारी (१९ एप्रिल) एका महिलेवर झालेल्या हल्ल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ हातातील छत्री चुकून अंगाला लागल्याने ३५ वर्षीय व्यक्तीने काचेचा तुकडा महिलेच्या पाठीत खुपसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुपारी दीड वाजताच्या सुमारास अनिता बाळू...
“सावित्री कलियुगातली” – २६ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित
पुणे : मराठी चित्रपटसृष्टीचे एक वेगळेच वैशिष्ट्य म्हणजे परंपरा जपत, जुन्या-नव्या विचारांची सांगड घालत मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देणारे चित्रपट निर्माण करणे. याच परंपरेत भर घालणारा, नात्यांचा अर्थ उलगडणारा आणि स्त्रीशक्तीचे दर्शन घडवणारा “सावित्री कलियुगातली” हा मराठी चित्रपट येत्या २६ डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रात वटसावित्रीचा सण श्रद्धेने साजरा केला जातो. सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवणाऱ्या सावित्रीची...
वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना – पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई, दि. 20 : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला आहे. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात आला असून राज्यातील फळनिर्यातीच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. अमेरिका - भारत कृषी-निर्यातविषयक घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर...
हिंजवडीमध्ये मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प – IT कर्मचाऱ्यांची फडणवीस सरकारकडे ‘वर्क फ्रॉम होम’साठी मागणी
पुणे | हिंजवडी आयटी पार्क परिसरात मुसळधार पावसामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, यामुळे हजारो IT कर्मचाऱ्यांना रोजच्या प्रवासात अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर Forum for IT Employees (FITE) ने महाराष्ट्र सरकारकडे हिंजवडी परिसरातील IT कर्मचाऱ्यांसाठी सक्तीचे ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) जाहीर करण्याची मागणी केली आहे. वाहतूक कोंडीचे विदारक चित्र FITE ने ट्विटरवर (सध्या X) एक...









