Home Breaking News शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ची आढावा बैठक; ऊर्जा क्षेत्रात...
बैठकीचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील कृषीपंपांसाठी स्थायी सौर ऊर्जा निर्मितीची योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने रणनीती आखणे. ‘सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ अंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांना स्वच्छ, सतत आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.