Breaking News
दहावी-बारावी परीक्षेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय – कॉपी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी!
महाराष्ट्रातील दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये सामूहिक कॉपी करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यभरातील परीक्षा केंद्रांमध्ये कडक सुरक्षा आणि नियम लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचे महत्वपूर्ण निर्णय: ✅ कॉपी करणाऱ्या परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द!✅ कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्वरित बडतर्फ करण्याचे आदेश!✅ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम...






