नवी दिल्ली
संपादकीय विशेष | समुद्रसत्ता आणि ‘चोकिंग पॉईंट्स’ : नवे युद्धपट व सामरिक नितीचे बदलते संकेत
नवी दिल्ली | २७ मे २०२५ समुद्र म्हणजे केवळ निळा विस्तार नव्हे, तर आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेचा मेरुदंड आहे. जागतिक व्यापारातील सुमारे ८० टक्के वाटा समुद्रमार्गे वाहत असताना, या मार्गांवरील नियंत्रण हा केवळ व्यापाराचा मुद्दा नसून सामरिक प्रभुत्वाचा मूलभूत विषय ठरतो आहे. आज जागतिक धोरणांची केंद्रबिंदू ठरत असलेली ‘चोकिंग पॉईंट्स’ ही संकल्पना नव्या युद्धनीतीचा कणा बनली आहे. ‘चोकिंग पॉईंट्स’ म्हणजे काय?...
वेग, सुविधा आणि विकासाचा नवा अध्याय : बेंगळुरू–बेलागावी वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली | भारताच्या वेगवान आणि अत्याधुनिक रेल्वे प्रवासाच्या वाटचालीत आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे KSR बेंगळुरू – बेलागावी वंदे भारत एक्सप्रेससह एकाच वेळी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. वेगवान प्रवास आणि उच्च दर्जाची सोयबेंगळुरू आणि बेलागावी दरम्यानची ही नवी वंदे भारत सेवा केवळ प्रवासाचा वेळ कमी करणार नाही, तर...
“सीआयएसएफमध्ये देशातील पहिले ‘सर्व महिला बटालियन’ स्थापन; १००० हून अधिक महिला जवानांची नियुक्ती”.
नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर २०२४ - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) सर्वप्रथम 'सर्व महिला बटालियन' स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. गृहमंत्रालयाने सोमवारी या बटालियनसाठी १०२५ महिला जवानांची भरती करण्यास मान्यता दिली असून, या विशेष महिला बटालियनचे नेतृत्व वरिष्ठ कमांडंट रँक अधिकारी करतील. महिला बटालियनद्वारे देशाच्या सुरक्षेतील योगदानाला नवी ओळख ही महिला बटालियन तयार करण्यामागे गृह मंत्री अमित शाह यांच्या...
दिल्लीतील महत्त्वपूर्ण भेट – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांच्याशी महिलांच्या सक्षमीकरणावर सखोल चर्चा
दिल्ली येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. विजयाताई रहाटकर यांची सदिच्छा भेट घेण्याचा योग आला. या भेटीदरम्यान महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण, मार्गदर्शक आणि सखोल चर्चा झाली. महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी कशी अधिक सक्षमपणे करता येईल, यावर या चर्चेत विशेष भर देण्यात आला. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली...
दिल्ली विमानतळावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत!
दिल्ली | दिनांक: ६ ऑगस्ट २०२५ :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीचा शुभारंभ जल्लोषात झाला. दिल्ली विमानतळावर दाखल होताच त्यांचे शेकडो शिवसैनिकांनी फटाके फोडून, घोषणांनी आणि पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत केले. या आगमनामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि शिवसेनेच्या ताकदीचे चित्र दिसून आले. उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर विविध राजकीय नेत्यांशी चर्चेसाठी आले असून आगामी निवडणुकांच्या...
3 AC गरीब रथ गाडीत पाणी साचल्याचा व्हिडिओ, ट्रेन क्र. 12215/12216.
3 AC गरीब रथ ट्रेन क्र. 12215/12216 मध्ये पाणी साचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये प्रवाशांना सीट्स आणि फर्शावर पाणी साचलेले दिसत आहे. ही घटना प्रवाशांसाठी त्रासदायक ठरली असून त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
जंतरमंतरवर हिंदू संघटनांची महापंचायत – ‘वक्फ बोर्ड’ रद्द करण्याची जोरदार मागणी!
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत जंतरमंतर येथे विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत ‘वक्फ बोर्ड’ रद्द करण्याच्या मागणीसाठी भव्य महापंचायत आयोजित केली. हजारो हिंदू कार्यकर्ते, धर्मगुरू आणि संघटनांचे नेते या आंदोलनात सहभागी झाले. या वेळी विविध वक्त्यांनी वक्फ बोर्डच्या अधिकारांविषयी प्रश्न उपस्थित केले आणि हिंदू समाजाच्या हक्कांची मागणी केली. वक्फ बोर्डच्या ‘अन्यायकारक’ अधिकारांविरोधात संताप! महापंचायतीत उपस्थित असलेल्या नेत्यांनी आरोप केला की, वक्फ...
घटनात्मक संघर्षाच्या उंबरठ्यावर देश: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून राज्यपालांच्या अधिकारांवर सर्वोच्च न्यायालयाला १४ प्रश्नांची सरबत्ती.
नवी दिल्ली : देशातील घटनात्मक व्यवस्थेच्या मूलभूत रचनेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्य विधेयकांवरील राज्यपाल व राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत १४ महत्त्वाचे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारात पाठवले आहेत. हे अत्यंत दुर्लभ अशा संविधानिक अधिकारांचा वापर करत, अनुच्छेद 143(1) अंतर्गत करण्यात आले आहे. ही कारवाई तामिळनाडू राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार प्रकरणातील 8 एप्रिलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आली असून, त्या...
भारताचे अर्थक्रांतीचे शिल्पकार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन; देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर.
नवी दिल्ली – भारताच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार आणि दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहन सिंग (वय ९२) यांचे दीर्घ आजारानंतर गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डॉ. सिंग यांच्या निधनाने देशात शोककळा डॉ. सिंग यांना गुरुवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध झाल्यानंतर...
दिल्लीतील शकरपूर परिसरात धक्कादायक चोरी! CCTVमध्ये चोर कैद, मात्र अजूनही मोकाट
नवी दिल्ली – लक्ष्मीनगर विधानसभा मतदारसंघातील शकरपूर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका घरात झालेली चोरी CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असतानाही, पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिल्ली सरकारने मोठ्या गाजावाजा करत शहरेभर CCTV कॅमेरे बसवले होते, परंतु ही सुरक्षा व्यवस्था केवळ कागदावरच कार्यरत असल्याचे चित्र या...














