मुंबईतील गणेश दर्शनासाठी भाविकांवर रेल्वे ब्लॉक रद्द; मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे मिळाला दिलासा
मुंबई – मुंबईतील मध्य रेल्वे विभागाने रविवारी रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरच्या देखभालीसाठी ब्लॉक घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात लाखो भाविक गणपती दर्शनासाठी मुंबईत येतात, हे लक्षात घेता, ब्लॉकमुळे प्रवाशांना अडचण येण्याची शक्यता होती. ‘लोकसत्ता’मध्ये या ब्लॉकबाबत बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मध्य रेल्वेने रविवारीचे ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला. रविवारी...
“न्यायप्रणालीत ऐतिहासिक सुधार — नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भव्य उद्घाटन”
आझाद मैदान, मुंबई :- मुंबईच्या आझाद मैदानात आज न्यायव्यवस्थेतील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक ठरणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांवरील व्यापक जनजागृती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. न्यायप्रक्रियेतील गती, पारदर्शकता आणि नागरिककेंद्रित बदलांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उभारण्यात आलेले हे प्रदर्शन अत्यंत प्रभावी ठरले. कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक मान्यवर विशेषतः उपस्थित होते. यात 🔸 विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर🔸 उपमुख्यमंत्री अजित पवार🔸...
“राज्यसेवेतील खेळाडूंना न्याय मिळालाच पाहिजे!” – आमदार अमित गोरखे यांची विधान परिषदेत जोरदार मागणी; उच्चस्तरीय बैठकीची गरज अधोरेखित
मुंबई, विधान भवन :- राज्य शासनाच्या विशेष कोट्यातून थेट नियुक्त झालेल्या आणि देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंना गेल्या १२ वर्षांपासून शासनाच्या मूलभूत लाभांपासून वंचित ठेवले जात असल्याने, विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांनी या अन्यायाविरुद्ध जोरदार आवाज उठवला. गोरखे यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेण्याची मागणी करत स्पष्ट सांगितले की, "खेळाडूंना सन्मान मिळालाच पाहिजे. त्यांनी देशासाठी योगदान दिले असून त्यांच्यावर...
नवी मुंबई व अहमदाबादमध्ये सायबर गुन्हेगारांचा शोध सुरु; पाच आरोपी अटकेत, झडतीदरम्यान महत्वाचे पुरावे हस्तगत
पुणे | दिनांक २६ मे २०२५ पुणे शहरातील सायबर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत सायबर फसवणुकीच्या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या दोन विशेष टीम रवाना करण्यात आल्या असून, या टीम्सपैकी एक नवी मुंबई तर दुसरी अहमदाबाद येथे तपास करत आहेत. सायबर गुन्ह्यातील पोलिसांची तत्परता; ५ आरोपी अटकेत, ३ अजूनही फरार सदर गुन्हा सायबर...
विधानसभेत पुणे शहराच्या वाहतूक व अतिक्रमण प्रश्नांवर आमदार हेमंत रासने यांचा ठाम आवाज! महापालिका प्रशासनावर सवालांचा भडीमार
मुंबई | पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यावरील अतिक्रमण, पार्किंगची अराजक स्थिती आणि अनधिकृत होर्डिंग्ज या गंभीर समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका व पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर आमदार हेमंत रासने यांनी आज विधानसभेत आवाज उठवत ठोस कृतीची मागणी केली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पुणेकरांच्या जीवनाशी निगडीत या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करताना आमदार रासने यांनी प्रशासनाला सवाल केला की, "महापालिकेचे अतिक्रमणविरोधी...
लोकहितासाठी समर्पित, सौम्य पण प्रभावी नेतृत्वाचे प्रतीक – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार!
सत्ताधारी असो वा विरोधक, सर्वांनाच आपलेसे वाटणारे, सौम्य पण प्रभावी भाषाशैलीने प्रत्येकाचे मन जिंकणारे नेतृत्व म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सौजन्य, राजकीय परिपक्वता आणि कार्यक्षम निर्णयशक्ती यांचा अद्वितीय संगम आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ते एक स्थिरता देणारे आणि विकासाभिमुख भूमिका बजावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून उभे राहिले आहेत. अजितदादांचे नेतृत्व हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही, तर...
सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडपांसाठी दिलासा – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
कल्याण – ठाणे, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ महानगरपालिकांच्या हद्दीत सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे या मंडळांकडून मंडप परवानगीसाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण मागणीला यश मिळाले असून, नगरपालिकांनी हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. 🔸 निर्णयाचे महत्वगेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना...
‘संत मुक्ताबाईंच्या तेजोविलीन दिनानिमित्त मुक्ताईनगरात लाखो भाविकांची अलौकिक मेजवानी; धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे महावस्त्र आणि पूजासाहित्य अर्पण
मुक्ताईनगर | प्रतिनिधी – "मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, जननी देवाचीye ॥"मुक्ताई ही महाराष्ट्राच्या संत परंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्व. त्यांचा तेजोविलीन दिन उद्या मुक्ताईनगरात अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि आध्यात्मिक उत्साहात साजरा केला जाणार आहे. लाखो भाविक, वारकरी, संत-महंत, कीर्तनकार व आध्यात्मिक प्रवाहांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार असून मुक्ताईच्या चरणांमध्ये आपली नतमस्तक श्रद्धा अर्पण करणार आहेत. संत मुक्ताईंच्या तेजोविलीन दिनाचे औचित्य: संत ज्ञानेश्वर...
ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाने गमावला एक संयमी, सुसंस्कृत आणि दूरदर्शी नेता
ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक अढळ, संतुलित आणि मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले आहे. देशाच्या राजकीय, सामाजिक आणि संसदीय क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचा पट अत्यंत व्यापक आणि प्रेरणादायी आहे. शांत, सौम्य वर्तन, विचारांची परिपक्वता आणि निर्णयक्षम नेतृत्व या त्यांच्या ओळखीच्या खास वैशिष्ट्यांनी त्यांना देशातील सर्वपक्षीय आदर प्राप्त करून दिला होता. आमदार, खासदार, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, लोकसभेचे...
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महापालिकेच्या वतीने वाहण्यात आली आदरांजली
पिंपरी, दि. २८ जानेवारी २०२६ - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शहर अभियंता मकरंद निकम,नगररचना उपसंचालक किशोर गोखले,मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण...











